Saturday 31 December 2011

बामनांची 'ढ' मुले काय करतात?



अभ्यासात फारशी गती नसलेल्या बहुजनांच्या पोरांचे काय होते? ...ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. आपल्या गावाकडे जाऊन शेती पाहू लागतात. शेती नसेल, तर मोलमजुरी करतात. शहरात राहिली तर कुठे तरी सिमेंट वगैरे कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करतात!
 अभ्यासात फारशी गती नसलेल्या ब्राह्मणांच्या मुलांचे काय होते? ही मुले १० वी किंवा १२ वीला नापास होतात. पण त्यांना शेती करावी लागत नाही. मोलमजुरी तर नाहीच नाही. सिमेंट कालवण्याचे, खडी टाकण्याचे काम करण्याचा तर काही विषयच येत नाही. मग ही ढ मुले करतात तरी काय? ही मुले २५ रुपयांचे पंचांग आणि १० रुपयांची सत्य नारायाणाची पोथी विकत घेतात. ‘मम, आत्मनाम, श्रूती-स्मृती, पुराणोक्त...ङ्क असे पाच दहा मंत्र पाठ करतात आणि भट-भिक्षुकी करून लाखो रुपयांची कमाई करतात!
कल्याण बामणाचेच
अभ्यासात अपयशी ठरलेली हे अत्यंत ढ बामणच सध्या भारतभर पौरोहित्याचे काम करतात. कारण हुशार बामन नोक-यांत आणि उद्योग धंद्यांत अडकले आहेत. महाराष्ट्रात तर या ढ बामणांना फारच मान आहे. काडीचीही अक्कल नसलेल्या, संस्कृताचा नीट उच्चारही करता येत नसलेल्या या बामणांना ३५ रुपयांच्या दोन पुस्तकांमुळे देवाचेच रूप येऊन जाते. मुर्ख बहुजन या ढ बामनांना ‘पाय पडू देवा ङ्क असे म्हणून लांबूनच दंडवत घालतात. हे बामनही ‘कल्याण कल्याणङ्क असे म्हणून बहुजनांना आशीर्वाद देतात. बहुजनांचे कल्याण तर काही होत नाही. उलट कल्याण होते ढ बामणाचे. कारण त्याला भरपूर दक्षिणा मिळते.
मातीकाम करणारा बामन दाखवा
१ लाखाचे बक्षिस मिळवा
पंचांग आणि सत्यनारायण या दोन खोट्या पुस्तकांनी ढ बामणांचे कल्याण केले आहे. बहुजन समाजाने या दोन पुस्तकांची होळी कोली, तर या ढ बामणांनाही बहुजनांबरोबर मातीकाम करावे लागेल. इतक्यात तरी मातीकाम किंवा मोलमजुरी करणारा बामण कुठे सापडणार नाही. मातीकाम करणारा बामन दाखवा आणि १ लाखाचे बक्षीस मिळवा, अशी घोषणा कोणी केली, तरी मातीकाम करणारा बामन सापडणार नाही. बामणांच्या हातात फावडे द्यायचे असेल, पंचांग आणि सत्यनारायणाची पोथी या दोन पुस्तकांची बहुजनांनी होळी करायला हवी.

अनिता पाटील, औरंगाबाद.

Wednesday 28 December 2011

अटल अटल , बोलत सुटल


कवी : दादा हरी

अटल अटल , बोलत सुटल
थांब जरासा , धोतर सुटल

बोलाचीच कढी, बोलाचाच भात
मुठभर घुग्र्याची मचमच सारी रात

रामा रामा रामा रामा , रामा रामा रे
धोतराचा सोगा फिटला फुटला फुगा रे

हरामखोर , मादरचोद , साले गांडू मवाली
आय घातली दोन वेळा अतिरेक्यांच्या खाली

अणुस्फोट केले आम्ही , म्हणती भिक्कारचोट
नपुसकाच्या बायकोचे कसे येयील पोट ?

कारगिल कारगिल किती ओवाळता काड्या
माय घालायला काढली का बस यात्रा भाड्या

नागपुरातले संघोटे घेऊन उरावर
एनडीएची खिचडी टांगली बांबूवर

फुकून फुकून बाहेरपडला कुल्ल्यातून बोचा
तरी म्हणतो फीलगुड थोडं तरी वाचा

पाहुणे लेखक  : दादा हरी

Monday 26 December 2011

अटलबिहारी वाजपेयी : ऐतिहासिक अपयशांचा निर्माता !


भाग-१
आज २५ डिसेंबर. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. ओजस्वी वक्ता, महान मुत्सद्दी, अजात शत्रू अशी बिरुदे वाजपेयी यांना मीडिया लावत असतो. पण खरोखरच तशी स्थिती आहे का? वाजपेयींनी तीन वेळा या देशाचे पंतप्रधानपद भूषविले. या तिन्ही कार्यकाळांचा हिशेब काढल्यानंतर हाती काय येते? अटलबिहारी वाजपेयी आगामी इतिहासात कशासाठी ओळखले जातील? पंतप्रधान म्हणून त्यांचे सर्वांत महत्त्वाचे आणि सर्वांत मोठे योगदान कोणते? असे प्रश्न वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्ताने उभे राहतात. त्यांच्या कारकिर्दीचा शोध घेतल्यानंतर काही ठळक घटना हाती आल्या.

१. पोखरण-२.
२. कंदहार विमान अपहरण.
३. संसदेवरील अतिरेकी हल्ला.
४. कारगिल युद्ध.
५. शवपेटी घोटाळा
६. लाहोर बसयात्रा
७. आग्रा समीट इ. इ.

सत्तेचे लालची वाजपेयी !
लोकसभेतील एका चर्चेत वाजपेयी म्हणाले होते, +लोकतंत्र संख्या का खेल है.+ त्यांचे हे भाषण आज मीडियावाले दिवसभर वाजवित होते. वाजपेयी मे १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना आपल्या या वक्तव्याचा विसर पडला. ९६ च्या निवडणुकीत कोणताही पक्ष qकवा आघाडीला मतदारांनी बहुमत दिले नव्हते. वाजपेयींना सत्तेचा मोह आवरला नाही. स्वत:कडे बहुमताची संख्या नसताना वाजपेयींनी पंतप्रधानपदासाठी दावा दाखल केला. पंतप्रधानपदाची शपथही घेतली. पंतप्रधानपदाची शपथ घेतली की, बहुमतासाठी खासदार खरेदी करता येतील, असा भाजपाचा अंदाज होता. पण तो खोटा ठरला. एकही खासदार भाजपाच्या पैशांना हुंगायला तयार झाला नाही. त्यामुळे वाजपेयींची पंतप्रधानपदाची ही कारकीर्द १३ दिवसांत आटोपली. बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या लोकसभा अधिवेशनात वाजपेयींनी कोलांटउडी मारली. बहुमतावरील चर्चेला उत्तर देत असतानाच वाजपेयींनी घोषणा केली : +अध्यक्ष महोदय मै इस्तिफा देने जा रहा हू.+ लोकशाहीचा एवढा तमाशा यापूर्वी कधीही झाला नव्हता. बहुमत नसताना लोकसभेला सामोरे जाणारा आणि ठराव अर्धवट सोडून राजीनामा देणारा पहिला पंतप्रधान होण्याचा अनोखा मान अटलबिहारी वाजपेयी यांना मिळाला.
मीडियाने तरीही केले कौतुक !
बहुमत नव्हते, तर सरकार स्थापन करण्याचा दावा केलाच कसा? हा प्रश्न तेव्हाच्या मीडियाने वाजपेयी आणि भाजपाला विचारायला हवा होता. परंतु ब्राह्मणांचे हीत जोपासणाèया मीडियाने उलट वाजपेयींचे कौतुकच केले. पहिला जुगार हरल्यानंतर वाजपेयी हे १९९८ ते ९९ आणि १९९९ ते २००४ असे दोन वेळा पंतप्रधान झाले. १९९८ मध्ये भाजपाने अनेक पक्षांना एकत्र करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएची स्थापना केली होती. या आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान बनले. परंतु हे कडबोळे फार काळ टिकले नाही. ९८ हे वर्ष संपत असताना अद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी सरकारचा पाqठबा काढला. लोकसभेत केवळ एका मताने सरकारचा पराभव झाला. वाजपेयींची ही कारकीर्द १३ महिन्यांत खतम झाली.
तीनदा संधी देऊन मतदारांनी नाकारले
१९१९ साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी भाजपाने लोकांच्या भावनेला हात घातला. वाजपेयी सरकार केवळ एका मताने पडले. या एका मतासाठी भाजपाला मतदान करा, असे भावनिक आवाहन भाजपाने केले. ही निवडणूक मुद्यांच्या आधारे झालीच नाही. भावनेच्या लाटेवर स्वार झालेल्या वाजपेयींच्या नावे लोकांनी एनडीएला बहुमत दिले. लोकसभेच्या ५४३ पैकी ३०३ जागा एनडीएने qजकल्या. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी एनडीएचे पूर्ण बहुमत घेऊन वाजपेयी तिसèयांदा पंतप्रधान झाले.  तिसèया टर्ममध्ये वाजपेयी सरकारने पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी सरकार ठरले. तथापि, या काळात वाजपेयी यांनी देशाची इतकी हानी करून ठेवली होती की, २००४ च्या निवडणुकीत मतदारांनी एनडीए सरकारला साफ नाकारले आणि पुन्हा काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवली.

अनिता पाटील, औरंगाबाद. 

अटलबिहारी वाजपेयी : ऐतिहासिक अपयशांचा निर्माता !

भाग-२ 
पोखरण-२ : आयत्या बोगद्यावर
डोलला वाजपेयींचा नागोबा!
मे १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. बहुमत सिद्ध करण्यापूर्वी वाजपेयींना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता. लोकशाहीचा हा संकेत आहे. तथापि, एक अत्यंत प्रामाणिक नेता म्हणून गौरविल्या गेलेल्या या नेत्याने लोकशाहीची फसवणूक केली. बहुमत सिद्ध करण्याआधीच धोरणात्मक निर्णय घेऊन पोखणमध्ये अणुबॉम्बचे चाचणी स्फोट केले. ११ मे रोजी वाजपेयी सरकारने ३ अणुस्फोट चाचण्या घेतल्या. त्यानंतर तिसèयाच दिवशी १३ मे रोजी आणखी २ अणुस्फोट चाचण्या घेतल्या. शक्ती या नावाने या चाचण्या ओळखल्या जातात. या अणुस्फोट चाचण्यांची शक्ती निर्माण करण्यात भाजपा आणि वाजपेयी यांचा काडीचाही वाटा नव्हता, हे येथे सर्वांत आधी लक्षात घेतले पाहिजे. १८ मे १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताचा पहिली अणुस्फोट चाचणी घेऊन भारताला अण्वस्त्र सज्ज केले होते. या अणुस्फोट चाचण्यांचे कोडनाव होते +स्माईqलग बुद्धा+ इंदिरा गांधींनी भारताच्या अणुशक्तीचा बुद्ध हसवला. नंतर तो संशोधनाच्या रूपाने हसतच होता. नरqसह रावांच्या काळात दुसèया अणुस्फोट चाचण्यांची तयारी भारताने करून ठेवली होती. अगदी चाचण्यांचे बोगदे सुद्धा तयार होते. हे सगळे तयार साहित्य वाजपेयींनी वापरले आणि पोखरण-२ घडवून आणले. नवे बोगदे खोदण्याची तसदीही वाजपेयींना घ्यावी लागली नाही. मराठीत आयत्या बिळावरचे नागोबा अशी म्हण आहे. त्यानुषंगाने वाजपेयींना +आयत्या बोगद्यावरचे नागोबा+ म्हणायला हरकत नसावी. या चाचण्यांतून काहीही साध्य झाले नाही. उलट पाकिस्तानने तोडीस तोड उत्तर देऊन छगाई टेकड्यांच्या परीसरात अणुबाँम्ब फोडले. भारतावर आर्थिक निर्बंध लादले ते वेगळेच.
कारगिल युद्ध : वाजपेयी
झोपल्याचा पुरावा 
पोखरण-२ चा वापर करून वाजपेयी कसे निडर आहेत, असा प्रचार भाजपाने केला. त्यामुळे मतदारांनी एनडीएला पुन्हा संधी देऊन वाजपेयींना पंतप्रधान केले. वाजपेयींच्या निडरपणाचा फुगा मात्र कागगिल युद्धाने फोडला. वाजपेयी दुसèयांदा पंतप्रधान झाले तेव्हा पाकिस्तानने काश्मिरातील द्रास आणि कागगिल भागातील मोठ्या भूभागावर अतिक्रमण केले. कित्येक दिवस या अतिक्रमणाची कल्पनाच वाजपेयी सरकारला नव्हती. बटालिक आखनूरचा भाग पाकिस्तानने बळकावला. इतकेच नव्हे, तर सियाचेन ग्लॅसियरवर तोफमारा सुरू केला. एवढी मोठी कारवाई पाक लष्कराने केली. या काळात मुत्सद्दी वाजपेयी यांचे सरकार ढाराढूर झोपलेले होते. या संपूर्ण भूभागावर पाकिस्तानचे ४ हजार पेक्षाही जास्त सैनिक आणि निमलषकरी जवान घुसले होते. अतिरेकयांची संख्याही मोठी होती. पाकिस्तानने केलेले हे अतिक्रमण काढण्यासाठी भारतीय लष्कराला जून १९९९ मध्ये पाकसोबत युद्ध छेडावे लागले. त्यात ८०० जवान शहीद झाले. भारताच्या बहादूर जवानांनी पाक लष्कराला हुसकावून ७० टक्के भूभाग पुन्हा ताब्यात मिळविला. राजीव गांधी पंतप्रधान असताना खरेदी करण्यात आलेल्या बोफोर्स तोफांच्या बळावर कारगिलमधील ७० टक्के भूभाग भारतीय लष्कराने मोकळा करून घेतला. बोफोर्स तोफा खरेदी केल्या तेव्हा याच वाजपेयींनी आणि त्यांच्यासोबतच्या विरोधकांनी ८० च्या दशकात काँग्रेसवर आरोपांची राळ उडवून दिली होती. या आरोपांच्या बळावरच व्हिपी qसगांचे सरकार पुढे आले. या सरकारात भाजपा सहभागी होता.
क्लिंटन मदतीला धावले 
म्हणून वाजपेयींचे धोतर वाचले
कारगिल युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेचे तत्कालिन पंतप्रधान बिल क्लिंटन यांना हस्तक्षेप करावा लागला. क्लिंटन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावून घेऊन समज दिली. तेव्हा उरलेल्या भूभागावरून पाकिस्तानने माघार घेतली.  आणि वाजपेयी यांची उरली सुरली इज्जत वाचली. अन्यथा त्यांचे धोतर फिटायची वेळ आली होती.
जवानांच्या शवपेट्यात
पैसे खाणारे सरकार
कागगिल युद्धात लढणाèया शहिद जवानांसाठी वाजपेयी सरकारने शवपेट्या खरेदी केल्या. या खरेदीत मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले गेले. वाजपेयी सरकारमधील संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस या घोटाळ्यातील प्रमूख आरोपी होते. शहीद जवानांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे घोर पाप वाजपेयी सरकारच्या माथ्यावर आहे. ते कशानेही धुतले जाणार नाही.
कंदाहार विमान अपहरण
कारगिलमधील पाकिस्तानी घुसखोरीबद्दल भारतीय मतदारांनी वाजपेयी आणि एनडीएला माफ केले. सत्ता पुन्हा त्यांच्याच हातात दिली. यावेळी ३०३ खासदारांचे पूर्ण बहुमत त्यांच्या हाती मतदारांनी सोपविले होते. या बहुमताची वाजपेयींनी अक्षरश: माती केली.  ऑक्टोबर १९९९ मध्ये वाजपेयी पंतप्रधान बनले आणि दोनच महिन्यांनी डिसेंबरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी इंडियन एअर लाईन्सचे आयसी ८१४ हे विमान अपहरण करून कंदाहारला नेले. काठमांडूहून राजधानी दिल्लीला आलेले हे विमान अतिरेक्यांनी वाजपेयी सरकारच्या नाकासमोरून कंदाहारला नेले. दिल्ली विमानतळावरून सरकारने विमानाला इंधनही दिले! अवघ्या पाच अतिरेक्यांनी या विमानाचे अपहरण केले होते. अफगाणिस्तानातील कंदाहारला विमान नेऊन अतिरेक्यांनी वाजपेयी सरकारला आपल्या तालावर थयथया नाचायला लावले. सरकारही नाचले. कुख्यात पाकिस्तानी अतिरेकी मौलाना मसूद अजहर आणि त्याच्या इतर तीन साथीदारांची वाजपेयी सरकारला सुटका करावी लागली. सगळ्यांत मानहानीकारक बाब अशी की, वाजपेयी सरकारचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग हे एक विशेष विमान घेऊन कंदाहारला गेले. या विमानात जसवंतqसग यांच्यासोबत मसूद अजहरसह चार अतिरेकी होते. या अतिरेक्यांची कंदाहार विमानतळावर सुटका करण्यात आल्यानंतर आयसी ८१४ हे विमान अतिरेक्यांनी सोडले. जसवंतqसग यांना अतिरेक्यांसोबत का पाठविण्यात आले, याचे स्पष्टिकरण वाजपेयी यांनी आजपर्यंत दिलेले नाही. एका सार्वभौम देशाचा मंत्री चार अतिरेक्यांना विशेष विमानात बसवून दुसèया देशात नेऊन सोडतो, असे दृश्य जगाने आधुनिक इतिहासात पहिल्यांदा पाहिले.
संसदेवरील हल्ला
२००१ मध्ये वाजपेयी सरकारने या देशाच्या सार्वभौमत्वाला काळिमा लावला. १३ डिसेंबर २००१ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी थेट भारतीय संसदेवरच हल्ला केला. संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी प्राणांची आहुती देऊन अतिरेक्यांचा खात्मा केला. सुरक्षा रक्षकांच्या कामगिरीमुळे हा देश वाचला. नाही तर अख्खे सरकारच अतिरेक्यांनी ठार केले असते. अतिरेकी संसदेत घुसेपर्यंत वाजपेयी सरकार काय करीत होते?
फसलेली बसयात्रा अन् आग्रा समीट
पाकिस्तान भारताच्या छातीत विश्वासघाताच्या कट्यारी खुपशित असताना वाजपेयी मात्र पाकिस्तानसोबत प्रेमालाप करण्यात मग्न होते. देशाचे काहीही होवो, स्वत:ची प्रतिमा शांतीदूत अशी राहावी, यासाठी हा सारा खटाखटाटोप वाजपेयींनी केला. परंतु त्यांनी हाती घेतलेले एकही मिशन यशस्वी होऊ शकले नाही. वाजपेयी शांततेची बस घेऊन पाकिस्तानला गेले. कारगिल युद्धानंतर पाकचे सर्वेसर्वा बनलेल्या जनरल परवेज मुशर्रफ यांना त्यांनी आग्रा शिखर परिषदेसाठी भारतात बोलावले. फेब्रुवारी १९९९ साली वाजपेयींनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरू केली. वाजपेयींचे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. वाजपेयींनी पाकचा बसदौरा केल्यानंतर कारगिल युद्ध झाले. जनरल मुशर्रफ आग्रा समीट अर्धवट सोडून निघून गेले. दोन नेत्यांची शिखर परीषद अर्धवट राहण्याचा नवा इतिहास या निमित्ताने लिहिला गेला.

अनिता पाटील, औरंगाबाद.

Sunday 25 December 2011

अटलबिहारी वाजपेयी : ऐतिहासिक अपयशांचा निर्माता !


भाग-३ 


काश्मीर प्रश्न सोडविण्याची
संधी दोन वेळा गमावली
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना काश्मीर प्रश्नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्याची संधी भारताकडे चालून आली होती. या दोन्ही संधी वाजपेयी यांनी गमावल्या. पाकिस्तानने कारगिलवर चाल केली, तेव्हा पाकिस्तानमध्ये घुसून काश्मीरचा भूभाग (१९८४ साली पाकने बळकावलेला) परत मिळविण्याची संधी आली होती. मात्र, नियंत्रण रेषा ओलांडण्याची हिम्मत वाजपेयी सरकारला झाली नाही. ५०० जवानांचा बळी देऊन हे युद्ध थांबविण्यात आले. दुसèयांदा अशी संधी आली ती संसद हल्ल्याच्या वेळी. संसदेवर हल्ला होताच वाजपेयी सरकारने पाकिस्तानात सेना घुसवायला हवी होती. मात्र, यावेळीही वाजपेयी सरकारने शेपूट घातले. वाजपेयी सरकारचा ढिसाळपणाही याला कारणीभूत झाल्याचे उघडकीस आले आहे. तात्काळ हल्ला करण्याची योजनाच सरकारला बनविता आली नाही. लढावू तुकड्या सीमेवर आणण्यास सरकारला एक महिना लागला. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदाय सजग झाला होता. तापलेले वातावरणही बरेचसे निवळले होते. इतके हलगर्जी सरकार स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही झाले नाही. कदाचित पुढेही होणार नाही. महिनाभरानंतर प्रमुख लढावू तुकड्या पंजाब, राजस्थान, गुजरात आणि काश्मीर सीमेवर आणण्यात आल्या. ५ लाखांपेक्षाही जास्त भारतीय जवान सीमेवर तैनात करण्यात आले. पुढे वाजपेयी सरकार घरी जाईपर्यंत यापैकी बरेचसे सैन्य सीमेवरच होते. ५ लाख सैन्य सीमेवर गोळा करूनही पाकच्या हद्दीत साधे एक पाऊल टाकण्याची हिम्मत वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली नाही. आयते हाती आलेले अणुबॉम्ब पोखरणमध्ये फटाक्यांससारखे फोडणे वेगळे आणि प्रत्यक्ष युद्ध करणे वेगळे हे वाजपेयींना कारगिल युद्धाने दाखवून दिले. वाजपेयींनी हिम्मत दाखवली असती, तर कदाचित १९८४ साली गमावलेला काश्मीरचा भूभाग पुन्हा आपल्या ताब्यात येऊ शकला असता. पण वाजपेयी कचरले.
ऐतिहासिक अपयश
१३ दिवस, १३ महिने आणि ५ वर्षे असा सरासरी ६ वर्षे आणि २ महिन्यांचा काळ अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदावर होते. या संपूर्ण कालावधीत इतिहासात देदिप्यमान ठरेल, असे कोणतेही काम वाजपेयींनी केले नाही. अपयशी ठरण्याचा सर्वांत मोठा जागतिक विक्रम मात्र त्यांनी केला. यापैकी अनेक इतिहास वाजपेयी सरकारने प्रथमच निर्माण केले आहेत. उदा. बहुमत नसताना पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचे धाडस जगात कोणत्याही राजकीय नेत्याने केले नव्हते. ते वाजपेयींनी केले, तसेच बहुमताच्या ठरावाला सामोरे जात असतानाच राजीनामा देण्याचा इतिहासही निर्माण केला. अतिरेक्यांना विमानात बसवून सुरक्षितरित्या सोडून देण्याचे काम जगात कोणत्याही सरकारच्या संरक्षणमंत्र्यांने केले नाही. ते काम वाजपेयी सरकारने केले. कोणत्याही देशाच्या संसदेवर हल्ला करण्याचे धाडस अतिरेक्यांनी जगात कोठेही दाखविलेले नव्हते. वाजपेयी सरकारच्या काळात ही कामगिरीही अतिरेक्यांनी यशस्वी करून दाखविली.  जगात कोणत्याही दोन देशांच्या शिखर परीषदेमधून नेता उठून गेल्याचा इतिहास सापडत नाही. आग्रा समीटच्या निमित्ताने वाजपेयी सरकारने हा इतिहास निर्माण केला. शहिद जवानांच्या शवपेट्यांत जगात कुठेही पेसे खाल्ले गेल्याचे उदाहरण नव्हते, ते वाजपेयी सरकारने निर्माण केले.
अटलबिहारी वाजपेयींच्या अपयशांवर लिहायचे ठरविले तर अनेक खंडांचे एखादे पुस्तक तयार होईल. तूर्त येथेच थांबते. वाढदिवसाची एवढी भेट त्यांना पुरेशी ठरावी.
जय हिंद. जय भारत.

अनिता पाटील, औरंगाबाद.

Thursday 22 December 2011

सावरकरांचा आत्मा अशांत का?


प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का?  
प्लँचेट नावाचा शकून पाहण्याची एक पाश्चात्य पद्धती आहे. जादूटोण्यासारखा हा प्रकार असून तो मध्यरात्री केला जातो. प्लँचेटसाठी एका अशांत आत्म्याची गरज असते. या अशांत आत्म्याला आवाहन करून बोलावले जाते. त्याच्या मार्फत होय/नाही अशा दोन पर्यायांत प्रश्नांची उत्तरे मिळविली जातात. प्लँचेटसाठी संपूर्ण भारतात सावरकरांच्याच आत्म्याला आवाहन केले जाते. सावरकरांचा आत्मा येतो, असे प्लँचेट करणारे छातीठोकपणे सांगतात. त्यांचे म्हणणे खरे असेल, तर सावरकरांचा आत्मा अशांत आहे, हे स्पष्ट होते. येथे प्रश्न असा पडतो की, सावरकरांचा आत्मा अशांत का?
सावरकर : फाळणीचे गुन्हेगार
या प्रश्नाचे उत्तर शोधताना थोडेसे इतिहासात डोकवावे लागेल. भारताची फाळणीचे पाप सावरकरांच्या डोक्यावर आहे. तसेच फाळणीमुळे मृत्यूमुखी पडलेले हजारो लोक आणि बेघर झालेले, निर्वासित झालेले काही कोटी लोक यांचे तळतळाट सावकरांना लागले आहेत. हे पाप सावरकरांच्या आत्म्याला छळत आहे. त्यामुळे त्याला मुक्ती मिळू शकलेली नाही. हिंदूत्वाच्या नावाने आपण एक खोटा सिद्धांत बनविला. त्या आधारे बहुजनांची पिळवणूक करण्याचा परवाना ब्राह्मणांना मिळवून दिला, याची बोचही सावरकरांच्या मनात खोलवर कुठे तरी असावी. पापांची जाणीव माणसाला मृत्यूसमयी होते, असे म्हणतात. या सर्व पापांची जाणीव सावरकरांना मृत्यूसमयी झाली. त्यामुळे त्यांच्या आत्मा अंतराळात भटकत आहे, असे प्लँचेट करणारे लोक मानतात.
द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे
झाली देशाची फाळणी
आत्मा, शांती, मुक्ती या गोष्टी ख-या आहेत की, खोट्या याची शहानिशा कोण आणि कशी करणार? प्लँचेटवाले जे सांगतात ते कदाचित खरे असेल, कदाचित खोटेही असेल.  पण फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.

महात्मा गांधी आणि काँग्रेसचा
फाळणीला विरोधच होता
महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. 
सावरकरांच्या डोक्यावर 
कोट्यवधी लोकांचे तळतळाट
फाळणी झाल्यानंतरही सावरकर आणि ब्राह्मणवाद्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वातावरण तापविणे सुरूच ठेवले. देशात दंगलींचा वणवा आणखी भडकला. ब्राह्मणवादी दंगली भडकावित होते, तेव्हा महात्मा गांधी आणि काँग्रेस दंगली शांत करण्यासाठी झटत होते. महात्मा गांधींनी उपोषण केले. पंडीत नेहरू रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे दंगली शांत झाल्या. मात्र तोपर्यंत या दंगलीत काही लाख लोक मारले गेले होते. पाकिस्तान आणि भारत अशा दोन्ही देशांत दंगली झाल्या. त्यात हिंदू, शीख, मुसलमान आणि इतर सर्वच जाती धर्मांचे लोक मारले गेले. केवळ हिंदू मारले गेले किंवा  मुसलमान मारले गेले असे नव्हे. काही कोटी लोक बेघर झाले, निर्वासित झाले. हा सर्व रक्तपात केवळ फाळणीमुळे झाला. आणि फाळणी सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली. अशा प्रकारे कोट्यवधी लोकांना देशोधडीला लावण्याचे महाभयंकर पाप सावकर नावाच्या एका भेकड माणसाने केले आहे. 
प्लँचेटवाले जे सांगतात त्यावर माझा काही विश्वास नाही. पण सावरकरानी काही कोटी लोकांचे तळतळाट घेतले आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे. 
अनिता पाटील, औरंगाबाद


आपल्याच पत्रावळीवर भात

भाग : १ 


पाहुणे लेखक : श्री. दादा हरी 
  
ब्राम्हण ही ऐक जात नसून वृत्ती आहे. भारतात आर्यांचे आगमन झाले आणि सप्त सिंधूच्या 
प्रदेशात त्यांनी वास्तव्य केले . युरोपातील बर्फाळ आणि नेसर्गिक दृष्ट्या सतत उलथापालथ 
होणाऱ्या नापीक प्रदेशाला सोडून हा भटका समूह उगवत्या सूर्याच्या दिशेने निघाला. वाटेत 
त्यांना तुर्कस्तान पासून आजच्या पाकिस्तान/ अफगानिस्तान पर्यंत एकही भूभाग वस्ती करण्या 
योग्य वाटला नाही. ते आणखीही पुढे उगवत्या सूर्याच्या दिशेने भटकत पुढे गेले असते मात्र 
भारतीय उपखंडात त्यांना वस्ती करण्या योग्य विस्तीर्ण भूभाग , सुपीक जमीन , अनुकूल निसर्ग चक्र , 
आणि तीन बाजूला समुद्र आणि एका बाजूला हिमालया मुळे आलेली नैसर्गिक सुरक्षितता महत्वाची 
वाटली ; आणि याहूनही सगळ्यात महत्वाचे वाटल्या त्या येथील अनार्य / द्रविड / नागा / राक्षस / शैव / शाक्त/ कृषक / मऱ्हाट /भिल्लम / मातंग / धीवर / पर्धिक /यल्लम/ वानर आदी जमाती ; या जमातीत एकोपा नव्हता; भाषिक /सांस्कृतिक 
सामाजिक समानता नव्हती; नेमका या परिस्थीचा फायदा घेत आर्यांनी येथे आपले बस्तान बसवले. या जमातींमध्ये आपसात भांडणे लावून त्यापैकी काही जमातींना आपल्यात सामील करून घेतले; आर्य येताना अर्थातच स्त्रीया घेवून 
आलेले नव्हते. शरीराची गरज आणि वंश वृध्दी साठी त्यांनी मग येथील मिळतील त्या स्त्रीयाशी संग केला. या आर्य पुरुष आणि स्थानिक स्त्रीयांच्या संकरातून ऐक नवाच संमिश्र समाज आकाराला आला. भारत भर पसरलेल्या या समाजात भाषा खानपान देवदेवता आहार विचार यातही सरमिसळ आणि भेसळ झाली . मुळ आर्यातील ऐक वर्णश्रेष्ठत्ववादी गट मात्र या वर्ण संकरातून अलिप्त राहिला. सर्व काही स्थिर स्थावर होईपर्यंत या गटाने आपली संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला नाही .
आर्यांचे काहीगट स्थानिक लढाऊ जमातीशी संकरीत होऊन मोठमोठे भूभाग आपल्या आधिपत्या खाली आणत होते. 
काही गट स्थानिक कृषक समाजाशी संकरीत होऊन शेती योग्य जमिनी तयार करून शेती करू लागले; काही गट भटक्या 
जमातीशी संकरीत होऊन वस्ती केलेल्या आर्य-अनार्य संकरीत समाजाला त्यांचा प्रदेशात ना मिळणाऱ्या गरजेच्या 
वस्तूंचा पुरवठा करू लागले. तर काही आर्य-अनार्यांचे संकरीत गट मानवी वस्त्यांच्या प्रदेशात राहून अन्य आवश्यक सेवा 
करू लागले. या सगळ्या संकर प्रक्रीये पासून तटस्थ राहिलेला ऐक आर्यांचा गट मात्र उर्वरित सर्व आर्यांना तुम्ही आता शुद्ध राहिला नाहीत . संकरीत / अशुद्ध आणि अपवित्र झाला आहात ; आम्ही मात्र आजूनही शुद्ध आहोत; पवित्र आहोत; म्हणूनच तुमच्या साठी पूजनीय आहोत. आपल्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचा नियम मोडून तुम्ही पाप केले आहे. म्हणूनच तो ईश्वर आता इथून पुढे तुम्हाला बोलणार नाही . तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तो आमच्या मार्फत सांगेल; 
एका अर्थाने इथून पुढे आम्ही देवाचे दूत आहोत ; तुमचे संदेश देवा पर्यंत पोहचवण्याचे आणि देवाचे संदेश तुमच्या पर्यंत 
पोहचवण्याचे काम आता आम्हाला करावे लागणार आहे, एका अर्थाने आम्हीच तुमच्या साठी देव समान आहोत.
संकरीत होऊन स्वतःला अपराधी मानणाऱ्या संकरीत आर्य -अनार्यांना या स्वतःला शुद्ध पवित्र म्हनाविणाऱ्या कावेबाज धूर्त
आणि लबाड आर्य गटाचे म्हणणे खरे वाटले आणि त्यांनी या गटाला देवाचे दूत मानायला सुरुवात केली . 
मग हा गट काबाड कष्ट न करता, रक्त न सांडता , अन्नाच्या शोधात न भटकता केवळ देवाचे दूत म्हणून इतर संकरीत 
समाजा कडून आवश्यक सर्व गरजा सेवा सुविधा कुठलाही मोबदला न देता केवळ देवाच्या कोपाची भीती दाखवून 
पुरवून घेवू लागला . आता या गटाला वंश वाढवण्याची आवश्यकता वाटू लागली ; परंतु स्थानिक संकरीत स्त्रीयांशी संग करून संतती वाढवावी तर पुन्हा आपले वर्ण श्रेष्ठत्वाचे ढोंग उघडे पडेल याची भीती होती ; म्हणूनच या जमातीने थोडे पश्चिमे कडे घुसून ( आजच्या इराण - इराक इत्यादी मुस्लीम प्रदेशातून ) स्त्रीया आणल्या . या स्त्रीया शिकारी जमातीतील 
म्हणजेच मांसाहारी होत्या. आणि आर्यांचा हा गट ऐतखाऊ ( म्हणजेच शाकाहारी ) होता. यातून जि संतती जल्माला आली 
ती अर्थातच शिकारी नव्हती पण मांसाहारी मात्र होती. पुन्हा त्यांना हातात शस्र/ नांगर धरायचा न्हवता .मांस तर खायचे ,शिकारीलाही जंगलात जायचे नाही . पुन्हा स्वतःला देवाचे दूत ही म्हणवून घ्यायचे . यातून मग गरीब आणि उपद्रवी नसणाऱ्या सहज पणे कापून खाता येऊ शकणाऱ्या गायी वर संक्रांत आली ( पुढे ३००० हजार वर्षानंतर या आर्य गटाने स्वतः ला ब्राम्हण ही संज्ञा स्वतःच दिली ; महावीर आणि गोतम बुध्धानी हिंसेवर आक्षेप घेत हिंदू धर्माचा त्याग केल्यावर मांसाहार बंद केला पण गाय खाणे मुस्लीम जमातींना आजूनही सर्वात जास्त प्रिय आहे याचा संदर्भ थेट मुळ वर्ण संकारशी आहे हें लक्षात घ्यावे ) ब्राम्हण गोमांस का खात होते ? नंतर त्यांनी ते का सोडले ? इतर भारतीय समाजावर देवाचे दूत अशी मोहिनी त्यांनी कशी घातली ? आणि कुठलेही कष्ट / शेती / काम धंदा न करता रक्त न सांडता 
त्यांचे समाजातील श्रेष्ठ स्थान कसे निर्माण झाले याचा सारांश रूपाने आढावा आपण या प्रस्तावनेत घेतला आहे . 
ही ऐतखाऊ जमात पुढे धर्माधिकारी कशी झाली ? स्वतःच्या मतलबासाठी त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था कशी आकाराला आणली हें पाहू पुढील लेखात .




पाहुणे लेखक : दादा हरी 


Monday 19 December 2011

एका ब्राम्हणाचा कृतघ्न पणा !



लेखक : दादा हरी

ही घटना आहे १९७५ सालच्या आणिबाणी च्या काळातली. 
आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या विरोधात किंवा आणीबाणी च्या निर्णया विरोधात लेखन , भाषण करण्यास पत्रके छापण्यास बंदी होती. जो असे करेल त्याला उचलून विनाचोकशी तुरुंगात टाकले जात असे. या अटकसत्रात जयप्रकाश नारायण , मोरारजी , अटलबिहारी वाजपेयी ,जॉर्ज फर्नाडीस . एस एम जोशी, अनंत भालेराव , या सारख्या अनेक नेत्यांना अटक झाली होती . असे असताना आमच्या गावातील ऐक ब्राम्हण प्रवचनकार ( दुर्गादास कुलकर्णी ) जे की भागवत कथासांगत असत त्यांनी एकदा प्रवचन करताना इंदिरा गांधींची तुलना कैकयीशी , संजय गांधीची तुलना भस्मासुराशी तर त्या वेळचे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची तुलना रावणाशी केली. "या कलियुगात इंदिरा या नावाने कैकयी ने पुन्हा जल्म घेतला असूनतिने राम लक्क्षमनाला पुन्हा वनवासात पाठवले आहे. भस्मासुर संजय होऊन कुणाच्याही डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करीत सुटला आहे. आणि रावण चव्हाण बनून सगळ्या देवांना तुरुंगात डाम्बत आहे, असे वाक्य त्यांनी भागवत पुराण प्रवचन सांगताना केले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक झाली. घराची झडती झाली त्यातही आणीबाणी विरोधातील काही पत्रके , मराठवाडा दैनिकाचे काही अंक सापडले . परिणामी पोलिसांनी दुर्गादास बुवांच्या घरातील सामान आणि घर सुद्धा सील केले. 




दुर्गादास बुवांची ३५-३६ वर्ष वयाची पत्नी ( सिंधू काकी ) , ८-९ वर्ष वयाची मुलगी आणि ३-४ वर्ष वयाचा मुलगा यांना कुठे जावे हें कळेना . गावातील इतर ब्राम्हण कुटुंब आपल्यावरही काही बलामात येयील म्हणून त्यांना ओळख दाखविनात ; पाहुणे तसेच गावातील इतर समाजाचे लोकही अटक व जप्तीच्या भीतीने त्यांना साधी चहापाण्याची देखील मदत करायला तयार होईनात ; पोलिसांनी अंगावरच्या कपड्यावर बाहेर काढलेले ; नवरा अटकेत ; मुले भूकेने व्याकूळ होऊन " आई बाबा ना पोलीस कुठे घेवून गेले ? आपले घर पोलिसांनी कसे काय घेतले ? आम्हाला खूप भूक लागलीय ग ...........कुणी आपल्याशी बोलत का नाही ग ? असे प्रश्न विचारीत होते . काळजाला घरे पाडणाऱ्या त्या बालकांच्या प्रश्नाची त्या माउली कडे उत्तरं नव्हती; तिला आश्रय द्यायला एकही दरवाजा उघडत नव्हता; अशा बिकट प्रसंगात एका हृदयात मात्र करुणेचा पाझर फुटला .... हा करुणेचा निर्झर वाहत त्या कुटुंबा पर्यंत आला . आणि त्यांना कवेत घेवून त्यांचे अश्रू पुसता झाला ; कोण होता हा दयार्णव नरपुंगव ? दुसरा तिसरा कुणी नाही ; गिरजाजी एकनाथ तहकिक ! माझे आजोबा ! ! 
माझ्या आजोबांनी दुर्गादास बुवांच्या पत्नी आणि मुलांना स्वतःच्या वाड्यात आश्रय दिला. पोलिसांच्या कारवाईची तमा न बाळगता ऐक नव्हे दोन नव्हे १८ महिने ; आणिबाणी उठून आणि दुर्गादास बुवा सुटून येई पर्यंत त्यांच्या पत्नी सिंधुकाकी आणि त्यांच्या दोन मुलांना आश्रय दिला. त्यांचे जेवणखाण कपडे लत्ते इत्यादीची सोय केली. पण आणिबाणी उठल्यावर सुटून आल्या नंतर मात्र दुर्गादास बुवांनी आजोबांचे थोडे सुध्धा उपकार मानले नाहीत. उपकार मानाने तर सोडाच, काही दिवसांनी झालेल्या ( पाच - सहा महिन्यांनी ) झेड पी निवडणुकीत या दुर्गादास बुवाने कॉंग्रेस च्या तिकिटावर उभ्या असलेल्या माझ्या आजोबाच्या विरोधात प्रचार करून माझ्या आजोबाना पाडले आणि त्यांच्या विरोधात जनसंघाच्या एका मारवाड्याला निवडून आणले. वरतून पुन्हा " कोन्ग्रेस कडून भीष्म पितामह जरी समोर आले तरी त्यांना शरपंजरी निजवणे हाच धर्म आहे " ही प्रवचन बाजी ! काय म्हणावे या कृतघ्न पणाला ?


लेखक : दादा हरी

Thursday 15 December 2011

Why should Bahujanas fight the battle of Kashmiri Brahmins?



Today I am presenting a classic example of false propaganda of brahminists. One Mandar Ranade, a brahmnist has sent me a privet MSG asking, why u r not talking about Kashmiri Pandits. His contention was, Pandits were thrown out of Kashmir and nobody is fighting for them. Shivaji Maharaj and Sambhaji Raje fought against Muslims for all there life. Now all hindus should fight for Kasmiri Pandits.

Look how cunning the Brahminists are! When there is need of fight they call Bahujans Hindu. when time of fighting is over Bahujans became lower cast people for. them. My question is, why Bahujanas should fight the battle of Brahmins? I have given stern answer to Mandar Ranade. 

Bellow answer of mine :

1. Brahmins should fight for pandits

Dear Mandar Ranade,
You are talking about Kashmiri Pandits. So i am writing this. My question is that, why didn't u go kashmir to save pandits? 
pls don't thrust kashmiri pandit's battle on Bahujan people. This is battle of Kashmiri Brahmins. let them fight it. why should other cast fight this battle? when u have to fight with some one u ask help of lower cast people. latter, when fight overs, u treat them as ur slaves, attacks on there Icons like shivaji maharaj and dr. Ambedkar. Brahmins  of pune commit the sin of denigrating Masaheb Jijaju and Shavaji Maharaj through James Lain. Arun Shouri the leader of BJP defamed Dr. Ambedkar in his book "Worshiping the False God". 
fight ur battle on ur own power. don't expect help from bahujans. nowadays we don't consider us hindu. Nowadays Kashmiri pandits are thrown away from there homeland. This is happened only b,coz they deserve for it. Tomorow there will be ur turn.


2. Shivaji Maharaj's fight was Political....

Shivaji maharaj did not fight against muslims or Islam. He fought against Rulers of his time. Fight was must be,coz he want to create his own Empire. His fight was political and not religious. Most of the Rulers were muslims, so he had to fight with them. shivaji maharaj also fought against Brahmins at the time of his coronation. Maharaj had more than 40 muslim sardars like Madari mehetar. u need to get acquainted with History. don't fool the people with half truth.

Monday 5 December 2011

कनिष्ठ जातींना हीन मानणा-या जातीयवाद्यांना काय उत्तरे देणार?


भावांनो आणि बहिणींनो,

मी हा ब्लॉग लोकांशी भांडण्यासाठी काढलेला नाही. बहुजन समाजाच्या जनजागृतीसाठी काढला आहे. त्यामुळे लोकांनी कितीही टीका केली, तरी मी माझे काम सुरूच ठेवणार आहे.  माझे काही भाऊ आणि बहिणी मला विचारतात की, एवढी टीका होत असताना तुम्ही गप्प का राहता? बरेचदा ही टीका खोटेपणावर आधारित असते. किमान हे खोटे संदर्भ खोडून काढण्यासाठी तरी आपण उत्तरे द्यायला हवीत, असा आग्रह हे भाऊ आणि बहिणी धरीत असतात. 
माझे लक्ष विचलित करण्याचे कारस्थान
वरील प्रमाणे आग्रह धरणारया माझ्या भावा-बहिणींच्या भूमिकेबद्दल पूर्ण आदर आहे. तथापि, माझे असे मत आहे की, माझे लक्ष विचलीत होऊन टीकेला उत्तर देण्यातच माझा वेळ जावा, अशी काही लोकांची व्यूहरचना आहे. त्यामुळे त्यांना उत्तरे देण्यात वेळ घालविण्याऐवजी आपल्या मूळ लिखाणात वेळ घालविणे आवश्यक आहे, असे मला वाटते. म्हणून मी कोणालाही उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. माझ्या ब्लॉगवर येणारे लोक माझे विचार वाचायला येतात. माझी टीकाकारांसोबतची भांडणे वाचायला नव्हेत. मग आपण व्यर्थ वेळ कशाला वाया घालावा? असे मला वाटते. ब्राह्मण संत तुलसीदास याने चांडाल, शुद्र, पशु और नारी । ये तो सब ताडण के अधिकारी ।।, असे रामचरित मानसात लिहून ठेवले आहे. या विचारांचे वाहक असलेल्या लोकांकडून पाठिंब्याची अपेक्षा करता येणार नाही. हे लोक टीका करणारच. 
त्यांना विषय समजूनच घ्यायचा नाही
काही लोक स्वत:चे नाव चर्चेत राहावे, यासाठीही टीका करीत असतात. काही लोक अर्धवट माहितीवर बोलत असतात. काहींना मुस्लिम आणि दलितांबद्दल पूर्वग्रह असतात. दलित-मुस्लिमांची न्याय्य बाजूही त्यांना खपत नाही. अशा लोकांना उत्तरे देणे अनर्थकारकच आहे. ज्यांना विषय समजून घ्यायचा नाहीए. त्यांना समजावत बसणे, म्हणजे व्यर्थ वेळ घालविणे नव्हे काय?
ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारी 
व्यवस्था नष्ट होईपर्यंत लढा सुरूच राहील
कनिष्ठ जातींना हिणकस ठरवून केवळ ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारया या व्यवस्थेविरुद्धचा माझा लढा सुरूच राहील. ही व्यवस्था पूर्णत: नष्ट झाली पाहिजे, असे माझे मत आहे. ज्यांनी ज्यांनी ही व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या महापुरुषांचा त्यांच्या कार्यासह परिचय करून देण्यासाठी मी सध्या लेखन करीत आहे. हे लेखन पूर्ण झाल्यानंतर नवी समाजव्यवस्था कशी निर्माण करता येऊ शकेल, याबाबत मी लिहीन. मी कोणी फार मोठी नाही. ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारी ही व्यवस्था मी पूर्णत: नष्ट करू शकेन, असा भ्रमही माझ्या डोक्यात नाही. तरीही मी माझे प्रयत्न सुरू ठेवीन. यशापयशाची परवा मी करीत नाही. पुढच्या किंवा  त्याच्या पुढच्या पिढीत ही व्यवस्था नष्ट होईलच, अशी माझी ठाम निष्ठा आहे.

अनिता पाटील, औरंगाबाद.

Sunday 4 December 2011

श्रीकृष्ण : वेदांना विरोध करणारा पहिला महापुरुष




वैदिक इंद्राची फटफजिती 
भारतातील पहिलचा वेदविरोधक महापुरूष कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर नि:संशयपणे श्रीकृष्ण असे द्यावे लागेल. काळा श्रीकृष्ण गोऱ्या  वैदिक ब्राह्मणांचा देव झाला, यातच सर्वकाही आले. 
महाभारत आणि श्रीमद्भागवातील आणखी काही उदाहरणे देऊन मी हा मुद्दा स्पष्ट करते. वैदिकांचा मुख्य देव इंद्र आणि ब्रह्म आहेत. तर मुख्य ग्रंथ ऋग्वेद आहे. यजुर्वेद अथर्ववेद सामवेद बरेच नंतरचे आहेत, याबाबत आता विद्वानांत एकमत झालेले आहे. वेदांत ३३ प्रकारचे देव आहेत. (३३ कोटी या शब्दप्रयोगातील कोटी या शब्दाने संख्या दर्शविली जात नाही. कोटी म्हणजे वर्ग किंवा प्रकार.) ऋगवेदाचा नायक इंद्र आहे. तर खलनायक वृत्रासूर आहे. इंद्राने आपल्या वज्र नावाच्या शस्त्राने वृत्रासुराला ठार मारले. याचे वर्णन ऋगवेदात येते. इंद्राने वृत्रासुराची पुरे म्हणजेच तटबंदीयुक्त नगरे उद्ध्वस्त केली. म्हणून त्याला वेदांनी पुरंदर म्हटले आहे. वैदिक यज्ञाची मुख्य देवताही इंद्रच आहे. वेदांत इंद्राच्याच प्रार्थनांना मुख्यस्थान आहे. त्यातीलच ही एक प्रार्थना पाहा :
ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: ।
स्वस्ति नस्ताक्ष्र्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।
अर्थ - ज्याची कीर्ती आम्ही वृद्ध लोकांकडून ऐकत आलो आहोत, तो इंद्र आमचे कल्याण करो. सर्वसंपन्न असा जो पूषा म्हणजेच सूर्य आमचे कल्याण करो. ज्याती गती अकुंठित आहे असा जो ताक्ष्र्ये तो आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत  करो.
या प्रार्थनेत पहिले नाव इंद्राचे येते. इंद्राच्या अशा असंख्य प्रार्थनांनी वेदवाङ्मय भरून राहिले आहे. त्या सर्वांत पडण्याची गरज नाही. महाभारत काळाच्या पूर्वसंध्येपर्यंत इंद्राचे महत्त्व टिकून राहिले दिसून येते. महाभारत काळात मात्र नव्या धर्ममताने इंद्र आणि इतर वैदिक देवतांचा पराभव केला.
इंद्र यज्ञावर बंदी
महाभारतकाळात श्रीकृष्णाने वैदिक परंपरेला पहिला दणका दिला. इंद्राला पर्जन्याची देवता मानले जाई. इंद्राला प्रसन्न करण्यासाठी गोकुळात इंद्रयाग करण्याची प्रथा होती. ती श्रीकृष्णाने बंद केली. त्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा आदेश आपल्या अनुयायांना दिला. नंदराजाने इंद्रयज्ञाची संपूर्ण तयारी केली होती. ऐनवेळी श्रीकृष्णाने हस्तक्षेप करून ही सामग्री गोवर्धन पर्वताच्या यागासाठी वापरण्याचे आदेश दिले. श्रीकृष्ण भागवतात म्हणतो :
य इंद्रयाग संभारास्तैरयं साध्यतां मख:
(श्रीमद्भागवत. स्कंध : १० अध्याय : २४ श्लोक : २५)
अर्थ : इंद्र-याग (याग म्हणजे यज्ञ) करण्यासाठी जी सामग्री तयार करण्यात आली आहे, ती आता हा (गोवर्धन पर्वताचा) यज्ञ करण्यासाठी वापरा.
गोवर्धन पूजेची परंपरा आजही उत्तर भारतात सुरू आहे. विशेष म्हणजे क्षत्रिय राजपुतांत गोवर्धन पूजेला अत्यंतिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील परदेशी राजपूत या जमातीतही गोवर्धन पूजा केली जाते. अशा एका पूजेला मी स्वत: उपस्थित राहिले आहे. आपली पूजा बंद झाल्यामुळे इंद्र कसा चिडला त्याने पर्जन्याची अमाप वृष्टी कशी केली आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकूळवासियांचे संरक्षण कसे केले, याची रसाळ वर्णने कालांतराने पुराणिकांनी करून ठेवली. इंद्राने श्रीकृष्णावर हल्ला केला, पण त्यात त्याची फटफजिती झाली आणि त्याला श्रीकृष्णासमोर शरण यावे लागले, अशीही वर्णने पुराणांत आढळतात. 
इंद्र सैरावैरा पाळतो 
वेदांतील नायक असलेला इंद्र अशा प्रकारे महाभारतात पराभूत झाला. पुढे श्रीमद्भागवत आणि इतर १८ पुराणांत तर इंद्राची अवस्था फारच हीन दीन अवस्था झाली. दानवांचे संकट आले की वेदांतील महापराक्रमी इंद्र सैरावैरा पळत सुटतो. संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर तो श्रीविष्णूला शरण जातो. या काळात इंद्र मागे पडून विष्णू ही मुख्य देवता म्हणून उदयास आली होती.  

अनिता पाटील, औरंगाबाद.

ब्रह्मदेवाची फटफजिती



महाभारत काळात वैदिकांचा पराभव 
वेदांचे शेवटचे परंतु मुख्य अंग समजल्या जाणाèया उपनिषदांमध्ये ब्रह्म हीच मुख्य देवता म्हणून समोर येते. आद्य शंकराचार्यांनी प्रमुख १० उपनिषदांवर भाष्ये लिहिली. या सर्व भाष्यांचे सार त्यांनी एका ओळीत सांगितले आहे. +ब्रह्म सत्य जगन्मिथ्या+. म्हणजे ब्रह्म हेच सत्य असून जग हे मिथ्या आहे.
वेदांचाच भाग असलेल्या ब्राह्मण ग्रंथांत सृष्टीचा रचयिता म्हणून ब्रह्मदेवाचे वर्णन येते. पुरुष सुक्तात ब्रह्मदेवाने मानवजातीची निर्माण केल्याचे वर्णन आहे. असा हा ब्रह्मदेवही महाभारतकाळात दुय्यम अवस्थेत गेलेला दिसतो. ब्रह्मदेवाला श्रीविष्णूने आपल्या नाभिकमळापासून निर्माण केल्याचे वर्णन पुराणांत येते. जे बलशाली असतात, त्यांच्याच देवता समाजमान्य होतात, हा अत्यंत साधा सिद्धांत आहे. याचाच अर्थ महाभारतकाळापर्यंत वैदिकांचा पूर्ण पराभव झाला होता. त्यामुळे वैदिक देवता हळूहळू दुय्यम स्थानी जात नाहिशा झाल्या. श्रीकृष्ण चरित्रात इंद्राच्या फजितीचे जसे वर्णन येते तसेच ब्रम्हदेवाच्या फजितीचेही वर्णन येते. 
गोपाल-गोहरण  
श्रीकृष्ण गोकुळात असताना इतर गोपाळांबरोबर गायी घेऊन रानात जात. एक दिवस ब्रह्मदेवाने सर्व गायी आणि गोपाळांचे हरण केले. त्यांनतर श्रीकृष्णाने स्वत:च गायी आणि गोपाळाचे रूप धारण केले. भागवतातील यासंबंधीचा श्लोक असा :
स्वयमात्माऽऽत्मगोवत्सान् प्रतिवार्यात्मवत्सपै: ।
क्रीडन्नात्मविहारैश्च सर्वात्मा प्राविशद् व्रजम ।।
(श्रीमद्भावगत स्कंध : १० अध्याय : १३ श्लोक : २०)
अशा प्रकारे वर्षभर श्रीकृष्ण गायी-गोपाळांच्या रूपात वावरला. शेवटी ब्रह्मदेव वृंदावनात आला तेव्हा ही सर्व लीला पाहून भ्रमित झाला. श्रीकृष्णाच्या पायी लोटांगण घेत राहिला. भागवतात म्हटलेय की :
उत्थायोत्थाय कृष्णस्य चिरस्य पादयो: पतन्।
(श्रीमद्भावगत स्कंध : १० अध्याय : १३ श्लोक : ६३)
अर्थ : श्रीकृष्णाला शरण आलेला ब्रह्मदेव श्रीकृष्णाच्या पायावर पडायचा, उठायचा आणि पुन्हा पायावर पडायचा.
ब्रह्मदेवाने श्रीकृष्णावर माया चालविण्याचा प्रयत्न करून पाहिला पण तो फसला. याचे वर्णन करताना ब्रह्मदेव क्षुद्र ठरविला गेला आहे. हा पाहा तो श्लोक :
तम्यां तमोवन्नैहारं खद्योतार्चिरिवाहनि ।
महतीतरमायैश्यं निहन्त्यात्मनि युंजत: 
(श्रीमद्भावगत स्कंध : १० अध्याय : १३ श्लोक : ४५)
अर्थ : ज्या प्रमाणे रात्रीच्या घोर अंध:कारात वनातील दèयाखोèयांतील अंध:कार दिसत नाही, ज्या प्रमाणे दिवसाच्या प्रकाशात काजव्यांचा प्रकाश दिसत नाही, त्याप्रमाणे जेव्हा क्षुद्र पुरुष महापुरुषांच्या मायाजालाचा महापुरुषांवर कोणताही परीणाम होत नाही. उलट हे क्षुद्र पुरुष आपल्या मायाजालाचा प्रभावच हरवून बसतात.
ब्रह्माच्या शोधासाठी वैदिक ऋषि आपली बुद्धि काही हजार वर्षे पणाला लावत होते. पण त्यांना ब्रह्मघोटाळा काही सुटला नाही. ब्रह्मदेवाला एक क्षुद्र पुरूष बनवून हा ब्रह्मघोटाळा कायमचा सोडवून टाकला.  

अनिता पाटील, औरंगाबाद. 
.........................................................................

Thursday 1 December 2011




सर्व वाचक भावा बहिणींच्या चरणी विनम्र लोटांगण

प्रिय भावांनो आणि बहिणींनो,बहुजन समाजाच्या प्रबोधनाचा वसा घेतल्यानंतर मी ब्लॉग सुरू केला. सप्टेंबर २०११ च्या पहिल्या तारखेला मी माझी पहिली पोस्ट ब्लॉगवर टाकली. आज डिसेंबरची १ तारीख आहे. बरोबर तीन महिने झाले. आज सकाळी माझ्या ब्लॉगने वाचकांचा २० हजारांचा आकडा पार केला. याचा अर्थ माझ्या ब्लॉगवरील लेख २० हजार वेळा पाहिले/वाचले गेले. या ३ महिन्यांच्या काळात माझ्या लेखांना बहुजन समाजातील तरुण वर्गाने सर्वाधिक पसंती दिली. ही माझी सर्वांत महत्त्वाची बाब समजते. तरुण वर्गात आता जागृती आली आहे. ब्राह्मणी धर्मातील भेदभावाबाबत जाणीव निर्माण होत आहे. मी आपणा सर्वांची ऋणी आहे. माझ्या ब्लॉगला एवढा उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपणा सर्व भावा-बहिणींसमोर नतमस्तक आहे. मी आपल्या चरणी लोटांगण घेऊन आपले ऋण व्यक्त करते. 


मी कोणी फार मोठी नव्हे. सर्वसामान्य स्त्रियांसारखीच एक स्त्री आहे. फक्त वाचनाची थोडीफार आवड होती. काही ब्राह्मणी ग्रंथ वाचण्यात आले आणि मी चकीत झाले. बहुजनांना दाबण्यासाठीच आपले धर्मग्रंथ रचले गेले आहेत, हे ढळढळीतपणे दिसून आले. हे कोणाला सांगावे? फेसबुकची सेवा त्यासाठी मदतीला आली. आधी फेसबुकवर लिहू लागले. भावा-बहिणींनी सल्ला दिला की, तुम्ही ब्लॉग काढा. मग ब्लॉग काढला. तुमच्याच प्रेरणेने हे सगळे घडले.


या तीन महिन्यांच्या काळात माझ्यावर अनवस्था प्रसंगही ओढवले. फेसबुकवर असताना मी माझा पत्ता, मोबाईल नंबर वगैरे टाकला होता. पण माझ्या लेखामुळे दुखावलेले ब्राह्मणी भुते मला त्रास देऊ लागली. रात्री बेरात्री फोन येऊ लागले. धमक्या येऊ लागल्या. माझ्या कुटुंबियांना काळजी वाटू लागली. त्यामुळे शेवटी मी माझा फोटो, पत्ता काढून टाकला. फोन नंबर बदलून घेतला. मला विनाकारण तमाशा करायचा नव्हता. बहुजन समाजात जागृती करणे हे माझे ध्ये होते. अज्ञातवासात राहूनही ते करता येते. म्हणून मी अज्ञातवासात गेले. पांडवांप्रमाणे मी अज्ञातवासाची शिक्षा भोगत आहे. सत्य जगासमोर यावे यासाठी. 


मी अज्ञातवासात गेल्यानंतरही ब्राह्मणी भुते गप्प झाली नाहीत, त्यांच्या कारवाया अजूनही सुरूच आहेत. ते माझ्या पोस्टवर घाणेरड्या भाषेत कॉमेंट्स टाकत असतात. काही ब्राह्मण बहुजनांची नावे धारण करून खोटी खाती तयार करतात. या खोट्या नावाने शिविगाळ करणा-या कॉमेंट्स टाकतात. बहुजन समाज अनिता पाटील यांच्या विरोधात आहे, असा आभास निर्माण करण्यासाठी त्यांचे हे चाळे सुरू आहेत. त्यांच्या या कारवायांना फसण्याएवढा बहुजन समाज आता भोळा राहिलेला नाही, हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही.


माझे सर्वांना एवढेच सांगणे आहे की, मी कोण आहे, याकडे बघू नका. मला प्रसिद्धी नको आहे. पैसा नको आहे. उलट स्वत:चे पैसे खर्च करून मी हे उद्योग करीत आहे. मला फक्त बहुजन समाजात जागृती निर्माण करायची आहे. ती मी करीतच राहीन. कोणी कितीही विरोध केला, तरी माझे काम थांबणार नाही. मी विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण आता स्वीकारले आहे. कोणी कितीही टीका केली, तरी त्यावर प्रतिक्रिया मी देत नाही. माझे स्वीकृत कार्य करीत राहते. पुढेही करीत राहीन. मला सपोर्ट करणा-या सर्व भावांना आणि बहिणींना पुनश्च एकदा विनम्रपणे साष्टांग दंडवत.


तुमची बहीण
अनिता पाटील, औरंगाबाद.