Showing posts with label शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? भाग-१. Show all posts
Showing posts with label शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? भाग-१. Show all posts

Wednesday, 11 December 2013

शिवरायाविरुद्ध लढणारी रायबाघीण देशमुख

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)

शिवाजीराजे पन्हाळगडावर अडकल्यानंतर शाईस्तेखान पुणे येथे आला. शाईस्तेखानला विजय
मिळविण्यासाठी रायबाघीण देशमुख(ब्राह्मण) ही कारतलबखानाच्या खांद्याला खांदा लावून राजांच्या
विरुद्ध लढली. उमर खिंडीत राजांच्या सैनिकांनी तिचा पराभव केला. तरीदेखील रायबाघीण मयेपर्यंत
राजांच्या विरुद्ध लढली. याचा अर्थ ब्राह्मणांना राजांच्या स्वराज्यापेक्षा औरंगजेब-आदीलशहाचे राज्य
हवे होते.
रायबाघीणचा पती उदाराम देशमुख हा देखील मोघलांचा सरदार होता. त्याच्या अकाली
निधनामुळे रायबाघीणीला मोघलांनी सरदारकी बहाल केली होती. म्हणूनच रायबाघीण मोघलांची मर्जी
राखण्यासाठी राजांना विरोध करीत होती. कारतलबखानाच्या खांद्याला खांदा लावून लढणारी
रायबाघीण शाईस्तेखानाची हितचिंतक होती.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

शिवाजीराजांवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


अफजलखान हा राजांच्या भेटीच्या निमित्ताने ठार मारण्यासाठी आलेला आहे. ही
खात्रीलायक बातमी रुस्तुमेजमानने राजांना सांगितली. अफजलखान विजापुरहून थेट वाईत आला. तो
तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला नाही. (संदर्भ-सेतू माधव पगडी लिखित शिवचरित्र एक अभ्यास)
भावना भडविण्यासाठी खानाने मुर्तीची विटंबना केली, असा जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहिला गेला.
अफजलखान वाईत आल्याबरोबर वतनासाठी वाईचे ब्राह्मण खानाला भेटले. व शिवरायांना ठार
मारण्यासाठी सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे त्यानी खानाला अभिवचन दिले, या प्रसंगी खानाचा वकील
मुसलमान नव्हता, तर कृष्णा भास्कर कुलकर्णी हा होता. त्याने राजांची अनेक गुपिते खानाला सांगितली.
प्रत्यक्ष अफजलखान भेटीच्या प्रसंगी राजांच्या अंगावर चिलखत असल्याने राजांचे प्राण वाचले.
राजांनी खानाला ठार मारले. याप्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णीने राजांच्या कपाळावर तलवारीचा वार
केला. (संदर्भ ब.मो पुरंदरे लिखित- राजा शिवछत्रपती) राजांच्या अंगात चिलखत आहे, याची खात्री
कुलकर्णीला झाली होती. म्हणूनच कुलकर्णीनी राजांच्या कपाळावर वार केला. राजांच्या संपूर्ण आयुष्यात
कोणीही राजांना जखम करु शकला नाही. आग्रा, पन्हाळा, शाईस्तेखान हल्ला या प्रसंगी राजांच्या
केसालाही धक्का लागला नाही. अफजलखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्धी, सैय्यद बंडा यांनादेखील
राजांना जखम करण्यात यश आले नाही. ते काम कृष्णा कुलकर्णीने केले. कुलकर्णीला खात्री होती की
राजा आपणाला ठार मारणार नाही. कारण ब्रह्महत्या पाप आहे. हे ग्रंथात लिहिलेले आहे. पण राजांनी
कपाळावर वार करणा-या दहशतवादाचे मूळ कृष्णा कुलकर्णीचे तुकडे-तुकडे केले. म्हणजे राजांनी
ग्रंथप्रामाण्य नाकारले. भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करणा-या राजांवर कुलकर्णीने पहिला वार केला होता.
याप्रसंगी सिद्धी इब्राहिम हे राजांचे अंगरक्षक होते. राजांवर वार करणा-या सय्यद बंडाला ठार मारणारे
जिवाजी महाले हे राजांचे निष्ठावंत अंगरक्षक होते, म्हणजे मित्र कोण आणि शत्रू कोण? याचा विचार
वाचकांनीच करावा. अफजलखान कबरीबाबत टाहो फोडणारांनी विचार करावा की, अफजलखानाला
प्रतापगडापर्यंत येण्यास कोणी मदत केली? लेखकांनी राजांवर वार करणा-या कृष्णा कुलकर्णीचा कृष्णाजी
केला तर राजांचे रक्षक करणा-या जिवाजी महालेंचा जिवा केला.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

Tuesday, 10 December 2013

सिद्धीला मदत करणारे मुरगुड नांदगांव येथील जोशी

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


शिवरायांच्या जीवनातील सर्वात मोठे शल्य म्हणजे राजांना जंजिरा किल्ला कधीच जिंकता
आला नाही. राजांनी अनेक वेळा प्रयत्न केला. पण राजांना यश आले नाही. तरीही राजे नाउमेद झाले
नाहीत. जंजिरा किल्ला राजांना का जिंकता आला नाही? त्यामागे काय कटकारस्थान शिजले होते? याचा
थोडा शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मुरगुड नांदगांव येथील जोशी हा सिद्धिच्या पाठीशी होता.
म्हणूनच राजांना जंजिरा जिंकता आला नाही. त्या जोशीने सिद्धीला किल्ला बांधण्याचा सल्ला दिला
होता व त्याला पायाभरणीचा मुहूर्त सांगितला. त्याप्रमाणे सिद्धीने (हबशीने) केले. जोशीने हबशीला
सांगितले, की ‘तू किल्ला मुहुर्ताववर बांधला आता जंजिरा ३०० वर्षे  तुझ्याकडेच राहील. कोणेणालाही तो जिंकता येणार नाही!' म्हणजे दक्षिणेच्या रुपाने अमाप पैसा मिळविणाऱ्या जोशीला राजांपेक्षा सिद्धीची
जास्त काळजी होती. कारण त्या जोशीने दिलेल्या वरदानामुळेच जंजि-याचा सिद्धी निर्ढावला होता.
त्याने संभाजीराजांना देखील खूप त्रास दिला. जोशीच्या वरदानामुळेच सिद्धीचा आत्मविश्वास वाढला.
तर स्वराज्यात भिती निर्माण झाली. कारण त्या काळात राजे विज्ञाननिष्ठ होते, पण सामान्य जनतेवर
देवा-धर्माचा पगडा होता. म्हणूनच जंजिरा जिंकता मावळ्यांच्या (सैनिकांच्या) मनात भीतीचे
वातावरण होते. भिती असणारे सैनिक जास्त संख्येने आणि शस्त्रसज्ज असले तरीही विजय मिळवू
शकत नसतात. राजांना जोशीची कटकारस्थाने माहिती होती तरी देखील राजांना या थोतांडाकडे दुर्लक्ष
केले. आणि जंजि-यावर हल्ला केला. पण राजांना जंजिरा जिंकता आला नाही. जंजि-यापेक्षा कितीतरी
कठीण किल्ले राजांनी जिंकले होते. पन्हाला तर कोंडाजी फर्जंदनी फक्त ५० माणसे घेऊन जिंकला होता,
पण जंजिरा जिंकण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, हजारो सैनिक धारातीर्थी पडले, पण किल्ला
सिद्धीकडेच राहिला, या अपयशाचे कारण आहे मूरगुड नांदगांवचा जोशी! सिद्धीला यश मिळण्यासाठी
प्रयत्न करणारा व समाजमनावर भीतीचे वातावरण निर्माण करुन न्यूनगंड निर्माण करणारा जोशी हाच
स्वराज्याचा व शिवाजीराजांचा खरा शत्रू होता.

मुरगुड नांदगांव येथील जोशींचे जसे राजांवर प्रेम नव्हते, तसेच सिद्धीवर देखील नव्हते.
तरीदेखील सिद्धीला जंजिरा बांधण्यासाठी जोशने मुहूर्त-पंचांगाव्दारे मदत केली. या माध्यमातून
जोशीला खूप धनसंपत्ती मिळाली, म्हणूनच त्याने सिद्धीला मदत केली. म्हणजे ब्राह्मण फक्त अर्थसत्ता
मजबूत करणे हा उद्देश असतो. त्यासाठी जोशीने पंचांगाव्दारे ब्राह्मणी व्यवस्था घटट् करण्याचा प्रयत्न
केल. ५०० वर्षे किल्ला अqजक्य राहील असे वरदान देणाèया जोशीने एका अर्थाने भविष्यशास्त्राचे
महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. भविष्यशास्त्र हे ब्राह्मणांना जगण्याचे व बहुजन समाजाला कायमचे
गुलाम बनविण्याचे शास्त्र आहे. म्हणजे जोशीने सिद्धीकडून अमाप संपत्ती तर उकळीच, पण बहुजन
समाजाला ५०० वर्षांची भिती जोशीने दाखविली. शिवाजीराजांनाच काय पण त्यांच्या कोणत्याही
पिढीला जंजिरा qजकता येणार नाही हा विषारी ब्राह्मणी विचार बहुजनांच्या मानगुटीवर जोशीने कायमचा
बसविला.

पण या ठिकाणी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे किल्ला जिंकण्यासाठी शिवाजीराजांनी प्रयत्न
केले. त्यानंतर संभाजीराजांनीदेखील जंजि-याची महत्वाकांक्षी योजना हाती घेतली. पण
अचानक औरंगजेबाचे महाराष्ट्रावर आक्रमण झाल्यामुळे संभाजीराजांना ही मोहीम अध्र्यावर सोडावी
लागली. अथवा संभाजीराजांनी या कु्रर ब्राह्मणी व्यवस्थविरुद्ध लढा उभारला असता.

मथुरेतील ब्राह्मणांना शिवाजीराजांनी 
‘दम'  दिल्यामुळेच संभाजीराजे सुरुरक्षित राहिले 
शिवाजीराजे आग्रा कैदेत अडकल्यानंतर महाराष्टड्ढात थांबलेले व दिलेरखान यांना ब्राह्मणांनी खूप
मदत केली. तरी देखील अशा कठिण प्रसंगी जिजामातांनी खंबीरपणे स्वराज्याचे रक्षण केले. एकही
किल्ला जयसिंगाला जिंकता आला नाही. इंचभर भूमिदेखील मोगल-आदीलशहा यांना जिंकून
देणा-या जिजाऊ मॉसाहेबांसारख्या निर्भीड माता राजांच्या पाठीशी होत्या म्हणून राजे आग्रा येथून
वेषांतर करुन निसटले. (राजे पेटा-यातून नव्हे, तर वेषांतर करुन निसटले.) याप्रसंगी राजांच्या मनावर
किती दडपण असेल? दूरचे अंतर, प्रवासाची साधने नाहीत, पावलोपावली शत्रू आहेत, सोबत
नऊ वर्षाच्या सुपूत्र संभाजी आहे. अशा प्रसंगी संभाजीला ठेवायचे कोठे? हा प्रश्न राजांपुढे होता.
त्यावेळेस मोरोपंत पिंगळेचे नातेवाईक मथुरेत होते. तेथे संभाजीला ठेवण्याचा निर्णय राजांनी घेतला.
पण राजांना भिती होती की पैशाच्या अभिलाषेने हे ब्राह्मण कदाचित संभाजीला शत्रूच्या स्वाधीन
करतील. कारण राजे ब्राह्मणांना चांगलेच ओळखून होते. कितीही जिवलग मैत्री असली तरी स्वार्थासाठी
ब्राह्मण कसा गळा घोटतात हा त्यांचा प्राचीन काळापासूनचा इतिहास राजांना चांगलाच माहित होता.
राजांनी संभाजीला त्रिकमलच्या स्वाधीन केले. त्या प्रसंगी राजांना त्रिमल बंधूंना ‘संभाजीच्या जीवास
धोकेका झाल्यास तुमुमचा प्राण घेईन' असा इशारा राजांनी त्यांना दिला. त्याचप्रमाणे संभाजीला देखील
एकांतात बरेच मार्गदर्शन केले आणि राजे परत आले. अफजलखान, शाईस्तेखान, जयसिंग आणि
औरंगजेबाची फजिती करणारे शिवाजीराजे आपला वंशही शिल्लक ठेवणार नाहीत याची भिती त्रिमल
बंधूंना वाटत होती. म्हणूनच संभाजीराजांशी त्यांनी दगा फडका केला नाही. म्हणजे त्रिमलांनी
संभाजीराजांना प्रेमामुळे नाही तर भितीमुळे सांभाळले होते. (संदर्भ-छ.संभाजी स्मारक ग्रंथ, पृ.१७८-
डॉ. जयसिंग पवार)

राजारामाच्या जन्मावेळी शिवरायांना भीती दाखविरे धमर्मार्तंड
शिवरायांना सोयराबाईच्यापोटी २४/२/१६७० राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म
पालथा झाला होता. त्याप्रसंगी एका पंडिताने राजांना भीती घातली की, पालथे जन्मणे अशुभ आहे.
राजांना भीती घालून यज्ञ, अभिषेक, सत्यनारायण, पूजा-अर्चा, अनुष्ठान करावयास लावायचे व
राजांकडून पैसा, सोने उकळायचे हा डाव त्या पंडिताचा होता. पण राजे हे खरेच जाणते (जाणणारे) राजे
होते. त्यांनी त्या पंडिताचा गुपित कावा ओळखला. राजे त्या पंडिताला म्हणाले, ज्याअर्थी माझा
मुलुलुलगा पालथा जन्मला त्याअर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. असे
राजे म्हटल्यावर तो पंडित थंडच पडला. कारण राजे आपल्याला वश होत नाहीत याची त्याला खात्री
पटली. पण राजांना पावलोपावली भीती घालण्याचा व नाउमेद करण्याचा प्रयत्न ब्राह्मणांनी केला आहे.
औरंगजेब, आदीलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, डच, अफजलखान, दिलेरखान, शाईस्तेखान हे राजांचे उघड
शत्रू होते, ते राजकीय शत्रू होते (धार्मिक नव्हे). त्यांच्या विरुद्ध राजे डावपेच आखत होते. त्यांना
राजांनी अनेकवेळा पराभूत केले. पण मित्राचे सोंग घेऊन बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवरायांचा काटा
काढणारे ब्राह्मण हेच राजांचे खरे शत्रू आहेत. कारण त्यांच्याविरुद्ध राजांना डावपेच आखता येत नव्हते.
म्हणूनच त्यांनी राजांचा अवसानघात केला. म्हणूनच राजांना पुरंदरचा तह करावा लागला व आग्रा येथे
जावे लागले. आणि कैदेत अडकावे लागले.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

औरंगजेबाचा शिवनेरीवरील किल्लेदार आबाभट

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


आबाभट नावाचा ब्राह्मण औरंगजेबाच्या पदरी शिवनेरीचा किल्लेदार होता. शिवरायांनी
शिवनेरी जिंकण्यासाठी आबाभटावर हल्ला केला. तेंव्हा प्राण वाचविण्यासाठी किल्ला ताब्यात देतो
असे तो राजांना म्हणाला. आबाभटाने किल्ला तर दिला नाहीच याउलट तो औरंगजेबाकडे पळून गेला
आणि मुसलमान झाला. आबाभटाचा अब्दुल अजीझ झाला पण आजचे ब्राह्मण प्रचार करतात की,‘
अगर शिवाजी नही होते तो सबकी सुन्नत होतीङ्क! मग सांगा, शिवाजीराजे असताना आबाभटाने सुन्ता का
केली? शिवाजीराजांचे नाव घेऊन भारतीयांना भीती दाखवायची आणि स्वत: आतून मुस्लिमांशी संबंध
ठेवायचा ही हजारो वर्षापासून ब्राह्मणांची चाल आहे. त्यामुळे मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आपले शत्रू
नसून ब्राह्मण हेच भारतीयांचे खरे शत्रू आहेत.


(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

औरंगजेबाचा प्रधान रघुनाथदास

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


रघुनाथदास नावाचा ब्राह्मण औरंगजेबाचा प्रधान होता. शिवरायांचे राज्य संपावे यासाठी तो
नेहमी प्रयत्नशिल होता. औरंगजेबाबद्दल प्रेम म्हणून तो बादशहाकडे नव्हता. पद आणि पैसा मिळावा
म्हणून तो बादशहाकडे होता. ब्राह्मणांचे प्रेम फक्त पैसा आणि ब्राह्मणी व्यवस्थेवर असते, त्यासाठी
ब्राह्मण वाटेल ती नाटके करतात. प्रतिगामी बरोबरच पुरोगामीपणाचे देखील ते नाटक करतात, पण
आतून पुरोगामी, प्रतिगामी, विज्ञानवादी, दैववादी असे सर्व ब्राह्मण एकच असतात.


(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणी निर्माण केला?

श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक संशोधक)


१८६९साली राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली व 
शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला. शिवरायांचे 
जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली.
शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेंव्हा पासून शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात सुरु
झाली. याप्रसंगी टिळक १२-१३ वर्षाचे ‘बाळ' होते. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या
समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी शिवशक बंद करुन मुस्लिमांचा फसली शक सुरु केला होता.
शिवरायांचा रायगड उध्वस्त करुन दप्तरखाना जाळला होता. त्या पेशवाईचे समर्थन व ब्राह्मणांचे जेष्ठ
पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु करुन शिवभक्तात
शिवजयंतीबाबद संभ्रम निर्माण करणारे टिळक हे आद्य ब्राह्मण आहेत. पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती
निश्चित होऊ नये यासाठी ‘वाद' कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रजा एकत्र येईल.
खèया शिवचरीत्रातून हक्क-अधिकाराची मागणी करणारे शिवभक्त निर्माण होतील, हे रोखण्यासाठी
ब्राह्मणांनी शिवजयंतीचा वाद चालू ठेवला.

हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा.सी.बेंद्रे, न.र.फाटक,
ग.ह.खरे, द.वा. पोतदार, डॉ.आप्पासाहेब पवार, ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली. वादग्रस्त
बाबींसाठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग इ.त्याप्रमाणे
शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली. ज्या
कामाला २ वर्ष लागतात तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लागले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता. या
समितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली.

१९ फेब्रुवारी  ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत
साळगांवकर यांनी तिथिप्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात
जाहीराती दिल्या. या पाठीमागे साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिका
होती. साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी पुरंदरे, बेडेकर, मेहंदळे यांनी तिथी समर्थनार्थ
साळगांवकरांना पत्र दिली. शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात
घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून टिळक, साळगांवकर इ.ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी आहेत हे
सिद्ध होते. साळगांवकर, पुरंदरे, बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रह
धरला. शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणेणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेलेलेला नसूनून पुरुरंददरे, बेडेडेकेकर आणि साळगांववकर यांननी निर्माण केलेला. पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले. अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.
यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले. ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला
विरोध तर तिथीचा आग्रह धरला. या मागील षडयंत्र काय?

तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण
देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात.
तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये,
शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात. त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला
समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना
आहे. म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजन
समाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा डाव आहे. इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे
ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात. इंग्रजी संगणक, मोबाईल वापरतात. जयंत साळगांवकर कॅलेंडर
जानेवारी ऐवजी चैत्र महिन्यात का बाजारात आणीत नाहीत? कॅलेंडर मध्ये तारखेचे आकडे मोठे व
तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज
शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात.

ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभार
चालत नाही. आपले गांव, शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो. तिथी प्रमाणे वाद
कायम राहतो. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत qकवा
प्राथमिक शाळा देखील चालत नाही. शिवाजीराजे तर विेशवंद्य असे युगपुरुष आहेत. तिथीत
अडकविण्याइतके राजे लहान नाहीत. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी
साळगांवकरांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला. तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की
भटजी आला. भटजीची रोजगार हमी चालावी आणि वादातच शिवराय व शिवभक्त संपावेत यासाठी
भटजी तिथीचा आग्रह धरतात.

तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे
शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला. शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी
एक महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक, महावीर, बुद्ध, भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का? तो समाज जागा असल्यामुळे
ब्राह्मण हे धाडस करत नाहीत. ब्राह्मणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह
धरावा, काय होते ते पाहा.

मित्रहो, एका ठिकाणी शिवचरित्राव व्याख्यानासाठी गेलो असताना तारीख-तिथीच्या वादावरुन
दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांत  प्रचंड वादावादी चालू होती हा प्रसंग पाहून खूप वाईट वाटले. शिवचरित्रावर
विचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करत होते. यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा
आहे. पण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्तांना शिवजयंतीच्या तारीख तिथीच्या वादाचे मुळ जेव्हा समजले
तेंव्हा सर्व मतभेद विसरुन सर्वांनी १९ फेबु्रवारीला शिवजयंती जोरदार साजरी केली.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे