Tuesday 9 July 2013

शिवसेनेतील मराठ्यांनी आता तरी बोध घ्यावा

शिवश्री प्रदिप इंगोले 


मराठा ह्या शब्दात एवढी प्रचंड ताकद आहे कि मराठा म्हटलं तर समस्त मानव जातीला स्फूर्ती चढते म्हणूनच आचार्य अत्रे नावाच्या हुशार बाम्नाने स्वत बामन असून मराठा नावाचे वृत्तपत्र सुरु केले ह्यात त्याचा सर्वसमावेशपण नसून मराठा नावाच्या शास्त्राचा वापर करून घेणे हा हेतू होता.त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे नावाच्या कायस्थाने मराठ्यांच्या शक्तीकडे बघून शिवसेना काढली.मराठ्यांच्या शिवप्रेमाला गोंजारून मराठ्यांचा वापर प्रबोधनकारांचे चिरंजीव बाल ठाकरे याने सुरु केला.खेड्यातील बहुसंख्य बहुजन समाजाला बाल ठाकरे हा मराठा बहुजन वाटायचा कारण हा बाल ठाकरे स्वताला त्याच्या भाषणात मराठा म्हणवून घ्यायचा.हि मराठा ह्या शब्दाची आणि समूहाची ताकद ओळखून शिवसेनेने मराठ्यांचा वापर करून घेतला.

जेम्स लेन प्रकरण घडल्यानंतर शिवसेनेने बहुलकर नावाच्या बामनाची बाजू घेऊन मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊ ह्यांच्या बदनामीला हातभार लावला.शिवसेनेने मराठ्यांची अस्मिता लाथाडण्याची कृती या प्रकरणापासून सुरु केली.पुढे लालमहालातील दादू कोंडदेव नावाच्या शिपायाचे शिल्प मराठ्यांनी आई जिजाऊ आणि बाल शिवबा ह्यांच्या जवळून हटवून जीजौंची बदनामी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दादू कोंडदेव हा ब्राम्हण होता आणि एका ब्राम्हणाचा पुतळा जरी त्याचे स्थान आणि कार्य नगण्य असले तरी तो हटवला म्हटल्यावर शिवसेनेला आपल्या बापाच्या ढुंगणावर लाथ मारल्यासारखे वाटले म्हणून ह्या हि वेळेस शिवसेनेनी मराठ्यांच्या ह्या कृतीला विरोध करून जिजाऊ शिवराय ह्यांच्या पेक्षा दादू कोंडदेव त्यांना महत्वाचा हे दाखवून मराठ्यांच्या अस्मितेला दुसरा धक्का दिला.तिसरे प्रकरण म्हणजे वाघ्या कुत्र्याचे काल्पनिक शिल्प टिळकासारख्या जातीयवादी ब्राम्हणाने शिवरायांच्या महाराणीच्या समाधीवर बसविले. मराठा सेवा संघ सारख्या समतावादी संघटनेच्या प्रबोधनामुळे मराठ्यांना हा कळला.   समस्त मराठ्यांनी अशी मागणी लावून धरली कि वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा परत यालाही शिवसेनेने विरोध केला संभाजी ब्रिगेड नावाच्या मराठा बहुजन संघटनेने २ वर्षांनी हा पुतळा हटवला पण भटांची दलाल शिवसनेने इथेही मराठ्यांची अस्मिता लाटेने तुडवून मराठ्यांच्या नाकावर टिच्चून परत वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला. मराठ्यांची अस्मिता  सलग तिसर्यांदा पायदळी तुडवण्याच काम शिवसेनेने केल.  म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीकोनातून मराठ्यांपेक्षा खरजुल्या कुत्र्यांना पण जवळचे स्थान आहे. 

यानंतरहि शिवसेनेतील मराठ्यांनी बोध घेतला नाही तर ह्याच वाघ्यासारख्या खरजुल्या कुत्र्याची बामणी पिलावळ मराठ्यांच्या अंगावर टांग वर करून मुताल्याशिवाय राहणार नाही.शिवसेनेतील सर्व मराठ्यांनी लक्षात घ्यावे कि शिवसेनेने पहिल्यांदा मासाहेब जिजाऊ नंतर शिवरायांची महाराणी ह्यांची बदनामी केली आता यानंतरचा टप्पा म्हणजे शिवसेनेत काम करणाऱ्या मराठ्यांच्या आय बहिणी हाच असेल.  सत्तेसाठी स्वताच्या आय बहिणी विकानायची वृत्ती मराठ्यात नाही हे मराठ्यांनी त्या शिवसेनेच्या पदावर लाथ मारून सिध्द करावे अन्यथा पेशावायीतील घटकुंचकी शिवसेनेतील बामणे आणि कायस्थ मराठ्यांच्या स्त्रियांशी खेळल्यावाचून राहणार नाहीत.

वेळीच सुधारून छात्राप्तीचे वंशज आहोत हे सिध्द करावे. 

जय जिजाऊ जय शिवराय.

No comments:

Post a Comment