Showing posts with label सावित्रीबाई फुले. Show all posts
Showing posts with label सावित्रीबाई फुले. Show all posts

Sunday, 12 January 2014

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणार

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आज मान्यता दिली. अधिसभेने यासंबंधीच्या प्रस्तावास आधीच मान्यता दिल्याने आता नामविस्तारासाठी केवळ राज्य सरकारच्या मान्यतेची गरज उरली आहे. त्यानंतर विद्यापीठाचा उल्लेख "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा करण्यात येणार आहे. 

महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी ऐतिहासिक कार्य केले होते. भिडे वाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे, अशी मागणी काही वर्षांपासून केली जात होती. 26 ऑक्‍टोबर रोजी झालेल्या अधिसभेत या ठरावाला मान्यता मिळाली. आज झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांनी नामविस्ताराचा ठराव मांडला. अधिसभेत "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचा निर्णय झाला होता; परंतु नाव मोठे होत असल्याने यातील ज्ञानज्योती शब्द वगळून नामविस्तार करण्यास परिषदेने मान्यता दिली. 

कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, ""परिषदेच्या बैठकीत नामविस्तार आणि नाशिकमधील एका शिक्षण संस्थेच्या तक्रारीसंदर्भात दीर्घकाळ चर्चा झाली. त्यामुळे दोन विषयांवर निर्णय घेऊन बैठक तहकूब करण्यात आली. विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यास परिषदेने एकमुखी मान्यता दिली आहे. आता राज्य सरकारला नामविस्तारासाठी शिफारस केली जाईल. सरकारने यासंबंधी निर्णय घेतल्यानंतर नामविस्ताराबाबत अंतिम निर्णय होईल.'' 

डॉ. बाळसराफ म्हणाले, ""हा ऐतिहासिक निर्णय आहे. फुले दांपत्याने मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत महिला समर्थपणे काम करीत आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंच्या कार्याचा हा गौरव आहे.'' नाशिकमधील व्ही. एन. नाईक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकांना 1999 पासून वेतन बंद करण्यात आले होते. ही चूक महाविद्यालयाने मान्य करीत नऊ शिक्षकांना उच्च आदेशानुसार पुन्हा सेवेत घेण्याचे मान्य केले. अन्य प्रश्‍न सोडविण्याचे संस्थाचालकांनी मान्य केले. 

सिनेट सदस्य डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, ""विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा परिषदेचा ठराव स्वागतार्ह आहे. हा नामविस्तार म्हणजे महिलांच्या शिक्षणासाठी त्या वेळच्या समाजाचा विरोध स्वीकारून धीरोदात्तपणे उभ्या राहणाऱ्या सावित्रीच्या प्रती समाजाने दाखविलेली कृतज्ञता आहे. या नामविस्तारात पुणे विद्यापीठ हे दोन शब्द कायम ठेवले याचेही स्वागत आहे. कारण हेच नाव विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. या नावामागे सावित्रीबाईंचे नाव जोडल्याने विद्यापीठाची वेगळी ओळख निर्माण होईल.''

संबधित लेख 
आमची सावित्री ज्ञानाई !

Friday, 3 January 2014

आमची सावित्री ज्ञानाई !

सावित्री जोतीराव फुले 

राहुल पगारे


सावित्री जोतीराव फुले यांच्या विषयी थोडक्यात : 

  • जन्म :  (नायगाव,ता . खंडाला जिल्हा . सातारा ) : ३ जानेवारी १८३१
  • वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे , आईचे नाव : लक्ष्मी 
  • विवाह : १८४०
  • शिक्षण घेण्यास सुरुवात : १८४१
  • पहिली शाळा : १८४७ ( भारतातील पहिली महिला शाळा )
  • सावात्री आई देशाच्या पहिल्या महिल्या मुख्काध्यापिका : १ जानेवारी १८४७
  • सर्वोत्तम शिक्षिका पुरस्कार : १६ नोव्हेंबर १८५२.
  • पहिला काव्य संग्रह : काव्य फुले १८५४.
  • निर्वाण : प्लेगची साथ पसरली असता रुग्णाची सेवा सेवा करता आजार बळावून १० मार्च १८९७ रोजी  निर्वाण. 

भाटोड्याकडून झालेले अनंत कष्ट आणि यातना ( बामनाकडून) आम्हा बहुजनांसाठी सहन करून जिने स्वतःचे जीवन त्यागले त्या आमच्या प्राण प्रिय आईस विनम्र अभिवादन! आपल्या सुखी संसाराची आस न धरता नवरयाच्या खांद्याला खांदा लावून जी बहुजन उद्धारा साठी झटली आणि बहुजनाना अंधारातून प्रकाश कडे घेऊन आली त्या महामाउलीस कोटी कोटी प्रणाम. आमच्या आईने केलेल्या त्यागाची आज आम्ही आयते फळ चाखत आहोत.

असो. आता सर्वात मनाला जहाल आणि बोचणारी गोष्ठ हि की, तिच्या त्यागाची आम्ही किती मोल जपतो? शिकलेला सवरलेला असो कि अज्ञानी असो मात्र त्या बामणाच्या नटीबाज देखणी सुंदरी सरस्वती ( जी स्वतःच्या बापाच्या म्हणजे ब्रम्हदेवाच्या वासनेला बळी पडली होती ) हिलाच ज्ञान उदगाती समजतो. साऱ्या विश्वात ज्ञान ज्योत सरस्वती हिच्या मूळेच पेटलेली आहे, असे समजतो. ( हि गोष्ट वेगळी कि बापाला लैगिक वासनेत गुंडाळून अज्ञानी ठेवले ). तिने ज्ञाना साठी काय केले के ज्याने पोथी पुराणाच्या भाकड कथा लिहून ठेवले त्याला हि धड माहित नाही परंतु बहुजन मूर्खा सारखे वागून तिलाच ज्ञानाची देवी म्हणून पुजतो. 

मी म्हणतो बामन जर सरस्वतीला पुजत असतील तर ठीक आहे. बामणांनी तिला पूजावे कारण त्यांच्या जातीत महान पूजनीय व्यक्तिमत्व जन्माला येत नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या मनो धैर्याला आधार म्हणून काल्पनिक व्यक्तीरेषा बनवाव्या लागतात. उगाच नाही ३३ कोटी जन्माला आले. परंतु बहुजानाचे तसे नाही, त्याच्या वंशात इतके महान व्यक्तिमत्व जन्म घेते कि त्याच्या पुढे देव /ईश्वर (जर असतील तर ) तेही शरमेने खाली मान घालतील. म्हणून बहुजानानो आपल्या आदर्शांना प्रमाण माना त्यातच आपले हित आहे. बामनाची माधुरी ,ऐश्वर्या,दीपिका तुमच्या आमच्या कर्मांना पुरणार नाहीत . बामन ललना ह्या अधोगतीचा मार्ग आहे. आमच्या स्रिया या प्रगतीचा मार्ग आहे. म्हणून तर आम्ही महामाया, येशोधारा, जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई असे किती तरी नावें घेऊ शकतो पण बामानात एक हि स्री उद्धारक सापडत नाही. 

असो. आम्हाला आणि आमच्या आई बहिणींना ज्ञान प्रकाशाचे मार्ग दाखविणाऱ्या त्या ज्ञान ज्योतीला कोटी कोटी अभिवादन