Showing posts with label श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट. Show all posts
Showing posts with label श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट. Show all posts

Sunday, 29 April 2012

श्रीखंड पुरी हादड कॉन्टेस्ट (बामनांसाठी राखीव) भाग -४


प्रश्न : रामदास सोडून इतर सर्वच मराठी संतांचा त्या काळातील सनातनी ब्राम्हणांनी अतोनात छळ केला. संतांची बदनामी करणे, जातीतून बहिष्कृत करणे (वाळीत टाकणे), मानहानी, विटंबना , चोरी -व्यभिचार - धर्मद्रोहाचे आरोप ठेवणे, घातपात, देहदंड , खून असे सर्व पापी प्रकार ब्राह्मणांनी केले. कारण

पर्यायी उत्तरे

अ) मराठी संत देव आणि भक्त यातील पुरोहिताचे अंतर वगळून भक्तीचा थेट मार्ग सांगत होते त्या मुळे पुरोहितशाही नष्ट होऊन ब्राम्हणांच्या धार्मिक वर्चस्वाला आणि पोटापाण्याच्या उद्योगाला धोका निर्माण झाला होता.

 ब) मनुने जी चातुर्वण्र्य व्यवस्था सांगितली होती त्यात प्रत्येकाची कामे जाती आणि जन्माने निश्चित केली होती. मराठी संत त्यातील ब्राम्हणासाठी राखून ठेवलेले धार्मिक पौरोहित्य तसेच लेखन-वाचन-ज्ञानग्रहण- प्रतिपादन-अभ्यास -विवेचन हें काम सार्वजनिक व सर्वांसाठी खुले करण्याचा मार्ग सांगत होते.

क) मराठी संत सांगत असलेला, सामाजिक समता, बंधुता, सर्वभूती ईश्वराचे अस्तित्व, आणि कर्मकांड विरोध ही सनातनी ब्राम्हणाची खरी पोटदुखी होती.

ड) मराठी संत महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटून टाकू पाहत होते. कुणबी -शेतकर्यांना नांगर सोडून लेखणी हाती घेतली, कुंभाराने मडकी करायचे सोडून टाळ वाजवले, चांभाराने जोडे शिवायचे सोडून भजने म्हटली (म्हणजे सर्वांनी आपली कामे सोडून भक्ती सुरु केली ) तर समाज व्यवहार कसे चालणार? म्हणूनच समाज हिताच्या दृष्टीने ब्राम्हणांनी मराठी संतांच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली.

सर्व प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Saturday, 28 April 2012

श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट (बामनांसाठी राखीव) भाग - ३


प्रश्न :  भारतीय पुराण कथा नुसार विष्णूच्या १० अवतारा पैकी दोन अवतार  ( वामन आणि परशुराम ) हें ब्राम्हण होते. बाकी अवतार जलचर-उभयचर प्राणी- उत्क्रांतीस्वरूपातील प्राणीसदृश्य आदिमानव आणि क्षत्रिय व बहुजनातील आहेत. यातील ब्राम्हणेतर ८ अवतारांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणा साठी कार्य केले अश्या कथा आहेत मात्र वामन  ज्याने  फक्त फसवणुकीने मिळालेल्या  तीन पावले दक्षिणे साठी बळीचे राज्य बुडवले. आणि दुसरा परशुराम ज्याने आईच्या  व्यभिचाराचा बदला म्हणून क्षत्रिय संपविण्याचा घाट घातला स्वतःच्या वयक्तिक स्वार्थ आणि कौटुंबिक कलहातून सुडा पोटी केलेल्या कृत्यांना अवतारकार्य म्हणता येयील काय?

पर्यायी उत्तरे 

अ)  वामन हा आजच्या भाषेत खण्डणी बहाद्दर तर परशुराम मनोविकृत माथेफिरू सिरीयल किलर होता. त्यांनी समाजाच्या हिताचे काहीही कार्य केले नाही.  त्यांना अवतार पुरुष मानणे चूक आहे.

ब)  भारतीय पुराणातील दशावताराच्या कथा या तत्कालीन समाज / विकास तसेच  संकल्पनांचे प्रतीके आहेत. वामन व परशुराम हें ब्राम्हण समाजाचे प्रतिक म्हणून आलेले आहेत. ब्राम्हण व्यक्ती कसा वागतो- वर्तन करतो. हेच यातून दिसत.

 क )  राम /कृष्ण / नृसिह्न हें क्षत्रिय -बहुजन व आदिमानावीय अवतारच नव्हे तर अगदी मासा /कासव या सारखे जलचर-उभयचर व वराह सारखे चतुष्पाद प्राणी सुध्धा आपापल्या परीने मानववंश व विश्व संरक्षणासाठी   यथाशक्ती योगदान देतात . ब्राम्हण मात्र केवळ स्वतःच्या स्वार्थ आणि वयक्तिक महत्वाकांक्षे साठी जग बुडवायला देखील मागेपुढे पाहत नाहीत हेच या अवतार कथा मधून दिसते.

ड ) बळी राजा वैदिक संस्कृतीला छेद देवून पर्यायी समाजव्यवस्था आणू पाहत होता. तर क्षत्रिय स्वतःच्या बाहुबलावर वैदिक संस्कृती आणि ब्राम्हण स्त्रीयांना भ्रष्ट करीत होते म्हणून वामन आणि परशुरामाने त्यांना नष्ट केले. हें अवतारकार्याच आहे.

सर्व प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Wednesday, 25 April 2012

श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट (बामनांसाठी राखीव) भाग - २

प्रश्न क्र. २ : बामनांच्या मुंजी, सोड-मुंजी आणि विवाह प्रसंगी कणकेची गाय करून तिच्यात गुळ भरून (ती मोदकासारखी उकडून) नंतर तीच्या नरडीला बटू किन्वा नवरदेवाचे नख लाऊन आतून निघणारा (रक्ता सारखा) गुळ व (कातडी आणि मांस रूप) उकडलेली कणिक प्रसाद म्हणून खाल्ला जातो. कारण ....

अ) ती गाय नव्हेच; तर मोदक असतो. कुठेतरी चुकून मोदकाला गायी सारखा आकार आला असावा तो ब्राम्हणद्वेषी लोकांनी पहिला आणि अशी अफवा पसरली.
ब) ब्राम्हण पूर्वी अश्या प्रसंगी गाय कापून तिच्या रक्त मांसाचा नैवैद्य खात. आता गाय विकत घेण्याची ऐपत नसल्यामुळे ते शक्य नाही, म्हणून प्रतिक रूपाने अशी प्रथा चालू आहे.
क) अशी काही प्रथाच नाही ही केवळ एक अफवा आहे.
ड)  पूर्ववैदिक काळात अशी प्रथा होती परंतु या प्रथे मुळे जेव्हा वैदिक धर्मातून जैन- बौद्ध आदी धर्म फुटून निघाले तेंव्हा शंकराचार्यांच्या आज्ञेने ब्राम्हणांनी ही प्रथा बंद केली.

सर्व प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट(बामणांसाठी राखीव)





भव्य पारितोषिक 
प्रश्नाची योग्य व खरी उत्तरे देणा-या ब्राम्हण उमेदवारास एक वेळेस खाईल तेवढे श्रीखंड-पुरीचे खास जेवण. सोबत : बटाट्याची सुकी भाजी, काकडीची कोशिंबीर, लिंबाचे लोणचे, घोसाळ्याची भाजी-पापड, वरण भात, साजूक तुपाची धार आणि जेवण झाल्यानंतर पिण्यासाठी तांब्याभर मठ्ठा. 

स्पर्धेचे नियम व अटी

१)  श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्टमध्ये फक्त ब्राम्हणानाच भाग घेता येईल. 
२)  स्पर्धकांनी ब्राम्हण असल्याचा पुरावा म्हणून आपला एक उघड्या 
अंगाचा पासपोर्ट साईज फोटो (जानवे स्पष्ट दिसेल अश्या बेताने) पाठवावा लागेल.
३)  स्पर्धेत रोज एक प्रश्न विचारला जाईल. ही स्पर्धा २५ दिवस चालणार असून  अक्षय तृतीया ( परशुराम जयंतीच्या ) मुहार्तावर ती सुरु करण्यात आली आहे.
४)  प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरला २ गुण असे ऐकून २५२ = ५० गुण असतील. 
५)  सर्वाधिक गुण मिळवणा-या ब्राम्हण स्पर्धकास ‘विजेता ‘ पुरस्कार मिळेल.
६) कोणत्याही परिस्थितीत विजेत्या स्पर्धकाला ‘कोरडा शिधा‘ मिळणार नाही .
७)  बक्षिसाचे भोजन आयोजक सांगतील त्या ठिकाणी स्वतःची थाळी- तांब्या सोबत आणून खावे लागेल. आयोजकांकाढून थाळी-तांब्या अथवा पत्रावळी मिळणार नाही.

८) स्पर्धेच्या २५ दिवसांतील २५ प्रश्न हे  श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट (बामनांसाठी राखीव) भाग-१, भाग-२, भाग-३ असे क्रमश: विचारले जातील. त्याची अचूक उत्तरे आपल्या नावासह या पोस्टच्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये लिहावी. 
९) दोन किन्वा दोनपेक्षा जास्त स्पर्धक विजेते ठरल्यास विजेत्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. प्रत्येक विजेत्या स्पर्धकास भोटपोस्तोवर जेवण देण्यास आयोजक तयार आहेत. 
१०) रोज एक भाग या प्रमाणे प्रश्नावली रोज प्रसिद्ध होइल. तथापि, जास्तीत जास्त बामनांना संधी मिळावी यासाठी सर्व प्रश्नांच्या एकत्रित लिन्क या पानावर खाली दिल्या जातील.
......................................................


Tuesday, 24 April 2012

श्रीखंड-पुरी हादड कॉन्टेस्ट (बामणांसाठी राखीव) भाग- १

-रवीन्द्र तहकीक


चला मी आपली कुशाग्र बुद्धिमत्ता तपासतो 
खालील प्रश्नाचे योग्य पर्याय निवडा 
----------------------------------------------------------------------------------

१) परशुरामाने एका इंद्राच्या रागा पोटी सर्वच क्षत्रियांना आपले शिष्यत्व नाकारले याला आपण काय म्हणाल ?

अ ) जातीयवाद  
ब ) न्यूनगंड
 क ) आत्महीनत्व
 ड ) तत्व-मूल्य 
---------------------------------------------------------------------------------------


२) ब्राम्हण स्त्रीया डोक्यावर पदर घेत नाहीत आणि त्यांचे डोक्यावर आणलेले पाणी सोवळ्यात चालत नाही ( म्हणून त्या कमरेवर हंडा घेतात ) याचे कारण काय ?


अ )   ब्राम्हण स्त्रीचे डोके मांगनीचे आहे. रेणुका चे मस्तक परशुराम ने उडवल्या 
नंतर तिला मांग स्त्रीचे डोके लावले होते अशी आख्यायिका आहे . 
ब )   इंद्र पतीच्या वेशात आला म्हणून रेणुकाला ओळखता आला नाही 
ही चूक डोळे /कान आणि मेंदू (डोके )ची म्हणून ही अपवित्रची शिक्षा 
क )   ब्राम्हण समाज आपल्या स्त्री-शक्तीला ( एक अवयव का होयीना )अपवित्र
/आणि अस्पृश्य मानतो 
ड )   पडदा पद्धती /डोक्यावर पदर ही प्रथा भारतात मुसलमानांनी आणली आहे 
म्हणून ब्राम्हण ती स्वीकारत नाहीत. डोक्यावर पाणी आणले तर ते हिंदोळून 
अंगावर सांडते .म्हणून हंडा कमरेवर .
--------------------------------------------------------------------------------------------

वरील प्रश्नाची योग्य व खरी उत्तरे देणाऱ्या ब्राम्हण उमेदवारास एक वेळेस खाईल तेवढे श्रीखंड ( सोबत पुरी - बटाट्याची सुकी भाजी / काकडीची कोशिंबीर / लिंबाचे लोणचे / घोसाळ्याची भजी / पापड / वरण भात -तुपाची धार ) आणि नंतर तांब्या भर मठ्ठा पिण्यास देण्यात येयील ...सोबत पुढील प्रश्न्मान्जुषेत प्रवेश सुध्धा !)