Showing posts with label गेस्ट रायटर-A. Show all posts
Showing posts with label गेस्ट रायटर-A. Show all posts

Wednesday, 26 December 2012

पु. ल. देशपांडे यांनी पिळलेली ब्राह्मणांची शेंडी आणि ब्राह्मणवाद्यांची फसगत


ब्राह्मणवादी ब्लॉगरांच्या विनोदाने महाराष्ट्र लोटपोट

--राजा मइंद

ब्राह्मण हे ब्राह्मणांशिवाय कोणाचाही उदो उदो करीत नाहीत. यालाच ब्राह्मणवाद म्हणतात. ब्राह्मणी जातीयवादामुळे अनेकदा मोठे विनोद घडून येतात. पु. ल. देशपांडे यांच्या +धर्म, अंधश्रद्धा आणि तुम्ही आम्ही+ या लेखाच्या संदर्भाने ब्राह्मणी जातीयवादाने असाच एक महाविनोद सध्या निर्माण केला आहे. पु. ल. देशपांडे यांच्या +एक शून्य मी+ या पुस्तकात हा लेख आहे. या लेखात पु. ल. देशपांडे यांनी ब्राह्मणी जातीयवादावर कोरडे ओढले आहेत. ब्राह्मण कसे मुर्ख आहेत, कसे समाजाला लुबाडून खातात, याचे विश्लेषण पु. ल. यांनी या लेखात आहे. +पु. ल. प्रेम+ या ब्लॉगवर हा लेख गेल्या महिन्यात टाकण्यात आला. +पु. ल. प्रेम+ हा ब्लॉग ब्राह्मणांकडून चालविण्यात येत आहे, हे ओघाने आलेच. इतरही अनेक ब्राह्मणवाद्यांनी तो आपल्या ब्लॉगवर शेअर केला. पण हा लेख ना +पु. ल. प्रेम+वाल्यांनी वाचला होता, ना तो शेअर करणाèया इतर ब्राह्मणी ब्लॉगरांनी. हा लेख जेव्हा ब्राह्मण वाचकांनी वाचला तेव्हा सर्वांना दे माय धरणी ठाय झाले. या लेखात पु. ल. देशपांडे यांनी ब्राह्मणांनाच 'दे मार' झोडपून काढले आहे. आता ब्राह्मण वाचक ब्लॉगवाल्यांना शिव्या घालीत आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याने कधी कोणाला हसू आले नाही. पण, या लेखाच्या निमित्ताने ब्राह्मणवाद्यांनी निर्माण केलेल्या विनोदाला मात्र संपूर्ण महाराष्ट्र सध्या खो खो हसत आहे. आधीच हास्यास्पद असलेले पु. ल. महाराज त्यामुळे आणखी केविलवाणे झाले आहे. पु. ल. देशपांडे हे स्वत:चा उल्लेख कधी-कधी पी. एल. देशपांडे असा करीत असत. त्याचा संदर्भ घेऊन ब्राह्मणवादी वाचक एकच प्रश्न विचारीत आहेत - अरे, हे पीएल देशपांडे आहेत की पीयेल (पिलेले) देशपांडे? 


ब्राह्मणांचा भोंदूपणा उघड करणारी
‘पीएल' देशपांडे यांची काही वाक्ये अशी : 

१. बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! 

२. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.

३. न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. 

४. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. 

५. एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. 

६. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु' ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतुङ्क म्हणताना +दूर हो. विटाळ होईल.+ म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. 

७. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.

८. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. 

९. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. 

१० उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा', ‘बलुतं', ‘आठवणीचे पक्षी' ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते. 

(‘एक शुन्य मी' या पुस्तकातून)

Thursday, 22 November 2012

...तर ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही

कोहिनूर मिलमध्ये उभारा ठाकरेंचे स्मारक

नव्या पिढीतील प्रसिद्ध विचारवंत, लेखक श्री. डॉ. बालाजी जाधव यांचा
हा लेख ‘अनिता पाटील विचार मंच'च्या वाचकांसाठी देत आहोत. 

जो जन्माला येतो तो मरतो हा निसर्ग नियमच आहे . परंतु बर्याच जणांना काही व्यक्तींपुरता तरी हा नियम अपवाद ठरावा असे मनोमन वाटत असते. बाळ ठाकरेंच्या संदर्भात सुद्धा कित्येकांना असेच वाटले. बाळासाहेब आपल्याला सोडून गेले ही खबरच नव्हे तर त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे असे सांगणार्या वृत्त वाहिनीची ओ बी व्ह्यान फोडण्यापर्यंत बाल ठाकरेंच्या चाहत्यांची मजल गेली. मरण हे देवालाही चुकत नाही असे कितीही म्हटले तरी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यासाठी देवापेक्षाही मोठी वाटायला लागते तेव्हा मात्र त्या व्यक्तीने निसर्गाचे सारे नियम झुगारून केवळ आपल्यासाठी जगतच राहावे असे वाटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच जेव्हा ठाकरेंची प्रकृती चिंताजनक म्हणण्या एवढी गंभीर झाली तेव्हा प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकूनही प्रत्येकाने बाळासाहेब बरे व्हावेत म्हणून देव पाण्यात घालून ठेवले. पण म्हणतात ना की "वास्तव हे विस्तव पेक्षा जास्त तापदायक असते " या नियमाप्रमाणे बाळासाहेब आज आपल्यात नाहीत. या वास्तवाची जाणीव ही निश्चितच विस्तवाच्या चटक्यांपेक्षा पेक्षाही जास्त चटका लावणारी आहे. म्हणूनच बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जनतेचा महासागर लोटला. वैचारिक मतभेद हे जिवंत माणसांचे लक्षण आहे. म्हणूनच आपल्या कुटुंबात कितीही मतभेद झाले तरी आपण आपला संसार नेटाने शेवटास नेतो . बाळासाहेब हे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव म्हणून त्यांना जन्मताच सत्यशोधक विचारांचा वारसा लाभला आणि याच वारशाच्या जोरावर बाळासाहेबांनी  'शिवसेना' नावाची प्रथम सामाजिक आणि नंतर राजकीय संघटना उभा केली. असे असले तरीही बाळासाहेबांनी आज जे लाखो चाहते निर्माण केले त्याचे श्रेय मात्र बाळासाहेबांनाच द्यावे लागेल. 

 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या
अंत्ययात्रेशी तुलना होऊच  शकत नाही 
असो. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला जो महापूर जमला या मुळे विरोधकांना सुधा बाळासाहेबांच्या नावाची ताकत लक्षात आली. परंतु त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीने बेभान झालेल्या दीड शहाण्या ब्राहमणी मेडिया ने जे अवास्तव कवित्व सुरु केले आहे ते पाहून दस्तूर खुद्द बाळ ठाकरेंनी सुधा या दीड शहान्यांना आपल्या 'मार्मिक' शब्दात फटकारले असते आणि या नालायक लोकांना सुधा निमुटपणे बाळासाहेबांच्या फटकार्यांचा "सामना" करावा लागला असता. काही वाहिन्यांनी दिवाळीचा दिपोस्ताव संपल्या संपल्या बाळ ठाकरेंच्या अंत्ययात्रेबद्दल आपल्या नसलेल्या अकलेचे दिवे पाजळत या अंत्ययात्रेची तुलना 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर' यांच्या अंत्ययात्रेशी करायला सुरुवात केली. मुळात कोनत्याही व्यक्तीची तुलना दुसर्या व्यक्तीशी करणे योग्य नाही आणि त्यातल्या त्यात महामानवांची एक दुसर्याशी तुलना करणे तर अजिबात योग्य नाही. या पेक्षाही अत्यंत संतापजनक बाब म्हणजे या तुलनेद्वारे आपण नकळत (की जाणीवपूर्वक ?) बाबासाहेबांना कमी लेखत आहोत हे या ब्राह्मणांच्या लक्षात येत नसेल काय ? बर प्रदीप इंगोले म्हणतात तसे -"अंत्ययात्रेत सामील झालेल्या लोकांच्या केवळ संख्येवरून त्या व्यक्तीचे मोठेपण ठरवले तर मग त्या व्यक्तीच्या विचार आणि कार्याचे काय? आणि जर संख्येवरूनच मोठेपना ठरवायचा असेल तर मग कार्ल मार्क्स ह्या महामानवाच्या अंत्ययात्रेला त्याला खांदा देणारे ४ जनच उपस्थित होते. मग कार्ल मार्क्सचे मोठेपण काय हवेत मिळाले का ? आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की जिथे कार्ल मार्क्सचे विचार पोहोचले नाहीत." आणखी उदाहरणच द्यावयाचे झाल्यास अन्ना भाऊ साठेंचेही देता येईल. त्यांच्या अंत्ययात्रेला तर केवळ १७ जनच हजर होते. मग अन्नाभाऊंचे मोठेपण नाकारायचे काय? हेही जाऊद्या खुद्द शिवरायांच्या अंत्ययात्रेलाही मोजकीच मानसे हजर होती. मग उद्या बाल ठाकरेंना शिवरायांपेक्षा मोठे ठरवायचे काय? बाळासाहेबांना जरूर मोठे करा पण त्यासाठी आमच्या महामानवांचा अवमान कशासाठी ?

ठाकरे यांना शिवरायांच्या जागेवर बसवणार का?
बाळासाहेबांच्या पित्याने शिवरायांचे नाव घेऊन समाजप्रबोधन केले तर बाळ ठाकरेंनी शिवरायांचे नाव घेऊन सोयीचे राजकारण केले. गर्दीचा महापूर पाहून बेभान झालेले काही उपटसुंभ तर बाळ ठाकरेंची तुलना छ. शिवाजी महाराजांशी करत आहेत.याचेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास बाळासाहेबांना स्वरांजली अर्पण करताना फेणाणी या गायिकेने रामदासाने लाळघोटेपणे शिवरायान्बद्दल जो "निश्चयाचा महामेरू..." हा श्लोक लिहिला तोच श्लोक बाळ ठाकरे बद्दल वापरला.एका न्यूज च्यानेल ने तर बाळ ठाकरेंचा आदरार्थी उल्लेख करत याच वाक्याच्या खाली "शिवाजीच्या पुतळ्या शेजारीच स्मारक (बाळासाहेबांचे ) व्हावे " असे वाक्य टाकून शिवरायांना अरे- तुरे करून शिवरायांची बदनामी केली. पण बाळासाहेबांच्या जाण्याने सक्ख्खा बाप गमावल्याप्रमाणे आकंठ दुखत बुडालेल्या शिवसैनिकांना याच्याशी काहीही देणेघेणे दिसत नाहीये. स्वत बाळ ठाकरेही शिवरायांचे विरोधकच होते.आता काही जणांना ही बाळासाहेबंवरील अनाहूत टीका वाटेल परंतु वास्तव काय सांगते? काही वर्ष झाले शिवसेनेच्या ब्याणर वरून शिवराय हद्दपार झाले आहेत आणि तेही बाल ठाकरे जिवंत असताना हे घडले आहे. मग शिवप्रेमी बाळासाहेबांनी आपल्या पदाधिकार्यांना या गैर प्रकार बद्दल कानपिचक्या का बरे दिल्या नाहीत? शिवसेनेत तर बाळासाहेबांच्या आदेशा शिवाय कोणतीही गोष्ट होत नसते. मग याचा अर्थ शिवरायांना ब्याणर वरून हटविण्याचे आदेशाही बाळ ठाकरेंनीच दिले असल्याचे सिद्ध होते. बर जेव्हा शिवरायांच्या पितृत्व विषयी घाणेरडा विनोद बनवून जीजाऊच्या मातृत्वालाही कलंकीत केले गेले तेव्हा बाळ ठाकरेंनी या प्रकाराचा साधा निषेधही केला नाही. उलट उपलब्ध पुराव्यानुसार बाळासाहेबांनी या गैर प्रकाराचे समर्थनच केले होते.(अधिक माहितीसाठी वाचा डॉ बालाजी जाधव लिखित जेम्स लेन प्रकरणातील ब्रह्मराक्षस हा ग्रंथ.) 

शिवस्मारकास विरोध करणारे ठाकरे
परवा परवा राज्यातील सत्ता रूढ पक्षाने शिवरायांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले तेव्हा त्यालाही बाळ ठाकरेंनी विरोधच केला. असे असताना बाळ ठाकरेंची तुलना शिवरायांशी करण्याची खाज का? ज्या भावनेतून बाळ ठाकरेंनी शिवरायांच्या अरबी समुद्रात होणार्या स्मारकाला विरोध केला त्याच भावनेचा आदर करत महागाईने त्रस्त असणार्या राज्यातील जनतेने आणि शिवसैनिकांनी सुधा शिवाजी पार्क वरील बाळ ठाकरेंच्या पुतळ्याला विरोध केला पाहिजे आणि तोही प्राणपणाने.

मनोहर जोशींनी ठाकरेंच्या स्मारकाला जागा द्यावी
जे बाळासाहेब स्वताचे आत्मचरित्र कधीच लिहिणार नाही असे छाती ठोकपने जाहीर सभातून सांगायचे त्याच बाळासाहेबांचे पुतळे उभे करणे बाळासाहेबांना सुधा खचितच आवडले नसते. असे असतानाही बाळासाहेबांच्या मुळ विचारांना छेद देऊन त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल का? वरून काही लोक खवचटपने इंदू मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशी मागणी करत आहेत. ज्या बाळासाहेबांनी इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला द्यायला मरेपर्यंत विरोध केला त्यांचेच स्मारक इंदू मिलच्या जागेत करा असे म्हणणे समस्त भिमसैनिकांच्या आणि बाबासाहेबप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. उलट बाळ ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क आणि इंदू मिलपेक्षाही योग्य जागा "कोहिनूर मिल" आहे. जे जोशी वारावर शिकत होते त्यांना चक्क मुख्यमंत्री पदापर्यंत बाळ ठाकरेंनी पोचवले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जोशी काकांनीच बाळासाहेबांच्या जागेचा वाद मिटवत कोहिनूर मिल येथे साहेबांचे भव्य स्मारक बांधून घ्यावे अशी राज्यातील समस्त शिव सैनिकांची इच्छा आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसैनिकांच्या या भावनेचा मान राखावा. 

या देशात फक्त ब्राह्मणांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का ?
सरतेशेवटी थोडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्द्ल बोलूया. बाल ठाकरेंच्या मृत्यू नंतर मुंबईतच नव्हे तर राज्यभर बंद पाळला गेला. हा बंद काही ठिकाणी उत्स्फूर्त पने पाळला गेला तर काही ठिकाणी शिवसैनिकांनीआपल्या गुंडगिरीचे प्रदर्शन करत बंद पाळण्यास भाग पाडले.या बंदमुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे 'शाहीन धाडा ' या युवतीने फेसबुकवर बंदच्या निषेधार्थ काही मजकूर लिहिला आणि रेणू श्रीनिवासन हिने त्याला लायिक केले. यामुळे संतप्त होऊन शिवसैनिकांनी त्या तरुणीच्या काकांच, श्रीयुत अब्दुल धाडा यांचे रुग्णालय फोडून टाकले.माथेफिरू शिवसैनिकांच्या भावना समजून घेता येऊ शकतात परंतु याप्रकारामुळे पोलिसांनी त्या दोन तरुणींना तत्काळ अटक केली आणि ''चोर सोडून संन्यासाला फाशी" या म्हणीचा प्रत्यय आणून दिला. खरे तर अशा प्रकारची जलद कारवाई दरोडा, खून, बलात्कार या सारख्या गंभीर गुन्ह्यात होत असते. काहीवेळा आरोपी बेपत्ता होण्याची शक्यता गृहीत धरून किंवा वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांनाही अश्या प्रकारे अटक केल्या जाऊ शकते. परंतु सदर तरुणींनी असा किंवा अशाप्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नसताना त्यांना अटक झालीच कशी? कुठे गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे स्वातंत्र्यवीर? की या देशात फक्त ब्राह्मणांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? या अटकेमुळे पोलिसांनी घटनेचे कलम १९ चे उल्लंघन केले.

पुण्यातील १४ ब्राह्मण आजही मोकाट कसे? 
बाळ ठाकरेंच्या मृत्यू मुळे पाळण्यात आलेल्या बंदचा निषेध करणाऱ्या तरुण्णींना जर एवढ्या लवकर अटक होत असेल तर मग जीजाऊच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे पुण्यातील १४ ब्राह्मण आजही मोकाट कसे? फेसबुक चेच उदाहरण द्यायचे झाल्यास शेकडो ब्राह्मण खोट्या नावाने राजरोसपणे बहुजन महामानवांची निंदा नालस्ती करत असतात त्यांचे काय करायचे? की शाहीन धाडा ही मुस्लीम होती म्हणून आधी शिवसेनेच्या गुंडांनी आणि नंतर पोलिसांनी तिच्यावर ही कारवाई केली? अरे बाळ ठाकरे जेव्हा शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे दोन डॉक्टर हे मुस्लीम समाजातील होते. मग हा मुस्लीम द्वेष कशासाठी? हे सगळे जर असेच चालत राहिले आणि बाळ ठाकरेंच्या विचारांविरोधात जाऊन त्यांचे देशात एकही स्मारक उभारले तर नक्कीच बाळ ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.

बाल ठाकरेंचे स्मारक होईल तेव्हा होओ. आता सर्व मराठ्यांनी अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या संदर्भात आंदोलन केले पाहिजे.

(डॉ. बालाजी जाधव यांच्या पंचफुला प्रकाशन या ब्लॉगवरून साभार)

Monday, 23 July 2012

लोकसत्तेचा अभिनव गुप्तरोगी

गेस्ट रायटर - रवींद्र तहकिक (दादाहरी)


अभिनव गुप्त या गुप्त नावाने कुणी तरी ( नक्कीच एखादा " मी शिवाजी " म्हणत 
एकमेकाच्या तंगड्या मधून घुसत पळण्याचे सांस्कृतिक खेळ खेळणारा एखादा इरसाल 
संघोटा ) "वाचावे नेटके" नावाचे एक फुटकळ आणि टुकार सदर चालवतो. या सदरात 
हा "चड्डीखोर"..."दंडजादा" इंटरनेट वरील ब्लॉग विश्वाची दखल घेतो म्हणे....
म्हणजे नेमके काय करतो ? तर अर्थातच प्रत्येक टोपलीत आपला एक तरी सडका कांदा 
लपवून ठेवायचा या ब्राम्हणी काव्याच्या नियम नुसार हा "काळटोप्या "ब्लॉग विश्वाच्या 
घडामोडीवर नजर ठेवतो आणि ब्राम्हणाच्या घाणीवर माती टाकून घाण झाकावण्याचा 
प्रयत्न करतो. त्याचे आजवरचे सर्व लेख वाचले तर ही बाब कुणाच्या ही लक्षात येयील 
की ब्लॉग समीक्षा या नवा खाली लोकसत्तेचे हें " अभिनव" गुप्तरोगी वैचारिक व्यभिचारा
पलीकडे दुसरे काहीही करत नाही. व्यभिचार आणि गुप्तरोग यांचा अन्योन्य संबंध आहे. 
मग तो व्यभिचार शारीर असो नाही तर वैचारिक. वैचारिक व्यभिचा-यांना 
अभिनव गुप्तासारखे गुप्तरोगी ठेवून आपली कामे उरकावे लागतात. लोकसत्तेने तेच चालविले आहे.
 बामनांच्या जातीय विचारांची पाठराखण करण्यासाठी लोकसत्तेने 
अभिनव गुप्त नावाचा हा गुप्तरोगी ठेवला आहे. मुळात लोकसत्तेसारख्या एकेकाळच्या अव्वल
 दर्जाच्या वृत्तपत्राला अशी गुप्त नावांनी लिखाण करावे लागते, तेव्हाच त्यामागील बामनी कावे
 स्पष्ट होत जातात. अनिता पाटील यांच्यासारख्या समतावादी लेखिकेवर जातीय टीका
केल्यास लोक तोंडात शेण घालतील, हे माहीत असल्याने अशा गुप्त कारवाया लोकसत्तेला 
कराव्या लागत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
 वैचारिक मोनोपोज झालेला कलमी लेखकराव
------------------------------------------------------------------------------------------------------------
संत तुकारामांनी असल्या नाठाळाच्या माथी काठी हाणली आहे . या अभिनव नामक  वैचारिक 
गुप्तरोग्याला   जातीयश्रेष्ठत्व आणि वर्ण वर्चस्वाची पोल खोल करणारे, थोतांड उघडे पाडणारे 
अनिता पाटीलचे  परखड आणि पुरोगामी लिखाण " तिरस्काराच्या पलीकडचे "
वाटणे साहजिकच आहे. कारण तिरस्काराच्या पलीकडचे वाटावे असे अनिताच्या ब्लॉग वरील 
एकही लेखात एकही विधान नाही. तिथे अनिता कुणा ऐका जातीची किंवा जाती समूहाची 
प्रतिनिधी म्हणून कुणा ऐका जातीवर जाणीवपूर्वक आघात करते आहे असेही नाही. 
त्यातील आघात ब्राम्हण जातीवर नव्हे तर ब्राम्हणी लबाड/ कावेबाज / ऐतखाऊ /
प्रपोगंडवादी प्रवूत्तीवर आहेत. अनिता फक्त काही सत्य सांगते, अशी सत्ये जी ब्राम्हणी 
प्रवूत्तीला लपवायची आहेत. म्हणूनच अनिता तिरस्काराच्या पलीकडे; 
संजय सोनवणी मात्र समतोल आणि समन्वयशील; कारण ते आता अशात ब्राम्हणाच्या 
घाणीवर माती टाकून झाकवण्याचे महानकार्य अतिशय प्रामाणिकपणे आणि इमाने इतबारे 
करत आहेत. वैचारिक मोनोपोज झालेला कलमी लेखकराव  " गुप्तरोग्या''ने
सोनवणी यांना " टाळ्या" वाजवाव्यात यात काही नवल नाही 
---------------------------------------------------------------------------
अनिताला "गुप्त"पाठिंब्याची गरज नाही 
---------------------------------------------------------------------------
अनिता पाटील हें नाव आज मराठी ( आणि इंग्रजी सुध्धा ) ब्लॉग विश्वातील एक 
विश्वसनीय नाव म्हणून समोर येत आहे. या ब्लॉगची वाचकसंख्या, प्रतिसाद ,लेखातील 
वैविध्य / अभ्यासकता/ प्रबोधनाची तळमळ / विचारातील ठाम पणा / निश्चित भूमिका / 
दिशा आणि दृष्टीकोन / या सर्व गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत. म्हणूनच अनिता पाटील 
ला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून ( आणि विदेशातून देखील )लाखोच्या 
संख्येने वाचक आणि पाठीराखे मिळत आहेत. हें सर्व वाचक आणि पाठीराखे मूर्ख, 
बावळट , काय वाचावे-स्वीकारावे आणि काय टाळावे-तिरस्कारावे याचा विधिनिषेध 
नसणारे आहेत असे गृहीत धरून हा गुप्त माझा ज्याला पाठींबा तेच "नेटके" आणि 
बाकी सर्व तिरस्काराच्या पलीकडले...असा कांगावा करीत आहे. परंतु अनिताला अशा 
मिशा भादरून भरचौकात टाळ्या वाजवीत हाय हाय करीत लोकांचे लक्ष विचलित 
करणाऱ्या अभिनव गुप्ताच्या गुप्त पाठिंब्याची आजीबात गरज नाही. 
हें लोकसत्ताच्या या " गुप्तरोग्या''ने  नीट लक्षात असू द्यावे. 

लोकसत्ता आणि लोकप्रभेतील कावळ्याची पिले!


गेस्ट रायटर- समीर पाटील बोरखेडकर

इंद्रावन फळ घोळिले साकरा । भितरील थारा न संडीच ।
कावळ्याचे पिलू कौतुके पोशिले । न राहे उगले विष्ठेविण ।।
                                  -जगद्गुरू संत तुकाराम महाराज

एक्स्प्रेस ग्रुपच्या लोकसत्ता आणि लोकप्रभा या पत्रांतून सध्या बामनी जातीयवादाचा विखार ओकला जात आहे, त्याचे वर्णन करण्यासाठी तुकोबांच्या वरील ओळी अगदी यथार्थ आहेत. संतांना त्रास देणा-या लोकांचे वर्णन तुकोबांनी या ओळींतून केले आहे. ज्ञानेश्वरांपासून बहिणाबाईपर्यंत सर्व मराठी संतांना त्रास देणारी जमात एकच आहे. ती म्हणजे ब्राह्मण! संत-सज्जनांना त्रास देण्याची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीला म्हणून ब्राह्मणवाद म्हटले जाते. लोकसत्ता हे दैनिक आणि लोकप्रभा हे साप्ताहिक सध्या महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी विचारांचे मुख्य प्रचारकेंद्र ठरले आहे. एक्स्प्रेस ग्रुपचे मालक गोयंका यांनी ही पत्रे चालविण्याचे काम प्रारंभापासूनच बामनांच्या हाती सोपविले आहे. राजहंस म्हणून निवडलेले हे लोक मुळात कावळ्याच्या जातीचे आहेत, याची जाण गोयंका शेठ यांना नसावी. कावळ्यांच्या पिलांना कितीही कौतुकाने पोसले तरी शेवटी विष्ठा दिसली की, ती खाण्याचा मोह कावळ्यांना होतोच. तसेच बामनांचे आहे. समतेच्या विचारांचे कितीही डोस पाजले तरी तरी जातीयवादाची विष्ठेसाठी बामनांचे तोंड पाणी सोडतेच. लोकसत्तेतील बामनांचे तसेच झाले आहे. गोयंकासेठ यांनी कौतुकाने पोसलेले हे कावळे बहुजनांच्या श्रद्धास्थानांवर जातीय घाव घालू लागले आहेत. 

या दोन्ही पत्रांच्या बामनी जातीयवादाचे ताजे उदाहरण ‘वाचावे नेटके' या सदराने फार बटबटीतपणे पेश केले. अभिनवगुप्त या टोपण नावाने कोणी तरी इसम हे सदर चालवितो. या मानवाचे खरे नाव काय, हे त्याच्या नावाप्रमाणेच ‘गुप्त' आहे. त्याने अनिता पाटील आणि संजय सोनवणी यांच्या ब्लॉगविषयी लिहिलेला लेख गेल्या सोमवारी ९ जुलै रोजी लोकसत्तेच्या संपादकिय पानावर प्रसिद्ध झाला. अनिता ताई यांच्यावर या गुप्ताने एकच परिच्छे लिहिला असला तरी तो अत्यंत विखारी आहे. बामनांनी पोसलेली विषमता नष्ट करण्यासाठी अनिता ताई यांनी लेखनी हातात घेतली. त्यामुळे लोकसत्तेतील बामनांचे पित्त खवळले आहे. त्यातून त्यांनी अभिनवगुप्ताला पुढे करून अनिता ताई यांच्यावर हल्ला चढविला आहे. 

लोकसत्ता आणि लोकप्रभा यातील बामनी जातीयवादांची काही ठोस उदाहरणे आपण पाहू या. कुठल्याही क्षेत्रातील बामनी नाव दिसले की, ही पत्रे त्यांचा उदोउदो करायला सुरूवात करते. कविता महाजन आणि मेघना पेठे ही साहित्य क्षेत्रातील दोन नावे लोकसत्तेने अशीच उचलली. वस्तुत: या दोघीही जे काही लिहितात ते अत्यंत सुमार दर्जाचे असते. कविताबाइंचे ब्र आणि मेघनाबाइंचे नातिचरामि ही दोन पुस्तके काही वर्षांपूर्वी आली. ही पुस्तके प्रकाशकांच्या फडताळात पडून होती. मग एक दिवस या दोघींवर लोकसत्तेत पान-पान भर मजकूर प्रसिद्ध झाला. त्याबरोबर या दोघी लेखिका म्हणून मराठीत एस्टॅब्लिश झाल्या. एखाद्या बहुजन समाजातील लेखकासाठी लोकसत्तेने असे पानभर कधी लिहिले नाही. पानभर सोडाच, साधा टीचभर मजकूरही कधी छापला नाही. 

लोकप्रभेने तर दादोजी कोंडदेव आणि रामदास यांच्या वतीने सुपारीच घेतली आहे. दादोजी प्रकरणावरून वाद पेटला, तेव्हा लोकप्रभेतील बामनांनी बामन इतिहासकार शोधून शोधून बाहेर काढले. त्यांच्याकडून खोटे नाटे लेख लिहून घेतले. या लेखांना संजय सोनवणी सोनवणी यांनी सडेतोड उत्तरे दिली, तेव्हा त्यांना जरा आराम पडला. रामदासाचे जानवे मात्र अजूनही लोकप्रभा सोडायला तयार नाही. रामदासाला मानणारा वर्ग किती? महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या ०.२ टक्केही नाही. पण केवळ रामदास हा जातीने बामन होता, म्हणून त्याच्यावर एक विशेषांक लोकसत्तेने काढला. तुम्हाला एवढा पुळका आहे, तर काढा लेको, काय विशेषांक काढायचे तर. पण नीट तरी काढा. बहुजन महापुरुषांची त्यात बदनामी तरी करू नका. पण नाही. लोकप्रभेने रामदास विशेषांकात वारकरी संतांना कमी लेखले. प्रसिद्ध अभ्यासक सचिन परब यांच्यासारख्या अभ्यासकाला ही बाब खटकली. परब यांनी आपल्या ब्लॉगवर एक लेख त्याविरोधात लिहिला होता.
लोकप्रभेने ताजी बामनी काढी केली ती पंढरपूरच्या आषाढी यात्रा विशेषांकात. रामदासी पंथाचा आणि पंढरपूरचा काडीचाही संबंध नाही. चाफळ हे रामदासींचे मुख्यालय. सगळ्या महाराष्ट्रातील देवस्थानांवरून आषाढी कार्तिकीला पंढरपूरला पालख्या, दिंड्या येतात. चाफळ हे असे एकमेव देवस्थान आहे, जेथून पंढरपूरला दिंडी  येत नाही. पंढरपूरपासून रामदासी बामन फटकून राहतात. असे असले तरी लोकप्रभेने काढलेल्या पंढरपूर विशेषांकात चाफळच्या मठाधीशांचा लेख अग्रक्रमाने छापला. किती हा जातीयवाद?
..................................................................................................................
समीर पाटील बोरखेडकर यांच्या sarvsamaj |सर्वसमाज या ब्लॉगवरून साभार 

लोकसत्ता-लोकप्रभेची विनाशाची वाट


गेस्ट रायटर- समीर पाटील बोरखेडकर

लोकसत्ता आणि लोकप्रभाही ही दोन्ही पत्रे आता महाराष्ट्रातील बामनांची मुखपत्रे बनली आहेत. ‘ब्राह्मण जातींच्या हितासाठी लेखणी चालविणारे महाराष्ट्रातील एकमेव पत्र' अशा टॅगलाईनचीच काय ती उणीव राहिली आहे. दोन्ही पत्रांच्या संपादकांनी आपल्या अखत्यारीत निर्णय घेऊन ही टॅगलाईन मास्ट हेडच्या वर टाकून द्यावी, म्हणजे औपचारिकता पूर्ण होऊन जाईल.

लोकप्रभेतील बामनी जातीयवादाची मुहूर्तमेढ ह.मो. मराठे यांनी रोवली. मराठे हे थोडेच दिवस लोकप्रभेचे संपादक होते. एवढ्या काळात त्यांनी संधी साधली आणि लोकप्रभेत बामनी सेटअप उभा करून दिला. हा सेटअप आता पूर्ण रूपाने काम करू लागला आहे, असे दिसते. 

लोकसत्तेतील ब्राह्मणवाद श्री. कुमार केतकर हे संपादक असताना रुजवला गेला. सुरूवातीच्या काळात ब्राह्मणवाद पोसताना केतकरांनी बèयापैकी खबरदारी घेतली होती. खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, असे त्यांच्या धोरणाचे स्वरूप होते. वरकरणी ते आरएसएस आणि त्याचे पिल्लू असलेल्या भाजपाला विरोध करीत. तथापि, त्यांची खरी साथ असे ती याच लोकांना. या देशात ब्राह्मणांची सर्वंकश सत्ता आणण्याचा एककलमी कार्यक्रम आरएसएस राबवित आहे. त्यांचे अनेक मुखवटे अनेक क्षेत्रांत वागत असतान. हे मुखवटे धर्मनिरपेक्षतेची घोंगडी पांघरून बामनी जातीयवादाला खतपाणी देत असतात. पत्रकारितेतील सर्वांत मोठा घोंगडीधारी आहेत कुमार केतकर. हे महायश वरवर धर्मनिरपेक्षतेचा आव आणित असले तरी आतून ते बामनी जातीयवाद पोसत असतात. केतकर आता लोकसत्तेत नसून, अन्यत्र लाह्या भाजित आहेत. मात्र, लोकसत्तेत असताना त्यांनी बामनी जातीयवादाची छान मशागतीने पेरणी करून ठेवलेली आहे. त्याची विषारी फळे आता बटबटीतपणे जगासमोर येत आहेत.

आरएसएसची सगळी माणसे (अर्थात मुखवटे) कसे एका दोरीत काम करीत असतात. अटलबिहारी वाजपेयी हे आरएसएसचा राजकारणातील मुखवटा म्हणून काम करीत होते. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर पत्रकारितेतील मुखवटा असलेल्या केतकरांचा खरा उत्कर्ष झाला. वाजपेयी सरकारनेच केतकरांना पद्म पुरस्कार देऊन गौरविले. हे साटेलोटे लक्षात घेतले की संघाच्या बामनी राजकारणाचे गुपित उलगडलायला लागते.

महाराष्ट्र सरकारने अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा केतकरांना आपल्या मनातील खदखद लपविता आली नाही. स्मारकाला जाहीर विरोध करणारा अत्यंत विषारी लेख त्यांनी लोकसत्तेतून लिहिला. त्यावेळी केतकरांचा विकृत बामनी चेहरा समोर आला. केतकर गेले तरी केतकरांनी दिलेला बामनी चेहरा लोकसत्तेने प्राणपणाने जपला आहे.

केवळ बामनांचा उदोउदो करणारे हे धोरण एक दिवस लोकसत्ता आणि लोकप्रभेच्या अंगलट येईल. ही पत्रे विनाशाची वाट चालत आहेत. बहुजन वाचक आता जागा झाला आहे, हे या दैनिकांच्या व्यवस्थापनाने लक्षात घ्यायला हवे.
...............................................................................................................
समीर पाटील बोरखेडकर यांच्या sarvsamaj |सर्वसमाज या ब्लॉगवरून साभार 

Thursday, 14 June 2012

'भिडेंच्या वाड्या'चे रहस्य


गेस्ट रायटर : समीर जाधव, 
अध्यक्ष, बहुजन सेवा सेना.

भारतातील मुलींसाठी पहिली शाळा काढण्याचे महान कार्य महात्मा फुले यांनी केले. फुल्यांनी पुण्यात ही शाळा काढली. पुण्यातील भिड्यांच्या वाड्यात ही शाळा काढण्यात आली. त्यामुळे काही अडाणी ब्राह्मण असा प्रचार करीत आहेत की, पाहा भिडे नावाच्या ब्राह्मण ग्रहस्थाने जागा दिली म्हणून महात्मा फुले हे मुलींसाठी पहिली शाळा काढू शकले. 

ब्राह्मणी अपप्रचाराचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. ‘भिडेंचा वाडा' एवढ्या एका नावावरून त्यांनी फुल्यांना मागे टाकून ब्राह्मणवाद पुढे आणला. अरे अडाण्यांनो, बाळ गंगाधर टिळक राहत असलेल्या वाड्याचे नाव गायकवाड वाडा होते. आता गायकवाड हे आडनाव मराठ्यांचे आहे, तर काय टिळक मराठा होते, असे मानायचे का? फुल्यांनी जेथे मुलींसाठी शाळा सुरू केली, त्या वाड्याचे नाव ‘भिडे वाडा' होते. तो कोणा ब्राह्मणाच्या मालकीचा वाडा नव्हता. त्या वाड्याचे मालक चांगले बहुजनच होते. ते कोण होते, हे सांगून मी ब्राह्मणांना फुकटचे ज्ञान देऊ इच्छित नाही. त्यांनी पुस्तके वाचून शोधून काढावे.

महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली, तेव्हा पुण्यातील ब्राह्मणांनी त्यांचा आतोनात छळ केला. मुलींना शिकविण्यासाठी पुरुष शिक्षकास बंदी घालावी म्हणून ब्राह्मणांनी पुण्याच्या त्याकाळच्या इंग्रज रेसिडेन्टाकडे तक्रार केली होती. मुळात बहुजन समाजात साक्षर महिला मिळणे अवघड होते. ब्राह्मण समाजात घरातल्या घरात शिकलेल्या महिला मिळू शकत होत्या, परंतु ब्राह्मणांच्या दट्ट्यामुळे कोणी पुढे येत नव्हते. अशा वातावरणात फुल्यांची शाळा दोन वर्षे रेंगाळत पडली. या काळात फुल्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना साक्षर करून शिक्षिका केले. आणि शाळा सुरू झाली.

शाळा सुरू झाली तरी अडथळे आणण्याचे काम ब्राह्मणांनी सोडले नाही. सावित्रीबाई शाळेवर जात तेव्हा ब्राह्मण त्यांना खडे मारत. अनेकदा सावित्रीबार्इंच्या अंगावर शेणही फेकण्यात आले. हे पाप करणारे सर्व जण ब्राह्मणच होते. कालांतराने याच ब्राह्मणांनी आपल्या मुलींना फुल्यांच्या शाळेत पाठवायला सुरूवात केली. 

आजची स्थिती काय आहे? आज बहुजनांपेक्षा ब्राह्मणांच्याच बायका शिक्षणाचा अधिक लाभ उठवित आहेत. फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली म्हणून आपल्या बायका मुली शिकू शकल्या. पोटा पाण्याला लागल्या, याचे ऋण खरे म्हणजे ब्राह्मण समाजाने व्यक्त करायला हवे. तसेच सावित्रीबार्इंना शेण मारले म्हणून माफीही मागायला हवी. पण असे वागतील ते ब्राहण कसले? त्याऐवजी ते शाळेचे श्रेय भिडे नावाच्या अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीला देऊ पाहत आहेत. याला कृतघ्नपणाशिवाय दुसरे कोणते नाव देता येईल?

असला कृतघ्नपणा अख्ख्या जगात एकच जात करू शकते. ती जात म्हणजे ब्राह्मण.

Wednesday, 18 April 2012

मन(मानेल त)से !


मराठीच्या घोशातून ,
बिल्डर्सच्या  खिश्यातून
सोन्याचे अंडे हवे
रोज एक उश्यातून
दुधवाले-टैक्सीवाले
भागाव साले भैया
सुभाष घई मात्र सहज
होतो यांचा सैया
पंत तिकडे कोहिनूर इकडे
भानगड नेमकी आहे काय
न भेटता न बोलता
समेट होतात कसे काय ?
ठाकरी भाषा ठाकरी भाषा
किती कराल बोभाटा
एक दिवस नक्कीच पडेल
खोट्याच्या कपाळी गोटा


-रवींद्र तहकिक



गड(बड)करी

वात्रटिका





हा चोर तो चोर , 
मी नाही त्यातला...
कोळश्याचा घोटाळा,
कुठे कोणी वाचला ?

सगळे म्हणतात मिष्टर क्लीन
अन तुम्ही म्हंता गड(बड)करी
राम काढला तोंडातला
बगलेत तरी राहू द्या सुरी


-रवींद्र तहकिक

Monday, 19 March 2012

अंगप्रदर्शन करणा-या नट्या ब्राह्मण, अन् संस्कृतीच्या नावाखाली त्यांना विरोध करणारेही ब्राह्मणच!


श्री. रवींद्र तहकीक यांनी एका माथेफिरू ब्राह्मणवाद्यास लिहिलेले सडेतोड पत्र. हा वादी स्वतःला  मोहक म्हणून घेतो!  तहकीक यांचा हा लेख मुद्दाम वाचकांसाठी येथे देत आहे.
.................................................................................
श्री.  तहकीक  लिहितात :


अरे ब्राह्मणवाद्या, तुझा अनिता पाटील किंवा छावा, संभाजी ब्रिगेड
वैगैरे संघटनावर काय वैयक्तिक राग असेल तो वैयक्तिक पातळीवर
काढ.  सरसगट मराठा समाज आणि जातीवर चिखलफेक नको !
वाईट आणि भ्रष्ट वृत्ती - प्रवृत्ती   एकाच जातीत असते; असे म्हणणे किंवा
स्वार्थ, अनैतिकता फंद- फितुरी हा कुणा एका जातीचा गुणधर्म आहे
असे म्हणणे प्रतिवाद म्हणून चालणारे असले तरी सत्याच्या कसोटीवर
टिकणारे नाही. उणी दुणी आणि उदाहरणेच द्यायची असल्यास तू जसा
मराठा समाजाच्या  नखातला राई एवढा मळ काढून ते पर्वता एवढे
पातक असल्याचा कांगावा करतो आहेस तसा मला ही ( म्हणजे कुणालाही )
ब्राम्हण बद्दल देखील करता येयील. उलट हजारो वर्षापासून धर्मसत्ता एकहाती
ताब्यात असल्याने आणि राजसत्तेत देखील  ( रामायण -महाभारत काळापासून मोर्य,गुप्त ,
शक-शालिवाहन,यादव, मोगल, मराठे, राजपूत, डच, हून , पोर्तुगीज,इंग्रज आणि आता
लोकशाहीत सुध्धा ) कायम प्रशासन आणि सल्लागार म्हणून ब्राम्हनांचेच वर्चस्व असल्याने
ब्राम्हणांच्या अनैतिक अचरनांची लाखो उदाहरणे पुराव्या सह सांगता येतील.
( पेशवे किंवा शिवसेनेच्या सत्ता काळात राजसत्ताही आली तो अपवाद/ खरे तर ब्राम्हणांना
त्यात रस नाहीच. फळे चाखायची सोडून मळे कोन राखील ? )


शिवाय कोणत्याही धर्म/जाती /समाज समूहाला दीर्घकालीन दिशा दर्शक ठरणारे
लिखत साहित्य हा प्रांत देखील पुरातन काळा पासून आजतागायत बहुसंख्येने ब्राम्हनांच्याच
वर्चस्वाखाली आहे; त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला नाही असे तू छातीठोक पणे
म्हणू शकतोस काय ?

थोडक्यात एक अनिता तुझ्या  पूर्वजांच्या  हजारो पिढ्यांनी रचलेल्या बुलंद बुरुजाला धडाका
घेत असेल तर तो तिचा वेडेपणा आहे खास. त्यात तिचाच कपाळ मोक्ष आहे, हें ही निर्विवाद !
( जिथे ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ , शिवाजी , गांधी,  विनोबा , फुले शाहू ,आंबेडकर ,
कर्वे - आगरकर टवका ढिला करू शकले नाही  तिथे अनिता च्या टकराणी काय होणार ? )
असो; मला वाटते तू अनिताला किमान बोलू लिहू द्यायला हवे.


मराठा समाजाला दुषणे देण्या पेक्षा आपल्या समाजाच्या दिव्या ( बुडा )  खाली किती
अंधार आहे याचे आत्मपरीक्षण करावे. ( एक झलक ; सिनेमातील अंगप्रदर्शन या बद्दल
बॉम्ब मारणारे संस्कृती रक्षक कोन ? तर ब्राम्हण आणि अंग प्रदर्शन करणाऱ्या हिरोइन्स
कोन ? तर ( विद्या बालन, उर्मिला मातोंडकर / ममता कुलकर्णी /वर्षा उसगावकर /माधुरी दीक्षित / मधु सप्रे ई ई ई )
ब्राम्हनच ! तेंव्हा .....कशाला एकमेकाचा वास घेताय ?

तलवारी उपासल्याकी सर्वांचेच रक्त सांडते......शत्रूचेही आणि आपले सुध्धा !  नाही का ?

Wednesday, 28 December 2011

अटल अटल , बोलत सुटल


कवी : दादा हरी

अटल अटल , बोलत सुटल
थांब जरासा , धोतर सुटल

बोलाचीच कढी, बोलाचाच भात
मुठभर घुग्र्याची मचमच सारी रात

रामा रामा रामा रामा , रामा रामा रे
धोतराचा सोगा फिटला फुटला फुगा रे

हरामखोर , मादरचोद , साले गांडू मवाली
आय घातली दोन वेळा अतिरेक्यांच्या खाली

अणुस्फोट केले आम्ही , म्हणती भिक्कारचोट
नपुसकाच्या बायकोचे कसे येयील पोट ?

कारगिल कारगिल किती ओवाळता काड्या
माय घालायला काढली का बस यात्रा भाड्या

नागपुरातले संघोटे घेऊन उरावर
एनडीएची खिचडी टांगली बांबूवर

फुकून फुकून बाहेरपडला कुल्ल्यातून बोचा
तरी म्हणतो फीलगुड थोडं तरी वाचा

पाहुणे लेखक  : दादा हरी

Thursday, 22 December 2011

आपल्याच पत्रावळीवर भात

भाग : १ 


पाहुणे लेखक : श्री. दादा हरी 
  
ब्राम्हण ही ऐक जात नसून वृत्ती आहे. भारतात आर्यांचे आगमन झाले आणि सप्त सिंधूच्या 
प्रदेशात त्यांनी वास्तव्य केले . युरोपातील बर्फाळ आणि नेसर्गिक दृष्ट्या सतत उलथापालथ 
होणाऱ्या नापीक प्रदेशाला सोडून हा भटका समूह उगवत्या सूर्याच्या दिशेने निघाला. वाटेत 
त्यांना तुर्कस्तान पासून आजच्या पाकिस्तान/ अफगानिस्तान पर्यंत एकही भूभाग वस्ती करण्या 
योग्य वाटला नाही. ते आणखीही पुढे उगवत्या सूर्याच्या दिशेने भटकत पुढे गेले असते मात्र 
भारतीय उपखंडात त्यांना वस्ती करण्या योग्य विस्तीर्ण भूभाग , सुपीक जमीन , अनुकूल निसर्ग चक्र , 
आणि तीन बाजूला समुद्र आणि एका बाजूला हिमालया मुळे आलेली नैसर्गिक सुरक्षितता महत्वाची 
वाटली ; आणि याहूनही सगळ्यात महत्वाचे वाटल्या त्या येथील अनार्य / द्रविड / नागा / राक्षस / शैव / शाक्त/ कृषक / मऱ्हाट /भिल्लम / मातंग / धीवर / पर्धिक /यल्लम/ वानर आदी जमाती ; या जमातीत एकोपा नव्हता; भाषिक /सांस्कृतिक 
सामाजिक समानता नव्हती; नेमका या परिस्थीचा फायदा घेत आर्यांनी येथे आपले बस्तान बसवले. या जमातींमध्ये आपसात भांडणे लावून त्यापैकी काही जमातींना आपल्यात सामील करून घेतले; आर्य येताना अर्थातच स्त्रीया घेवून 
आलेले नव्हते. शरीराची गरज आणि वंश वृध्दी साठी त्यांनी मग येथील मिळतील त्या स्त्रीयाशी संग केला. या आर्य पुरुष आणि स्थानिक स्त्रीयांच्या संकरातून ऐक नवाच संमिश्र समाज आकाराला आला. भारत भर पसरलेल्या या समाजात भाषा खानपान देवदेवता आहार विचार यातही सरमिसळ आणि भेसळ झाली . मुळ आर्यातील ऐक वर्णश्रेष्ठत्ववादी गट मात्र या वर्ण संकरातून अलिप्त राहिला. सर्व काही स्थिर स्थावर होईपर्यंत या गटाने आपली संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला नाही .
आर्यांचे काहीगट स्थानिक लढाऊ जमातीशी संकरीत होऊन मोठमोठे भूभाग आपल्या आधिपत्या खाली आणत होते. 
काही गट स्थानिक कृषक समाजाशी संकरीत होऊन शेती योग्य जमिनी तयार करून शेती करू लागले; काही गट भटक्या 
जमातीशी संकरीत होऊन वस्ती केलेल्या आर्य-अनार्य संकरीत समाजाला त्यांचा प्रदेशात ना मिळणाऱ्या गरजेच्या 
वस्तूंचा पुरवठा करू लागले. तर काही आर्य-अनार्यांचे संकरीत गट मानवी वस्त्यांच्या प्रदेशात राहून अन्य आवश्यक सेवा 
करू लागले. या सगळ्या संकर प्रक्रीये पासून तटस्थ राहिलेला ऐक आर्यांचा गट मात्र उर्वरित सर्व आर्यांना तुम्ही आता शुद्ध राहिला नाहीत . संकरीत / अशुद्ध आणि अपवित्र झाला आहात ; आम्ही मात्र आजूनही शुद्ध आहोत; पवित्र आहोत; म्हणूनच तुमच्या साठी पूजनीय आहोत. आपल्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचा नियम मोडून तुम्ही पाप केले आहे. म्हणूनच तो ईश्वर आता इथून पुढे तुम्हाला बोलणार नाही . तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तो आमच्या मार्फत सांगेल; 
एका अर्थाने इथून पुढे आम्ही देवाचे दूत आहोत ; तुमचे संदेश देवा पर्यंत पोहचवण्याचे आणि देवाचे संदेश तुमच्या पर्यंत 
पोहचवण्याचे काम आता आम्हाला करावे लागणार आहे, एका अर्थाने आम्हीच तुमच्या साठी देव समान आहोत.
संकरीत होऊन स्वतःला अपराधी मानणाऱ्या संकरीत आर्य -अनार्यांना या स्वतःला शुद्ध पवित्र म्हनाविणाऱ्या कावेबाज धूर्त
आणि लबाड आर्य गटाचे म्हणणे खरे वाटले आणि त्यांनी या गटाला देवाचे दूत मानायला सुरुवात केली . 
मग हा गट काबाड कष्ट न करता, रक्त न सांडता , अन्नाच्या शोधात न भटकता केवळ देवाचे दूत म्हणून इतर संकरीत 
समाजा कडून आवश्यक सर्व गरजा सेवा सुविधा कुठलाही मोबदला न देता केवळ देवाच्या कोपाची भीती दाखवून 
पुरवून घेवू लागला . आता या गटाला वंश वाढवण्याची आवश्यकता वाटू लागली ; परंतु स्थानिक संकरीत स्त्रीयांशी संग करून संतती वाढवावी तर पुन्हा आपले वर्ण श्रेष्ठत्वाचे ढोंग उघडे पडेल याची भीती होती ; म्हणूनच या जमातीने थोडे पश्चिमे कडे घुसून ( आजच्या इराण - इराक इत्यादी मुस्लीम प्रदेशातून ) स्त्रीया आणल्या . या स्त्रीया शिकारी जमातीतील 
म्हणजेच मांसाहारी होत्या. आणि आर्यांचा हा गट ऐतखाऊ ( म्हणजेच शाकाहारी ) होता. यातून जि संतती जल्माला आली 
ती अर्थातच शिकारी नव्हती पण मांसाहारी मात्र होती. पुन्हा त्यांना हातात शस्र/ नांगर धरायचा न्हवता .मांस तर खायचे ,शिकारीलाही जंगलात जायचे नाही . पुन्हा स्वतःला देवाचे दूत ही म्हणवून घ्यायचे . यातून मग गरीब आणि उपद्रवी नसणाऱ्या सहज पणे कापून खाता येऊ शकणाऱ्या गायी वर संक्रांत आली ( पुढे ३००० हजार वर्षानंतर या आर्य गटाने स्वतः ला ब्राम्हण ही संज्ञा स्वतःच दिली ; महावीर आणि गोतम बुध्धानी हिंसेवर आक्षेप घेत हिंदू धर्माचा त्याग केल्यावर मांसाहार बंद केला पण गाय खाणे मुस्लीम जमातींना आजूनही सर्वात जास्त प्रिय आहे याचा संदर्भ थेट मुळ वर्ण संकारशी आहे हें लक्षात घ्यावे ) ब्राम्हण गोमांस का खात होते ? नंतर त्यांनी ते का सोडले ? इतर भारतीय समाजावर देवाचे दूत अशी मोहिनी त्यांनी कशी घातली ? आणि कुठलेही कष्ट / शेती / काम धंदा न करता रक्त न सांडता 
त्यांचे समाजातील श्रेष्ठ स्थान कसे निर्माण झाले याचा सारांश रूपाने आढावा आपण या प्रस्तावनेत घेतला आहे . 
ही ऐतखाऊ जमात पुढे धर्माधिकारी कशी झाली ? स्वतःच्या मतलबासाठी त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था कशी आकाराला आणली हें पाहू पुढील लेखात .




पाहुणे लेखक : दादा हरी 


Monday, 19 December 2011

एका ब्राम्हणाचा कृतघ्न पणा !



लेखक : दादा हरी

ही घटना आहे १९७५ सालच्या आणिबाणी च्या काळातली. 
आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या विरोधात किंवा आणीबाणी च्या निर्णया विरोधात लेखन , भाषण करण्यास पत्रके छापण्यास बंदी होती. जो असे करेल त्याला उचलून विनाचोकशी तुरुंगात टाकले जात असे. या अटकसत्रात जयप्रकाश नारायण , मोरारजी , अटलबिहारी वाजपेयी ,जॉर्ज फर्नाडीस . एस एम जोशी, अनंत भालेराव , या सारख्या अनेक नेत्यांना अटक झाली होती . असे असताना आमच्या गावातील ऐक ब्राम्हण प्रवचनकार ( दुर्गादास कुलकर्णी ) जे की भागवत कथासांगत असत त्यांनी एकदा प्रवचन करताना इंदिरा गांधींची तुलना कैकयीशी , संजय गांधीची तुलना भस्मासुराशी तर त्या वेळचे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची तुलना रावणाशी केली. "या कलियुगात इंदिरा या नावाने कैकयी ने पुन्हा जल्म घेतला असूनतिने राम लक्क्षमनाला पुन्हा वनवासात पाठवले आहे. भस्मासुर संजय होऊन कुणाच्याही डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करीत सुटला आहे. आणि रावण चव्हाण बनून सगळ्या देवांना तुरुंगात डाम्बत आहे, असे वाक्य त्यांनी भागवत पुराण प्रवचन सांगताना केले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक झाली. घराची झडती झाली त्यातही आणीबाणी विरोधातील काही पत्रके , मराठवाडा दैनिकाचे काही अंक सापडले . परिणामी पोलिसांनी दुर्गादास बुवांच्या घरातील सामान आणि घर सुद्धा सील केले. 




दुर्गादास बुवांची ३५-३६ वर्ष वयाची पत्नी ( सिंधू काकी ) , ८-९ वर्ष वयाची मुलगी आणि ३-४ वर्ष वयाचा मुलगा यांना कुठे जावे हें कळेना . गावातील इतर ब्राम्हण कुटुंब आपल्यावरही काही बलामात येयील म्हणून त्यांना ओळख दाखविनात ; पाहुणे तसेच गावातील इतर समाजाचे लोकही अटक व जप्तीच्या भीतीने त्यांना साधी चहापाण्याची देखील मदत करायला तयार होईनात ; पोलिसांनी अंगावरच्या कपड्यावर बाहेर काढलेले ; नवरा अटकेत ; मुले भूकेने व्याकूळ होऊन " आई बाबा ना पोलीस कुठे घेवून गेले ? आपले घर पोलिसांनी कसे काय घेतले ? आम्हाला खूप भूक लागलीय ग ...........कुणी आपल्याशी बोलत का नाही ग ? असे प्रश्न विचारीत होते . काळजाला घरे पाडणाऱ्या त्या बालकांच्या प्रश्नाची त्या माउली कडे उत्तरं नव्हती; तिला आश्रय द्यायला एकही दरवाजा उघडत नव्हता; अशा बिकट प्रसंगात एका हृदयात मात्र करुणेचा पाझर फुटला .... हा करुणेचा निर्झर वाहत त्या कुटुंबा पर्यंत आला . आणि त्यांना कवेत घेवून त्यांचे अश्रू पुसता झाला ; कोण होता हा दयार्णव नरपुंगव ? दुसरा तिसरा कुणी नाही ; गिरजाजी एकनाथ तहकिक ! माझे आजोबा ! ! 
माझ्या आजोबांनी दुर्गादास बुवांच्या पत्नी आणि मुलांना स्वतःच्या वाड्यात आश्रय दिला. पोलिसांच्या कारवाईची तमा न बाळगता ऐक नव्हे दोन नव्हे १८ महिने ; आणिबाणी उठून आणि दुर्गादास बुवा सुटून येई पर्यंत त्यांच्या पत्नी सिंधुकाकी आणि त्यांच्या दोन मुलांना आश्रय दिला. त्यांचे जेवणखाण कपडे लत्ते इत्यादीची सोय केली. पण आणिबाणी उठल्यावर सुटून आल्या नंतर मात्र दुर्गादास बुवांनी आजोबांचे थोडे सुध्धा उपकार मानले नाहीत. उपकार मानाने तर सोडाच, काही दिवसांनी झालेल्या ( पाच - सहा महिन्यांनी ) झेड पी निवडणुकीत या दुर्गादास बुवाने कॉंग्रेस च्या तिकिटावर उभ्या असलेल्या माझ्या आजोबाच्या विरोधात प्रचार करून माझ्या आजोबाना पाडले आणि त्यांच्या विरोधात जनसंघाच्या एका मारवाड्याला निवडून आणले. वरतून पुन्हा " कोन्ग्रेस कडून भीष्म पितामह जरी समोर आले तरी त्यांना शरपंजरी निजवणे हाच धर्म आहे " ही प्रवचन बाजी ! काय म्हणावे या कृतघ्न पणाला ?


लेखक : दादा हरी