Saturday 31 March 2012

रशियामधील वैदिक मंदिर तोडण्याचा आदेश



वैदिक धर्म विषमतेवर आधारित आहे हे आता जगातील इतर देशांनाही कळू लागले आहे. रशियातील एका न्यायालाने तेथील वैदिक धर्म पुरस्कृत मंदिर पडण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या देशातील बहुजन समाजाने या निर्णयातून काही तरी बोध घ्यायला हवा.  


महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी खाली देत आहे. 
.......................................................

रशियामधील मंदिर तोडण्याचा आदेश
मटा ऑनलाइन वृत्त । मॉस्को



श्रीमद्भगवद्गीता या हिंदूच्या पवित्र धर्मग्रंथाला दहशतवादी साहित्य ठरवण्याचा रशियातील काही कडव्या कॅथलिक ख्रिश्चन पंथीयांचा डाव फसल्यानंतर आता एक नवे संकट हिंदू मंदिरासमोर उभे राहिले आहे. रशियातील सर्वात मोठे वैदिक, सांस्कृतिक केंद्राला हटवण्याचे आणि त्यामध्ये असलेले मंदिर तोडण्याचे आदेश रशियातील एका कोर्टाने दिले आहे. 

नुकतेच राष्ट्रपतीपदावर निवडून आलेल्या ब्लादिमीर पुतिन यांचे घर असलेल्या सेंट पीटर्सबर्ग या शहरात हे वैदिक सांस्कृतिक केंद्र आहे. ज्यामध्ये एक हिंदू धर्मियांचे मंदिर आहे. हे केंद्र १९९२पासून ४९ वर्षाच्या करारानुसार हिंदू धर्मियांना वैदिक परंपरा जतन करण्यासाठी देण्यात आले आहे. त्या कराराला अचनाक रद्द करण्यात आले असून कोर्टाने हिंदूंना हा परिसर सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

रशियातील काही कडव्या कॅथलिक पंथीयांच्या हिंदू विरोधी मोहिमेचा हा एक भाग असल्याची शंका येते, असे वैदिक केंद्राचे अध्यक्ष सुरेन कारापेटियन यांनी सांगितले. आर्बिट्रेशन कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता येथील मंदिर तोडण्यात येईल, असेही ते म्हणाले. हे मंदिर आणि वैदिक अभ्यास केंद्र वाचवण्यासाठी त्यांनी भारत आणि रशियाचे राष्ट्रपती यांना विनंती केली आहे. भारत सरकार या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन भारतीय सांस्कृतिक परंपरांचे रक्षण आणि संवर्धानासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. 

आम्हला येथे न्याय मिळत नाही. म्हणून आम्ही भारत सरकारला विनंती करतो आहोत. आम्हाला अनधिकृतरित्या हटवण्याचे काम सुरू आहे. ४९ वर्षांचा हा करार १९९२मध्ये संघीय शोध संस्थानसोबत करण्यात आला होता. आता जॉइंट स्टॉक कंपनी गॉसनिखिमनालितमध्ये बदलण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सेंट पीटर्सबर्गच्या संघीय आर्बिट्रेशन कोर्टाने स्थानीय हिंदू धार्मिक संगटना वैदिक सोसाइटी ऑफ स्पिरिचुअल डिवेलपमेंट आणि गॉसनिखिमनालित यांच्यातील लीज करार रद्द करण्याच्या आदेशाला कायम ठेवले आहे. कोर्टाने त्यात असलेले मंदिर वाचवण्यालाही विरोध दर्शवला आहे. आठ मलजले असलेल्या या इमारतीत मंदिराशिवाय वैदिक परंपरांचा अभ्यास करण्याची जागा, पुस्तकं आहेत. तसेच तिथे संस्कृत आणि योग यांचेही शिक्षण देण्यात येते.


या बातमीची लिंक :
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12477894.cms

Thursday 29 March 2012

रामदासांच्या वधूचे पुढे काय झाले?



मित्रहो, आज आपण रामदास स्वामी यांनी बोहल्यावरून पलायन केल्यानंतर त्यांच्या वधूचे काय झाले, याची माहिती घेणार आहोत. अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी’त रामदासांच्या न झालेल्या लग्नाची कहाणी आली आहे. तीच मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे. रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. जांब (तालुका-अंबड ,जि. जालना) हे त्यांचे गाव. नारायण हा मुळात एक उनाड, आडदांड होता . महिना-महिना तो घरातून-गावातून गायब राहत असे. रात्री बेरात्री भटकत असे. त्याची ही लक्षणे पाहूनच त्याच्या आईने त्याचे लग्न करायचे ठरवले. लग्न झाल्यानंतर हा सुधारेल असे त्याच्या आईला वाटले. परंतु हा लग्नाला तयारच नव्हता. तरीही त्यांच्या आई ने हट्टाने त्याचे लग्न ठरवले. आपल्या भावाची म्हणजेच नारायणाच्या मामाची मुलगी त्यासाठी पक्की केली. या मुलीचे नाव काशीबाई. ती  नागुजी बदनापुरकर यांची मुलगी होती. नागुजी हा नारायणाचा सख्खा मामा होय. विवाह ठरला.

लग्नाच्या आदल्या रात्रीच नारायण पळाला

हा विवाह गाव - गोंदी (ता. अंबड ,जि.जालना ) इथे सकाळच्या अभिजित मुहुर्तावर होणार होता. सर्व मंडळी लग्नाच्या तयारीत असतानाच लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री अंधाराचा फायदा घेवून नारायण पळाला. नवरदेवच  पळाल्यानंतर अर्धी हळद लागलेल्या काशीबाईचे लग्न कुणाबरोबर  लावावे, हा प्रश्न निर्माण झाला. कुणीही ब्राम्हण तरुण तिच्याशी विवाह करण्यास तयार होईना. अंगावरची हळद तर साडेतीन दिवसात फिटली पाहिजे. नागुजी बदनापूरकर हतबल झाले. त्यांनी पंचक्रोशीतील सर्व गावांतील ब्राह्मण कुटुंबांशी संपर्क साधला. तथापि, काशीबाईशी लग्न करण्यास कोणीही तयार होईना.

मराठा गड्याने केले काशीबाईशी लग्न 

अशावेळी गाव सोमवाडी, ता. अंबड ,  जि. जालना येथील साखाजी मिन्धर हा एक मराठा गडी नागुजी बदनापूरकर यांच्या मदतीला धावून आला. साखाजीचे घराण्यात देशमुखी होती.  निधड्या छातीचा हा तरूण म्हणाला- "मी देतो काशीला आधार. तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास मी तयार आहे." नारायण सूर्याजी ठोसर यांचा मोठा भाऊ गंगाधरपंत सूर्याजी ठोसर यांनीच मग पुढाकार घेतला. नारायणाची नियोजित वधू काशीबाई हिचे वडील नागुजी बदनापूरकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. नागुजींची अनुमती घेऊन काशीबाईचा विवाह साखाजी मिन्धर याच्याशी लावून देण्यात आला. कन्यादान स्वत: नारायणाचा भाऊ गंगाधरपंतांनी केले. काशीबाई साखाजीची धर्मपत्नी झाली. अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणे, हा मराठ्यांचा धर्मच आहे. साखाजीने या धर्माचे पालन केले.

मृतदेह सापडला अंबड येथील बारवेत

अरेरे आता सगळे कसे मंगल कुशल झाले, असे वाटत असतानाच धर्ममार्तंडांनी पुन्हा एकदा बिब्बा घातला. साखाजी-काशीबाईचा विवाह होऊ नये, यासाठी पंचक्रोशीतील धर्ममार्तंड आधीपासूनच प्रयत्न करीत  होते. ब्राह्मण सोडून इतर जातीतील पुरुषाशी विवाह करणे हे पाप आहे, असे काशीबाईच्या मनात भरविणयाचे महापाप धर्ममार्तंड मंडळी करीत होती. पापभिरू काशीबाई गांगरून गेली. साखाजी याच्यासोबत सुखाचा संसार सुरू असतानाच एके दिवशी काशीबाईने आत्महत्या केली. तिचा मृतदेह अंबड येथील एका बारवेत सापडला. अंबड येथे ही बारव आजही आहे. +सती काशीची बारव+ म्हणून ही बारव ओळखली जाते.

अनंत गोपाळ कुडाळकरांची वाकेनिशीतले पुरावे

अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी'त  काशीबाईची कथा आली आहे. काशीबाईला साखाजीसोबतचा विवाह मान्य नव्हता, त्यामुळे तिने बारवेत आत्महत्या केली, असे वाकेनिशीत म्हटले आहे. साखाजी-काशीबाईच्या विवाहाची कथाही वाकेनिशीत विस्ताराने आली आहे.

-अनिता पाटील 


Wednesday 28 March 2012

बालाजीचा पैसा चोरांच्या खिशात


भ्रष्टाचाराने पोखरलेय तिरुपतीचे संस्थान


भारतातील सर्वांत श्रीमंत देव म्हणून ओळखल्या जाणा-या तिरुपती बालाजीला वर्षाकाठी २ हजार कोटींपेक्षाही जास्त दान भक्तांकडून मिळते. एखाद्या स्वतंत्र राज्यासारखा कारभार करणारे बालाजी संस्थानचे अधिकारी आणि पुजारी यातील कोट्यवधी रुपये मध्येच खाऊन टाकतात. आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या एका चौकशीत ही माहिती समोर आली आहे. 

कापलेल्या केसातही खाल्ले जातात पैसे

बालाजीला केस कापणे, लाडू खरेदी, राहण्याची व्यवस्था, पुस्तके, दर्शन तिकिट, बस प्रवास, अधिकारी पुजाèयांच्या गाड्यांसाठी वापरले जाणारे पेट्रोल-डिझेल अशा सर्वच ठिकाणी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार दरवर्षी होतो. किमान ५०० कोटी रुपये भ्रष्टाचारी मध्येच खाऊन टाकतात. आपण देवाला म्हणून दिलेला पैसा अशा प्रकारे बदमाश लोकांच्या हातात पडतो. वाईट कामांवर खर्च होतो. 

देवांचा पैसा खाण्यात ब्राह्मणच आघाडीवर

भारतात देवाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो. भोळ्या भाबड्या लोकांना फसविले जाते. हे वारंवार स्पष्ट होत असताना लोक फसतातच. देवाच्या नावावर फसणाèयांत बहुजन समाजाच्या लोकांची संख्या मोठी असते. तर देवाचे पैसे खाणाèयांत ब्राह्मणच आघाडीवर असतात. 

आता तरी हिन्दू धर्म सोडा

हिन्दू धर्माची आजची अवस्था ही अशी आहे. हा धर्म खरोखरच अरबी समुद्रात बुडविण्याच्या लायकीचा आहे. बहुजन समाजाने आता तरी सुधारावे. लूट करणाèया ब्राह्मणांना थारा देणार नाही, अशी शपथ घ्यावी. मराठा समाजाने धर्मांतर करावे 

...........................
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेली बालाजी देवस्थानातील भ्रष्ट्राचाराची बातमी दिली आहे.  मूळ बातमी वाचण्यासाठी टाईम्स ऑफ इंडियाची लिन्क :

अनिता पाटील


Sunday 25 March 2012

या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या

   
पु ल देशपांडेला लोक फारच सभ्य व सुसंकृत विनोद करणारा
लेखक मानतात परंतु हा मनुष्य स्त्रीयांच्या संदर्भात अत्यंत
हीन मनोव्रत्ती ने लेखन करीत होता हें सोदाहरण स्पष्ट
करता येयील

बाकी काही घालूच नये...?

१) "ती फुलराणी"च्या एका बाहेरगावच्या प्रयोगाच्या वेळी
भक्ती बर्वेने तिथल्या सराफा बाजारातून एक सुन्दर
नेकलेस आणला. त्याचे कौतुक करताना ती सहज
बोलून गेली " हा नेकलेस इतका सुंदर आहे की हा गळ्यात
घातलाकी बाकी काही घालूच नये असे वाटते .
यावर तिथे असलेल्या पु ल ला चोम्बडे पनाची खाज न
येयील तर नवल ? तो लगेच म्हणाला " अरे वा खरेच की काय ?"
या वर तेथील सगळे भट-नटमोगरे खिदाळून हसले. बिचाऱ्या
भक्ती बर्वेला मात्र जमीन पोटात घेयील तर बरे असे वाटले.
या प्रसंगाला " पु ल चा हजरजवाबी पणा " म्हणून गोंजारले जाते
परंतु ही एका सभ्य स्त्री ची हीन आणि विकृत कुचेष्टा आहे असे
आमचे मत आहे .

जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी 

२ ) मराठीतील जेष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या संदर्भातील एक किस्सा
तर आणखीनच हीन मनोवृत्तीची पातळी गाठणारा आहे.
पुण्यातील एका समारंभात जयश्री गडकर यांचा सत्कार ठेवण्यात आला
होता आणि त्याला प्रमुख वक्ते म्हणून पु ल ना बोलावले होते
निवेदक पु ल ना भाषणाला बोलवण्या पूर्वी सहज पणे बोलून गेला की
" आता या नंतर भाई ( म्हणजे पु ल ) जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी आपल्याला
उलगडून दाखवतील " यावर भाषणाला उभा राहिलेल्या पु ल ने अत्यंत निर्ल्लज्ज पणे
" जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी मी देखील आपल्या प्रमाणेच दुरूनच
पाहिलेली आहे . ती चांगली आहे या पेक्षा त्या बद्दल अधिक
उलगडा करण्यास मी असमर्थ आहे " असे विधान केले.
शाब्दिक कोट्या आणि आपली हजरजवाबी प्रतिमा
टिकवण्य साठी हा "पन्नालाल "कोणत्या थराला
जात होता हेच यातून स्पष्ट होते.

मुका घेऊ का? 

३) एकदा एक नवोदित लेखिका एका कार्यक्रमात पु ल
ला भेटली आणि आपल्या मुलाला समोर करत म्हणाली
"भाई हा माझा मुका" ( तिच्या मुलाचे नाव मुकुल होते आणि
ती लाडाने त्याला "मुका" म्हणायची )
यावर हा भाई निर्ल्लज्ज पणे तोंड वेंगाडत (ही त्याची स्टाईलच होती )
म्हणाला " अरे वा गोड आहे ! मी घेतला तर चालेल ना ? "
नातीच्या वयाच्या मुलीशी या "पन्नालाल " ची ही भाषा !

वडारी समाजाच्या बायकांचा अपमान 

४) या पन्नालाल ने अगदी सीता, द्रोपदी आणि कृष्ण पत्नीनाही
सोडले नाही . कर्नाटकातील हुबळी येथे तेथील मराठी भाषिकांनी
मोठ्या हौसेने पन्नालाल (पु ल ) ला बोलावले होते. हा तेथे
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच पोहचला. बरे पोटाला तडस
लगे पर्यंत श्रीखंड-पुऱ्या चापून झाल्यावर गुमान पालथे किंवा
उताणे पडून राहावे की नाही? पण च्छ्या ! पन्नालाल निघाला
उकिरडे फुंकायला ! बरे आला तो आला किमान जिथे खाल्ले
तिथे ओकू तरी नये ! परंतु ही सभ्यता पाळेल तो पन्नालाल
कसला दुसऱ्या दिवशी भाषणात " मला हुबळीतील वडारी
समाजाच्या बायकांचे खूप अप्रूप वाटले, त्या चोळ्या घालत
नाहीत...मी जरा जवळ जाऊन चौकशी केली तेंव्हा त्यांनी
निसंकोच पणे जि कहाणी सांगितली ( आणि याने निलाजरे पणाने
ती ऐकली) ती मनोरंजकच नाही तर आदर्श घेण्या सारखी आहे.
रामायण सीतेच्या चोळीच्या हट्टा मुळे घडले म्हणून आम्ही
चोळीच घालीत नाही असे मला त्या स्त्रीयांनी सांगितले.
खरे म्हणजे हा आदर्श तमाम स्त्री वर्गाने घ्यायला हरकत
नसावी म्हणजे रामायण तर घडणार नाहीच महाभारतही
पेटणार नाही ...दुशासन काय ओढणार ? कपाळ !
मला सांगा या किस्स्यात तुम्हाला पु ल चा नर्म विनोद
दिसतो की पान्नालालच्या दुगाण्या ?

मातृत्वाचा  अपमान करणारा पु. ल. 

5 ) पूर्व रंग या प्रवास वर्णनात "जपानी खानावळ नावाचे
एक प्रकरण आहे यात पन्नालाल जेव्हा एका खानावळीत
जातो तेंव्हा तेथील अगत्य पाहून भारावून (की हुरळून ?)
जातो. त्याचे वर्णन कसे केले आहे पहा " आत जाताच
तेथील वातावरण पाहून आपण स्वर्गातील एखाद्या
दालनात आल्या सारखे वाटले . तेथील गाद्या गिरद्या पाहून
थोडे हात पाय ताणून बसावे म्हटले तर तितक्यात चार पाच
ललनांनी माझा ताबा घेतला आणि माझे खांदे , हात पाय
चेपू लागल्या .एकीने माझी पाठ रगडायला घेतली ,आणि एकीने
तर चक्क टाळू माखायला सुरुवात केली. आता त्यांनी मातृत्वाचा
पुढचा टप्पा गाठला तर कसे ? म्हणून मी जरा बावरलोच.
+कृष्णाच्या अंतःपुरात कृष्ण सख्यांनी सुदाम्याचे काय हाल
केले असतील याचा प्रत्यक्ष अनुभव मला तेथे आला+
या प्रसंगात पन्नालाल ने जपानी आतिथ्य , आणि कृष्ण सख्या
या दोन्ही वरही दुगाण्या झाडल्या आहेत .

असे कितीतरी उदाहरणे आहेत; सगळेच इथे सांगण्याची आवश्यकता नाही
परंतु " शीत " किती वास मारतेय यावरून " भात'' किती विटलेला आहे
याची परीक्षा होते.

-रवींद्र तहकिक, औरंगाबाद. 



Saturday 24 March 2012

सावरकराकडून संत एकनाथ चरित्राचा गैरवापर


सावरकर शाळेत असतानाची ही गोष्ट आहे म्हणे. शाळेचे शिक्षक विद्याथ्र्यांना संत एकनाथांची गोष्ट सांगतात. एक मुसलमान एकनाथांच्या अंगावर १०८ वेळा थुंकतो. तरीही शांतीब्रह्म संत एकनाथांचा तोल अजिबात ढळत नाही. ते गोदावरीत १०८ वेळा अंघोळ करतात. ही गोष्ट सांगितल्यानंतर शिक्षक मुलांना आपण काय शिकलो हे विचारतात. मुले सांगतात- कितीही संकटे आली तरी आपण शांती कायम ठेवावी. एक मुलगा उठून उभा राहतो. तो बाणेदारपणे म्हणतो - एकनाथ हे संत होते. त्यांनी शांती कायम ठेवली. ते योग्यच झाले. पण त्यावेळचा आपला समाज तर संत नव्हता. समाजाने जागे व्हायला हवे होते. त्या मुसलमानाचा जागेवरच शिरच्छेद करायला हवा होता!

या मुलाचे हे बाणेदार उत्तर ऐकून शिक्षक अचंबित होतात. त्याला विचारतात- बाळ तुझे नाव काय?
मुलगा म्हणतो - विनायक दामोदर सावरकर!

एकनाथांच्या चरित्रातील इतर घटनाही पहा 

आता नाथांच्या आणखी दोन गोष्टी पहा :
१. तळपत्या उन्हात गोदेच्या वाळवंटात हरवलेल्या एका  दलिताच्या मुलास नाथांनी कडेवर उचलून घेतले. तसेच त्याला महारवाड्यात नेऊन पोहचवले.
२. एकांथांनी  नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. पितरांना जेवण घालण्यासाठी नाथांच्या घरी छान स्वयंपाक करण्यात आला. ब्राह्मणांना निमंत्रणे देण्यात आली. एकनाथांच्या घरी जेवण आहे हे पैठणमधील दलितांना कळले. नाथांचा दयाळू स्वभाव त्यांना माहीत होता. त्यामुळे काही लोक जेवण मिळेल या आशेने नाथांच्या वाड्यावर आले. नाथांनी त्यांना वाड्यात घेतले आणि आधी त्यांना भरपेट जेऊ घातले.

या घटना नंतर पैठणमध्ये काय घडले.  या घटना मुळे पैठणमधील ब्राह्मण चवताळून उठले. dalitanna घरी बोलावले म्हणून ब्राह्मणांनी एकनाथांच्या घरचे  पितराचे जेवण नाकारले. इतकेच नव्हे, तर धर्मसभा बोलावून नाथांना धर्मभ्रष्ट ठरविले. जाती बाहेर टाकले. नाथ शांत राहिले. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. ते आयुष्यभर ब्राह्मण जातीच्या बाहेरच राहिले. बहुजन समाजाच्या हितासाठी ते झटत राहिले.

जो न्याय मुसलमानाला, तोच ब्राह्मणांना 
लावा, अन उडवा मुंडकी !

सावरकरांच्या विनायकाला जो प्रश्न पडला तोच मला येथे पडला. पैठणमधील जातीयवादी ब्राह्मणांनी नाथांना जातीबाहेर टाकले तेव्हा एकनाथ शांतच राहिले कारण ते संत होते. पण त्या काळचा समाज तर संत नव्हता. समाजाने जातीयवादी ब्राह्मणांना शासन का केले नाही? एक दोन ब्राह्मणांचा शिरच्छेद केला असता, तर पुन्हा अशी जातीयवादी भूमिका घेण्याचे धाडस ब्राह्मणांना झाले नसते. पुढच्या काळातील वारकरी संतांचा जो छळ झाला तो झाला नसता.


संतांचा गैरवापर करू नका 

नाथांचा ब्राह्मणांनी केलेला छळ विनायकाचा मास्तर शाळेत सांगत नाही. त्याऐवजी तो मुसमान थुंकल्याची कहाणी सांगतो. यावरून हा शिक्षक ब्राह्मण असावा, हे स्पष्टच आहे. जातीयवादाने बरबटलेले ब्राह्मणवादी प्राणी हे किती धोकेबाज आणि धूर्त असतात याचे  हे एक  उदाहरण झाले. नाथांचे संपूर्ण आयुष्य पैठणच्या ब्राह्मणांशी लढण्यात गेले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग जातीयवादी ब्राह्मणांविरोधात लढण्याने भरलेला आहे. या लढ्याच्या गोष्टी सांगितल्या तर मुसलमानांऐवजी ब्राह्मण जातच खलनायक ठरते. त्यामुळे सावरकरवादी या गोष्टींचे नावही काढीत नाहीत. या ऐवजी ते मुसलमान नाथांच्या अंगावर थुंकल्याची गोष्ट उच्चरवाने सांगतात. आहे कि नाही गम्मत. संत चरित्राचा असा गैरवापर ब्रामान्वादीच  करू शकतात. 

अनिता पाटील, औरंगाबाद.


Thursday 22 March 2012

संत तुकारामांचा घोर अपमान करणारा बदमाष पू. ल. देशपांडे


मराठी माणसाबद्दल कायम तुच्छता पूर्वक लिहिणाऱ्या आणि
त्यावर सवंग विनोद निर्मिती करून मराठी माणसाला हास्यास्पद
बनवणाऱ्या पु ल देशपांडे ने महाराष्ट्राचे मानबिंदू असलेले संत श्रेष्ठ
तुकाराम महाराजांची देखील कुचेष्टा केली, त्यांना देखील हास्यास्पद
बनवले. परंतु बाजार बुणग्या पालखी वाहक खुशमस्कर्यानी
पु ल च्या या संत द्रोहाचे सुध्धा कौतुकाच केले

तुकारामांच्या नावे बोगस अभंग रचले 

"विठ्ठल तो आला आला " नावाचे पु ल चे एक संगीत प्रधान
नाटक आहे. मुळात हें नाटक आहे की नाटिका ? हें कळायला
मार्ग नाही ! मला वाटते पु ल ला संगीत नाटक लिहायचे असावे
कारण या नाटकात स्वतः तुकारामाच नाही तर जो उठतो तो
गायकी करतो. अगदी तुकारामांच्या पत्नी सुध्धा !
बरे यात तुकारामाच्या मुळ अभंगाच्या जोडीला
या पादऱ्या पेंद्याच्या ( म्हणजे पु ल च्या ) बुळकांड्याही
वाचाव्या/पाहाव्या / एकाव्या लागतात ज्या तुकारामांच्या
व्यक्तित्वा समोर अतिशय बालिश /बाष्कळ / आणि वडाच्या झाडावर
उगवलेल्या बाडगुंळा सारख्या वाटतात .

तुकारामांच्या पत्नीचे चारित्र्यहनन   

संत तुकारामांच्या पत्नी एक कजाग / खाष्ठ / भांडखोर / आणि
जवळ पास मानसिक संतुलन ढळलेली आडणी आणि आडमुठी
बाई होती तिच्या सांज सकाळच्या कटकटीना वैतागूनच
तुकोबा देव धर्माच्या मार्गी लागले असे तद्दन खोटे , तुकारामांच्या
पत्नीची बदनामी करणारे आणि तुकारामाच्या संतत्व भूमिकेला
खुजे पणा आणनारे प्रसंग या नाटकात आहेत.

तुकारामांच्या ताल्कार्यांची टिंगल टवाळी  

या शिवाय तुकाराम महाराजांच्या सोबतीला जे चार -पाच भक्त
वारकरी -टाळकरी पात्र दाखवले आहेत त्यांची अवस्था तर आणखी
बिकट आहे. कुणाला घरातून हाकलून दिले आहे. कुणी सगळी संपत्ती
शान शोकात आणि तमाशात उडवल्या मुळे भणंग झाला आहे.
तर कुणी लष्करात शिपाई होता पण "लष्कराच्या भाकर्या
भाजण्या पेक्षा इथे टाळ वाजवणे अधिक फायद्याचे " असे
तो म्हणतो.कारण काय तर " इथे पोटोबा ही भरतो
आणि विठोबाही घडतो " प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या
शिष्याच्या तोंडी ही असी विचारसरणी दाखवण्या मागची
विकृती एखाद्या " देशपांड्याच्याच "सडक्या जातीद्वेशी डोक्यात
वळवळू शकते.

या नाटकात नको त्या ठिकाणी विनोदी मखलाशीचे
मेकुड काढून ते चार चौघात बोटावर खेळवत तोंडात
टाकण्याचा घाणेरडे पणा पु ल ने अनेक प्रसंगात
केला आहे . नको त्या ठिकाणी उंदरा सारखी
शब्दांची उलटसुलट खुड बुड ( कोट्या) करून
केवळ रसभंगच नव्हे प्रसंगाचे गांभीर्य जाऊन
तुकारामाचा अपमान झाला आहे. तुकोबांचे
शिष्य म्हणजे तर पु ल ळा नाटकातील विनोदी
पात्रांना वाव वाटले की काय कुणास ठावूक ?
ते अगदी गाथा पाण्यात बुडवतानाही "पुलकित
विनोद करतात "

मंबाजीचा रुबाब 
खलनायक मंबाजी ( जो ब्राम्हण आहे ) तो मात्र
रुबाबदार आणि प्रभावी व तिखट चमकदार
संवाद बोलताना दाखवला आहे. मंबाजी आणि तुकोबा
जेव्हा एकमेका समोर येतात आणि " तुक्या तू लोकांना वेदांचा
चुकीचा अर्थ सांगतो ; तुझी ती थोतांडी बाडे डोहात बुडवली
पाहिजेत " असे म्हणतो. तेंव्हा तुकोबा उत्तरादाखल एक
अवाक्षरही बोलत नाहीत . निमूट पणे गाथा घेवून इंद्रायणीच्या
डोहाकडे चालू लागतात असा पराभूत प्रसंग दाखवला आहे.
वास्तवात तुकारामांनी या वेळी आपली बाजू समर्थ पणे मांडून
नंतर स्वतः गाथेचे विसर्जन केले होते.

पु. ल. देशपांडे शेवटी जातीवरच गेला 

ही अशी जाणीवपूर्वक व्यक्तित्व हानी करण्या साठी देखील
एखादा "देशपांडेच " जल्माला यावा लागतो. तुकारामांच्या आणि महाराष्ट्राच्या
दुर्दैवाने तो जल्माला आला आणि आपल्या सर्वांचा "गुळाचा गणपती " करून
गेला. निदान आता तरी या विदुषकाला खांद्यावरून उतरावा हेच आवाहन
करून पु ल ची चिरफाड थांबवतो

-रवींद्र तहकिक. 


हे लेख अवश्य वाचा :



ब्राह्मणांच्या साहित्याची समीक्षा करणे गुन्हा आहे का?


मी पु ल देशपांडे यांच्या साहित्याची समीक्षा करताच महारास्त्रातील ब्राह्मण चवताळून उठले आहेत. माझ्यावर टीकेचा आणि धमक्यांचा भडीमार सुरु झाला आहे. या राज्यातील ब्राह्मण इतके किती जातीयवादी झाले आहेत, कि त्यंना ब्राह्मण लेखकांच्या साहित्याची समिक्ष करणे सुद्धा गुन्हा वाटतो. ब्राह्मण म्हणजे सर्व नियमांच्या वर अशी जी धारणा या देशात निर्माण झालेली आहे तिची हि अंतिम परिणती आहे.

१) मुद्दा हा आहे की पु ल वरील माझ्या लेखात
तुम्हाला नेमके काय खटकले ? कोणता मुद्दा
अक्षेपार्ह्र्य वाटला ? हें काही आपण संगीतले नाही.
भारतीय संस्कृतीत ब्राम्हण आणि गाय अवध्य
आहे म्हणून ब्राम्हण लेखकाचे साहित्यही
"टीकाअवध्य" असावे असे तर आपले म्हणणे
नाहीना ?

२) आणि आपला आक्षेप नेमका कशा बाबत आहे ?
पु ल नी आणीबाणी आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात
कार्य केले नाही किंवा त्यांनी "मुक्तांगण "सारख्या
सामाजिक चळवळीना चालना दिली नाही असे मी कुठेच
म्हटलेले नाही. उलट त्यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी
सुनिताताईनी अमरावतीच्या माळरानावर " आनंदवनात"
महिना -महिना राहून कुष्ठरोग्याची सेवा केली आहे.
त्यांच्या राया गेलेल्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे
हें कोन नाकारेल; निदान मी तरी एवढा कृतघ्न
नाही.

परंतु याचा अर्थ असा नव्हे की पु ल च्या
साहित्य कृतीवर टीका-विश्लेषण-वाद-चर्चा
होऊ नये ! हें म्हणजे कलमाडीने पुण्याचा विकास
केला ना ? केला की नाही ? मग याचे उपकार
मानून त्याने केलेला भ्रष्टाचार माफ करून टाका की राव !

असे म्हणण्या सारखे होयील. हा पोथी वाद झाला
" बाबा वाक्य प्रमाणाम " त्या बद्दल बोलायचे नाही.
हें कसे चालेल.

पण जातीयवाद्यांनी एक गोष्ट लक्षत ठेवावी कि
मी त्यांच्या अशा धक्या किंवा टीकेला अजिबात
भीक घालणार नाही.

 -रवींद्र तहकिक. 




या मालेतील इतर लेख 


Wednesday 21 March 2012

अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!



मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि महाराष्ट्र याची फारशी माहिती नसलेल्या लोकांनी काही तरी लिहायचे. लिहिणाèयाच्या सग्या सोयèयांनी आणि जातबांधवांनी वाहवा करायची. आणि माध्यमांनी त्यांना महान, लाडके वगैरे विशेषणे लावून मिरवायचे! मराठी साहित्य क्षेत्रातील हे वास्तव आहे. पु. ल. देशपांडे या हरमालवाल्याने या वास्तवाचा किती लाभ उठविला हे सांगायलाच नको. आपले अज्ञान कसे लपवावे एवढीही अक्कल या इसमाला नव्हती. आंब्याची आमराई असते आणि वेळूचे बन असते, ही साधी गोष्टही पुलला माहिती नव्हती. म्हणून त्याने लिहून टाकले, नाच रे मोरा आंब्याच्या बनात! बाबारे बन वेळूचे असते, हे पूलला सांगायचे धाडस त्याच्या हयातीत अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही झाले नाही. त्याच्या मृत्यूनंतर तर त्याच्या खोटेपणाला महानतेच झाकण बसविण्यात आले. बा. सी. मर्ढेकरांसारख्या जातीवंत कवीला बन आणि आमराई यातला फरक बरोब्बर माहिती होता. म्हणूनच मर्ढेकर एका कवितेत म्हणतात - 
बन बांबूचे पिवळ्या गाते
आभाळातील अधोरेखिते

"पूल"चे +नाच रे मोरा आंब्याच्या बनात+ हे गाणे गेली कित्येक दशके महाराष्ट्रात वाजतच आहे. तेही लहान मुलांचे बडबडगीत म्हणून पूलची बुद्धी लहान मुलांएवढीच होती, असा अर्थ त्यातून घ्यायचा का? आपण  काय शिकवतोय हा लहान मुलांना ?  उद्या एखाद्या मुलाने विचारलेच मला आंब्याचे बन दाखव, तर कसे दाखविणार? ...पुन्हा 'काळा- काळा कापूस पिंजला रे ! ' उद्या एखाद्या पोराने काळा कापूस कुठे असतो ? असे विचारले तर काय दाखवायचे ? मग हें गाणे मोरा साठी आहे की चोरा साठी ?  द्रोणाचार्यांनी ज्या प्रमाणे अश्वथाम्याला  तांदळाच्या पिठात पाणी कालवून तेच दुध म्हणून पाजले आणि तो देखील ( दुधाची चवच माहिती नसल्या मुळे) त्या पीठ पाण्याला दुध समजत राहिला. मराठी माणूसही तसाच आंब्याचे बन आणि काळा काळा कापूस म्हणतच राहिला.

थापा खोट्या.. अन म्हणे शाब्दिक कोट्या !
हीच गोष्ट पूलच्या विनोदाचीही आहे. मराठी साहित्यात देखील अस्सल विनोदाची चवच माहिती नसल्यामुळे पु ल दिलेले निकृष्ट निरस आणि बाष्कळ  विनोदच "पुलकित विनोद" म्हणून गणले गेले . वास्तविक पु ल चे विनोदी साहित्य म्हणजे मराठी साहित्य सरितेच्या काठावर साचलेल्या डबक्यातील गुळगुळीत आणि लिबलिबीत शेवाळ आहे हें अनेक उदाहरणांनी सांगता येयील.  पु ल चे कोणतेही पुस्तक घ्या ; काय आहे त्यात ? विनोद ! कुठल्या दर्जाचा विनोद ? तर कट्ट्यावरचा...सवंग ,बाष्कळ ,बालिश , कृतक आणि तद्दन खोट्या अनुभवाचा कोटीबाज फुलोरा ! याला विनोदी साहित्य म्हणायचे तर महाविद्यालयांच्या स्नेहसम्मेलनात होणाऱ्या फिशपोन्ड्स मध्ये आणि कट्ट्यावरच्या गप्पात मारल्या जाणाऱ्या टोन्ट मध्ये याहून दर्जेदार विनोद निर्मिती होते असे म्हणावे लागेल . 

मराठी माणसाचा पाणउतारा करणारा पु. ल.
मला सांगा व्यक्ती आणि वल्ली या व्यक्ती चित्रणातील आणि बटाट्याच्या चाळीतील कोणते व्यक्ती चित्र खरे आहे ? तर एकही नाही ! मराठी माणूस किती गबाळा , वेंधळा , अव्यवहारी,बावळट, तिरसट ,आळशी ,आडणी ,असमाजशील, आहे हेच बिम्बविण्याचा प्रयत्न यातून दिसतो ; शिवाय तुम्हाला पुणेकर ,नागपूरकर किंवा मुंबईकर ह्वायचे का या भाषण वजा लेखातही त्या त्या भागातील मराठी माणसाची वैशिष्टे अधोरेखित करण्या पेक्षा प्रतिमा बिघडवण्याचा उद्योग या महाभागाने केला आहे; मान्य आहे की मग विनोद कसा निर्माण होणार ? पण मग त्या करिता त्या भागातील माणसांची ,भाषेची ,परंपरांची खिल्ली उडवणे टवाळकी करणे याला पाणउतारा म्हणतात विनोद नव्हे !  

गुण गाईन कावडी....
पु ल चे गुण गाईन आवडी नावाचे एक प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीचित्रणाचे  एक पुस्तक आहे, हें पुस्तक म्हणजे
थापेबाजीचा कळस आहे. संबधित माणसांचे कधीही न घडलेले किस्से आणि लांगुलचालानाचा अतिरेक म्हणजे हें पुस्तक! वाटीभर दुधात चार वाट्या साखर ओतून वीट आणि झीट आणणारी खिरापत म्हणजे हें पुस्तक. खरे तर यात पु ल ने गुण गाईन आवडी म्हणत कावडीच वहिल्या आहेत . 
-रवींद्र तहकिक. 




Monday 19 March 2012

पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड "वल्ली" !




नव्या पिढीतील अभ्यासक, विचारवंत श्री. रवींद्र तहकीक यांनी महाराष्ट्राचे कथित लाडके व्यक्तिमत्व पू. ल. देशपांडे यांचे मोठेपणाचे पितळ उघडे पाडणारा जबरदस्त लेख लिहिला आहे. तो वाचक भावा-बहिणींसाठी येथे देत आहे.
....................................................................

पू.ल. देशपांडे : हरमाल विकणारा लबाड वल्ली



मराठीतील एक प्रसिद्ध कादंबरीकार आणि समीक्षक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी एकेठिकाणी असे म्हटले आहे की ‘ मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व हा जगात कोठेही न आढळणारा अजब प्रकार पहायला मिळतो. लेखक किंवा कवी लोकप्रिय ( खरेतर वाचक प्रिय ) असू शकतो तो पर्यंत सर्व काही ठीक असते परंतु एकदा का तो लाडका बनला की मग तो नाही ती थेरं करायला आणि सर्वाना गृहीत धरायला सुरुवात करतो.

मला वाटते ; नव्हे खात्रीच आहे की नेमाडेंचे वरील वाक्य केवळ आणि केवळ पु. ल. देशपांडे या आणि याच लेखन कामाठ्याला  लागू होते . लोक त्यांना मराठीतले महान आणि अभिजात (? ) विनोदी लेखक वैगैरे मानतात. आमच्या कडे दुध घालणारा गवळी देखील त्याच्या म्हशीला कतरिना कैफ म्हणतो. आणि भावात २ रुपये जास्तीचे मागतो.  कोजागिरीच्या आयटम मिल्क चे वेगळे !


साहित्यातला दहशतवादी 
असो सांगायचा मुद्दा हा की पु ल देशपांडे हा ‘व्यक्ती‘ साहित्याचा हरमाल विकणारा एक पोटार्थी ‘वल्ली‘ माणूस होता इतकेच ! त्याला काहीच वज्र्य नव्हते. शिरवाडकर तरी किमान मनाची नाहीतरी जनाची लाज बाळगून
नाटक आणि कविता या पलीकडे रेकले नाहीत ; परंतु या कावळ्याने बारा पिंपळा खालचा एकही मुंजा ‘रंगवल्या'  शिवाय सोडला नाही. अगदी कुणाच्या दहाव्याच्या पिंडाला सुध्धा हें लाडकं व्यक्तिमत्व  ‘शिवल्या शिवाय त्या मृतात्म्याला स्वर्गात जागा मिळणार नाही असं दहशतीचं वातावरण मराठी साहित्य वर्तुळात बनलं होतं .


सगळी मडकी उष्टी करणारा बोका 
यानं काय केलं नाही म्हणून विचारा ? विनोदी (?) लेखन केलं,
व्यक्तीचीत्रणं लिहिलीङ्क, नाटकं लिहिली, कविता लिहिल्या , आकाशवाणीवर
बातम्या आणि निवेदनं केली , एकपात्री नाटकाचे प्रयोग केले , गाणी लिहिली,
सिनेमाच्या कथा -पटकथा लिहिल्या , सिनेमात काम ही केली, प्रवास वर्णन लिहिली ,
मेळ्यात -नाटकात कामं केली ; गायन केलं , संगीत दिलं , ठीक ठिकाणी पेड पाहुणा
म्हणून हिंडला , पेपर मध्ये वार्ताहर /संपादक म्हणून ही कामं केली , समीक्षा लिहिली .......मराठी साहित्य संगीत आणि नाटक सिनेमातील असं एकही मडकं या लबाड  बोक्याने तोंड घालून उष्टे करायचे बाकी ठेवलेले नाही.


हा तर बहुश्रुत रेडाच 
कुणी याला बहुश्रुत बहुआयामी अष्टावधानी वैगेरे म्हणेल ; ( म्हणोत बिचारे ) या नियमाने रेड्याला देखील बहुश्रुत म्हणता येयील ; कारण तो देखील  भातशेतीत कुळव ओढतो .  पूर्वी पखालिनी पाणी वाहत असे , शिवारभर  चरून शेण मात्र मालकाला  देतो , म्हशीनी वंश वृद्धी करावी आणि वरतून पुन्हा दुधही द्यावे या साठी
महत्वपूर्ण योगदान देतो, दसर्याला टकरी खेळतो ....आणि शिवाय त्याच्या पाठीवरून प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचा  हात फिरून त्याच्या मुखी वेद प्रगटल्याचा दाखला आहेच !

साहित्य नव्हे निव्वळ 'खोगीर भरती'!
थोडक्यात पु लं ची साहित्य कामाठी म्हणजे एक ना धड भारा भर चिंध्या अशी होती ; निव्वळ खोगीर भरती ;
भारत ,भारतीय माणूस ,मराठी माणूस या बद्दल कायम ओशाळवाणे आणि टिंगल टवळी वजा लेखन करण्यात या रेड्क्याने आपली हयात घातली; शाब्दिक कोट्या आणि व्यक्तिमत्वातील व्यंगांचे प्रदर्शन करणाऱ्या या महाभागाने त्याने घातलेल्या अनेक उकिरड्याच्या ढिगात एक तरी सामाजिक संदेश दिला आहेका ?
हें तपासून पहा; केवळ हसवणूक ( खरे तर फसवणूक ) करणारा एक पोटार्थी विदुषक सर्कशीतील सगळ्या कसरती थोड्या थोड्या ( त्या ही विनोदी पद्धतीने ) करून शकतो म्हणून तो थेट लाडका कसा काय होऊ शकतो ? हां भोळ्या भाबड्या मराठी रसिकांना  बाष्कळ बालिश विनोदाचा रतीब घालून ‘ ते राज हंसाचे पोहणे
आहे ‘ हा गोड गैरसमज पसरवन्या एवढा तो लबाड होता हें मात्र नक्की !
-रवींद्र तहकीक 

अंगप्रदर्शन करणा-या नट्या ब्राह्मण, अन् संस्कृतीच्या नावाखाली त्यांना विरोध करणारेही ब्राह्मणच!


श्री. रवींद्र तहकीक यांनी एका माथेफिरू ब्राह्मणवाद्यास लिहिलेले सडेतोड पत्र. हा वादी स्वतःला  मोहक म्हणून घेतो!  तहकीक यांचा हा लेख मुद्दाम वाचकांसाठी येथे देत आहे.
.................................................................................
श्री.  तहकीक  लिहितात :


अरे ब्राह्मणवाद्या, तुझा अनिता पाटील किंवा छावा, संभाजी ब्रिगेड
वैगैरे संघटनावर काय वैयक्तिक राग असेल तो वैयक्तिक पातळीवर
काढ.  सरसगट मराठा समाज आणि जातीवर चिखलफेक नको !
वाईट आणि भ्रष्ट वृत्ती - प्रवृत्ती   एकाच जातीत असते; असे म्हणणे किंवा
स्वार्थ, अनैतिकता फंद- फितुरी हा कुणा एका जातीचा गुणधर्म आहे
असे म्हणणे प्रतिवाद म्हणून चालणारे असले तरी सत्याच्या कसोटीवर
टिकणारे नाही. उणी दुणी आणि उदाहरणेच द्यायची असल्यास तू जसा
मराठा समाजाच्या  नखातला राई एवढा मळ काढून ते पर्वता एवढे
पातक असल्याचा कांगावा करतो आहेस तसा मला ही ( म्हणजे कुणालाही )
ब्राम्हण बद्दल देखील करता येयील. उलट हजारो वर्षापासून धर्मसत्ता एकहाती
ताब्यात असल्याने आणि राजसत्तेत देखील  ( रामायण -महाभारत काळापासून मोर्य,गुप्त ,
शक-शालिवाहन,यादव, मोगल, मराठे, राजपूत, डच, हून , पोर्तुगीज,इंग्रज आणि आता
लोकशाहीत सुध्धा ) कायम प्रशासन आणि सल्लागार म्हणून ब्राम्हनांचेच वर्चस्व असल्याने
ब्राम्हणांच्या अनैतिक अचरनांची लाखो उदाहरणे पुराव्या सह सांगता येतील.
( पेशवे किंवा शिवसेनेच्या सत्ता काळात राजसत्ताही आली तो अपवाद/ खरे तर ब्राम्हणांना
त्यात रस नाहीच. फळे चाखायची सोडून मळे कोन राखील ? )


शिवाय कोणत्याही धर्म/जाती /समाज समूहाला दीर्घकालीन दिशा दर्शक ठरणारे
लिखत साहित्य हा प्रांत देखील पुरातन काळा पासून आजतागायत बहुसंख्येने ब्राम्हनांच्याच
वर्चस्वाखाली आहे; त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला नाही असे तू छातीठोक पणे
म्हणू शकतोस काय ?

थोडक्यात एक अनिता तुझ्या  पूर्वजांच्या  हजारो पिढ्यांनी रचलेल्या बुलंद बुरुजाला धडाका
घेत असेल तर तो तिचा वेडेपणा आहे खास. त्यात तिचाच कपाळ मोक्ष आहे, हें ही निर्विवाद !
( जिथे ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ , शिवाजी , गांधी,  विनोबा , फुले शाहू ,आंबेडकर ,
कर्वे - आगरकर टवका ढिला करू शकले नाही  तिथे अनिता च्या टकराणी काय होणार ? )
असो; मला वाटते तू अनिताला किमान बोलू लिहू द्यायला हवे.


मराठा समाजाला दुषणे देण्या पेक्षा आपल्या समाजाच्या दिव्या ( बुडा )  खाली किती
अंधार आहे याचे आत्मपरीक्षण करावे. ( एक झलक ; सिनेमातील अंगप्रदर्शन या बद्दल
बॉम्ब मारणारे संस्कृती रक्षक कोन ? तर ब्राम्हण आणि अंग प्रदर्शन करणाऱ्या हिरोइन्स
कोन ? तर ( विद्या बालन, उर्मिला मातोंडकर / ममता कुलकर्णी /वर्षा उसगावकर /माधुरी दीक्षित / मधु सप्रे ई ई ई )
ब्राम्हनच ! तेंव्हा .....कशाला एकमेकाचा वास घेताय ?

तलवारी उपासल्याकी सर्वांचेच रक्त सांडते......शत्रूचेही आणि आपले सुध्धा !  नाही का ?

Saturday 17 March 2012

मार्च महिन्यातील कडू-गोड प्रतिक्रिया


भावांनो आणि बहिणींनो,
माझ्या लेखांमुळे जातीवादी लोकांचा तीव्र जळफळाट होत आहे. खरे बोलल्यास सख्ख्या आईला राग येतो, अशी म्हण मराठीत उगाच नाही. जातीयवादी लोक मला नाऊमेद करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करीत असतात. माझ्या लेखांवर वाईट साईट खोट्या प्रतिक्रिया टाकणे हा एक उद्योग ही मंडळी न थकता करीत असतात.  माझी भूमिका अत्यंत स्वच्छ आहे. मी माझ्यावरील टीकाही कधी लपवित नाही. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील प्रतिक्रिया वाचकांसाठी येथे देत आहे. कोण खरे आणि कोण खोटे हे सूज्ञ वाचकांनीच ठरवावे.
...............................................................



atharva - are tichya shidoritil shivya samplya bahutek. maze tila dilele sadetod uttar vach - http://kohamblogger.blogspot.com/2012/03/blog-post.html Anakhi ek lekh pan lihila ahe to pan vach.
Arey Anita kuthe Geli? evdha gaja waja karat aali hoti accidet wagaire jhaala mhanun. fakt ek 40000 aani kusumaagrajanwar lekh lihun gayab? adhi tar roj lihit hoti.te dadahari hee disat naahit
अनिता पडद्याआड कुणि काही बोलत ज्याला विचार सांगायचे असतात ते असे पडद्याआड शिव्या विकृत लिखाण करत नसतात **असो वाघाचे कातडे पांघरुन तूझ्यासारखे लांडगे मग तो कुणी का असेना असे लिहितो यांना बुद्धिभेद करण्यापलिकडे काही जमत नसते --परत आलीस तरी मला वाटले काही चांगले लिहिशिल असो कुञ्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
अनिता पडद्याआड कुणि काही बोलत ज्याला विचार सांगायचे असतात ते असे पडद्याआड शिव्या विकृत लिखाण करत नसतात **असो वाघाचे कातडे पांघरुन तूझ्यासारखे लांडगे मग तो कुणी का असेना असे लिहितो यांना बुद्धिभेद करण्यापलिकडे काही जमत नसते --परत आलीस तरी मला वाटले काही चांगले लिहिशिल असो कुञ्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
janeman AnitaraNI - ajun ek post takala ahe mazhya blog var. ashi lapu nakos ga. lapachapi khelayache vay ka tuze? http://kohamblogger.blogspot.com/2012/03/blog-post_04.html
and you are back - I have responded to your gibberish on kusumagraj at http://kohamblogger.blogspot.com/2012/03/blog-post.html Grow up young lady and get a life!
@विनायक शिंदे:- हिंदुगर्जना tumhi kon ahat,tumcha vay kay,kay karta hyatla mala kahi mahit nahi..pan tumhi hya blog var je kahi lihilay te atyanta yogya kelay..tyabaddal dhanyavaad!! hya anita patil sarkhya atyanta nich ani hin vicharyanchya kidyanna hya deshat kahihi sthan nahi...tyanchya sudaivane n aplya durdaivane tya ek stri ahet..so mala tya deserve kartat tase yogya shabda vaparta yet nahit :(. manakis vikruti n manasik aajar asleli hi bai ekhadya doctor kade jaun treatment karun ghenya aivaji ithe kay kartey?hicha ardhavat dnyan n hiche ardhavat guru itar brahmanetar samajachi dishabhul kartayet!! hya asha lokanna khara tar chabkache fatke marun tadipaar kele pahije!! kay layki tari ahe ka hyanchi sant dnyaneshwar, sant tukaram, shri kusumagraj, shyamchi aai, shree shivaji maharaj asha thor vyaktinbaddal lihaychi?? hyancha vay kay akkal ti kay n lihitat kay? sarkar pan asha lokanna kasa thevun gheta samjat nahi..hech jar koni ambedkarabaddal or fule baddal lihila tar?tasa tar ji ghatana lihili geli hoti ti suddha barichshi england parliament chya ghatanevarun copy keleli hoti..mag he bara chalta hya bai la..(bail la)
ani tumhi Shree Sant Dnyaneshwaranni asa mhatla vagaire ithe sangtay!! te tar brahman hote..n tumhi tar tyanna sant manatch nahit naa? tumchya mate brahman tar nich jaat ahe.ek kay te tharva naa!!asa aplabuddhi aslyasarkha kay lihitay?
Sann hyanni mhatle te ekdam yogya!! sant shiromani hi padvi fakt ekalach milte. tukaramanna hi padvi milaleli hoti..kay tyanche afat kartutva asel..pan ti kadhun jagadguru mhanaycha murkhapana kashala kartay?tumcha jar evdha sagla gadha(?) abhyas ahe, tar mag he evdha kasa nahi kalala tumhala?

तहकीक साहेब धन्यवाद


वि. वा. शिरवाडकर यांचा महानपणाचा बुरखा फाडल्यामुळे जातीयवाद्यांचा महाराष्ट्रभर जळफळाट सुरू आहे. मात्र, त्याचबरोबर काही सूज्ञ लोक जात, पंथ आणि धर्माचे भेद विसरून माझ्या सत्य लेखनाला पाठींबाही देत आहेत. रवीन्द्र तहकीक यांनी माझ्या लेखाला असाच  पाठींबा व्यक्त केला आहे. तहकीक साहेबांचे आधी आभार मानते. तहकीक साहेबांनी मला पाठविलेला मेल पुढे देत आहे. 
...............................................................

अनिता ओठांची मोहर खोलून
अन बोटांची भाषा बोलून ( ब्लॉग वरचे लेखन म्हणजे
एका अर्थाने अंगुली निर्देशच नाही का ) तू
नेट वरचा मूक मुक्तसंवाद पुन्हा सुरु केलास या बद्दल
प्रथम तुझे जाहीर अभिनंदन आणि स्वागत.
आज तू प्रदीर्घ विश्रांती नंतर एक चांगलाच धष्ट-पुष्ट
बकरा सोलून उलटा टांगला आहेस.
मराठीच्या कुरणात विनाअटकाव चरून पोसलेल्या
या मस्तवाल बोकडाला लोक वनराज समजायला
लागले होते. परंतु ज्याला लोक आयाळ समजतात
ती आयाळ नसून बोकडाला वेळीच खाटकाच्या खोडावर
न घेतल्या मुळे निबर होऊन फुटलेली दाढी आहे हें
तू दाखऊन दिलेस . त्याचे कवित्व आणि नाटककार असणे
देखील नैसर्गिक प्रतिभेचा अविष्कार  नसून अनाहूत आणि
अनावश्यक वाढलेले अजागळ ( काही बकऱ्याच्या हनुवटी खाली
लोंबणारे मांसल गळ किंवा गळू ; अजा ( बकरा ) गळ ( मांसल गळ /गळू )
आहेत हें सांगण्याचे तू धाडस केले.
मराठी साहित्यात असे अनेक मस्तवाल बकरे होऊन गेले ज्यांना असे
सोलून उलटे टांगणे गरजेचे आहे . त्याची सुरुवात तू एका महत्वाच्या
बकऱ्या पासून केली आहे. दिवाभीत घुबडा सारखा दिवसा घरात कोंडून घेवून
आणि रात्री अपरात्री  डोंगर माथ्यावर बसून विदेशी दारू आणि साहित्य रिचवत 
मराठी साहित्याच्या नावाखाली  चकण्याचा कचरा माथी मारणाऱ्या
या नशाबाज बकऱ्याला आज तू चांगलेच उघडे पाडले.
आनंद झाला . आता त्या पुल्याचाही एकदाचा निकाल लाऊन टाक .
 - रवीन्द्र तहकीक