Showing posts with label शिवश्री प्रदीप इंगोले यांचे लेख. Show all posts
Showing posts with label शिवश्री प्रदीप इंगोले यांचे लेख. Show all posts

Tuesday, 9 July 2013

शिवसेनेतील मराठ्यांनी आता तरी बोध घ्यावा

शिवश्री प्रदिप इंगोले 


मराठा ह्या शब्दात एवढी प्रचंड ताकद आहे कि मराठा म्हटलं तर समस्त मानव जातीला स्फूर्ती चढते म्हणूनच आचार्य अत्रे नावाच्या हुशार बाम्नाने स्वत बामन असून मराठा नावाचे वृत्तपत्र सुरु केले ह्यात त्याचा सर्वसमावेशपण नसून मराठा नावाच्या शास्त्राचा वापर करून घेणे हा हेतू होता.त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे नावाच्या कायस्थाने मराठ्यांच्या शक्तीकडे बघून शिवसेना काढली.मराठ्यांच्या शिवप्रेमाला गोंजारून मराठ्यांचा वापर प्रबोधनकारांचे चिरंजीव बाल ठाकरे याने सुरु केला.खेड्यातील बहुसंख्य बहुजन समाजाला बाल ठाकरे हा मराठा बहुजन वाटायचा कारण हा बाल ठाकरे स्वताला त्याच्या भाषणात मराठा म्हणवून घ्यायचा.हि मराठा ह्या शब्दाची आणि समूहाची ताकद ओळखून शिवसेनेने मराठ्यांचा वापर करून घेतला.

जेम्स लेन प्रकरण घडल्यानंतर शिवसेनेने बहुलकर नावाच्या बामनाची बाजू घेऊन मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊ ह्यांच्या बदनामीला हातभार लावला.शिवसेनेने मराठ्यांची अस्मिता लाथाडण्याची कृती या प्रकरणापासून सुरु केली.पुढे लालमहालातील दादू कोंडदेव नावाच्या शिपायाचे शिल्प मराठ्यांनी आई जिजाऊ आणि बाल शिवबा ह्यांच्या जवळून हटवून जीजौंची बदनामी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दादू कोंडदेव हा ब्राम्हण होता आणि एका ब्राम्हणाचा पुतळा जरी त्याचे स्थान आणि कार्य नगण्य असले तरी तो हटवला म्हटल्यावर शिवसेनेला आपल्या बापाच्या ढुंगणावर लाथ मारल्यासारखे वाटले म्हणून ह्या हि वेळेस शिवसेनेनी मराठ्यांच्या ह्या कृतीला विरोध करून जिजाऊ शिवराय ह्यांच्या पेक्षा दादू कोंडदेव त्यांना महत्वाचा हे दाखवून मराठ्यांच्या अस्मितेला दुसरा धक्का दिला.तिसरे प्रकरण म्हणजे वाघ्या कुत्र्याचे काल्पनिक शिल्प टिळकासारख्या जातीयवादी ब्राम्हणाने शिवरायांच्या महाराणीच्या समाधीवर बसविले. मराठा सेवा संघ सारख्या समतावादी संघटनेच्या प्रबोधनामुळे मराठ्यांना हा कळला.   समस्त मराठ्यांनी अशी मागणी लावून धरली कि वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा परत यालाही शिवसेनेने विरोध केला संभाजी ब्रिगेड नावाच्या मराठा बहुजन संघटनेने २ वर्षांनी हा पुतळा हटवला पण भटांची दलाल शिवसनेने इथेही मराठ्यांची अस्मिता लाटेने तुडवून मराठ्यांच्या नाकावर टिच्चून परत वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला. मराठ्यांची अस्मिता  सलग तिसर्यांदा पायदळी तुडवण्याच काम शिवसेनेने केल.  म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीकोनातून मराठ्यांपेक्षा खरजुल्या कुत्र्यांना पण जवळचे स्थान आहे. 

यानंतरहि शिवसेनेतील मराठ्यांनी बोध घेतला नाही तर ह्याच वाघ्यासारख्या खरजुल्या कुत्र्याची बामणी पिलावळ मराठ्यांच्या अंगावर टांग वर करून मुताल्याशिवाय राहणार नाही.शिवसेनेतील सर्व मराठ्यांनी लक्षात घ्यावे कि शिवसेनेने पहिल्यांदा मासाहेब जिजाऊ नंतर शिवरायांची महाराणी ह्यांची बदनामी केली आता यानंतरचा टप्पा म्हणजे शिवसेनेत काम करणाऱ्या मराठ्यांच्या आय बहिणी हाच असेल.  सत्तेसाठी स्वताच्या आय बहिणी विकानायची वृत्ती मराठ्यात नाही हे मराठ्यांनी त्या शिवसेनेच्या पदावर लाथ मारून सिध्द करावे अन्यथा पेशावायीतील घटकुंचकी शिवसेनेतील बामणे आणि कायस्थ मराठ्यांच्या स्त्रियांशी खेळल्यावाचून राहणार नाहीत.

वेळीच सुधारून छात्राप्तीचे वंशज आहोत हे सिध्द करावे. 

जय जिजाऊ जय शिवराय.

Sunday, 2 June 2013

ठाकरेच पोर....महाहरामखोर......

शिवश्री प्रदीप इंगोले

महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायास्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वताच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली....असा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनानं माजवणारा आहे. याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाच विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असत.गिरगाव चौपाटी वर झालेल्या कार्यक्रमात हि राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत.राज ठाकरे ने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिल च्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे ती इंदू मिल ची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का असा सवाल करून आपला आणि कोहिनूर वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.जेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनेनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणार्या स्मारकाला विरोध केला. ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉमबेतील दंगली आणि देशातील बोंब स्फोट हे परप्रांतीय मुळेच झाले असा जावई शोध लावला उद्या ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच पर प्रांतीयांचा हात आहे एवढी लागण यांना पर प्रांतीय द्वेषाची झाली आहे.

काही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामा द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा.असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुताल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबाचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वतान्त्र्याखाली त्याचे समर्थन करतो मग म.फ.हुसेन ह्या ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते?कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे?आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा. 

असीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाहीह्यांच्यात सृजनशीलता नाही ह्यांना आमचीच खास शैली लागते अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबयीच्याच रस्त्यावरून नागडा करून मारला असता पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको.तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिम्रायाना दुखावण्याच महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो.........

जय जिजाऊ.  जय शिवराय...........