Tuesday 10 December 2013

औरंगजेबाचा प्रधान रघुनाथदास

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


रघुनाथदास नावाचा ब्राह्मण औरंगजेबाचा प्रधान होता. शिवरायांचे राज्य संपावे यासाठी तो
नेहमी प्रयत्नशिल होता. औरंगजेबाबद्दल प्रेम म्हणून तो बादशहाकडे नव्हता. पद आणि पैसा मिळावा
म्हणून तो बादशहाकडे होता. ब्राह्मणांचे प्रेम फक्त पैसा आणि ब्राह्मणी व्यवस्थेवर असते, त्यासाठी
ब्राह्मण वाटेल ती नाटके करतात. प्रतिगामी बरोबरच पुरोगामीपणाचे देखील ते नाटक करतात, पण
आतून पुरोगामी, प्रतिगामी, विज्ञानवादी, दैववादी असे सर्व ब्राह्मण एकच असतात.


(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

1 comment:

  1. संदर्भ काय? का लोकांशी खोटं बोलता??

    ReplyDelete