Friday 13 December 2013

औरंगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृतीसंहितेप्रमाणे ठार मारले

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


औरंगजेबाने संभाजीराजांप्रमाणे आजर्पंत कोणालाही ठार केले नव्हते. राजांना एका घावात ठार
मारण्याऐवजी वेगळी शिक्षा का देण्यात आली असावी? प्रथम राजांची जीभ कापण्यात आली. यावरुन
असे अनुमान निघते की संभाजीराजांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळविले होते. त्यांनी चार ग्रंथ लिहिले होते
म्हणूनच प्रथम त्यांची जीभ कापण्याचा सल्ला ब्राह्मण सल्लागारांनी दिला. नंतर राजांचे क्रमश: कान,
डोळे, त्वचा काढण्यात आली. ही निर्दय शिक्षा मनुस्मृती संहितेप्रमाणे देण्यात आली. म्हणजेच
औरंगजेबाच्या माध्यमातून राजांना ही शिक्षा ब्राह्मणांनी दिली. कविकुलेशाला देखील औरंगजेबाने
जिवंत ठेवले नाही. कारण जिवापाड प्रेम करणा-या राजांसारख्या स्वाभिमानी, प्रेमळ, निर्मळ आणि
जिवलग मित्रावर उलटलेला कुलेश आपला कधी घात करील हे सांगता येणार नाही, हे औरंगजेब ओळखून होत.  म्हणूनच औरंगजेबाने कुलेशालादेखील ठार मारले.

औरंगजेबाचा हा चालता बोलता इतिहासच होता.
औरंगजेबाने सख्खे भाऊ तसेच जिवलग सरदार दिलेरखान, मिर्झाराजे, जयसिंग या विश्वासू
सरदारांनाही ठार मारले होते. त्यामुळे मदत करणा-या कविकुलेशाला औरंगजेबाने जिवंत ठेवणे शक्य
नव्हते. कारण कुलेशाला त्याचा मोबदला औरंगजेबाने दिला होता.
औरंगजेबाने संभाजीराजांना धर्म व्देषाने ठार मारले नसुन राजकीय संघर्षामुळे ठार मारले.
औरंगजेबाने राजांना फक्त दोनच प्रश्न विचारले. तुमच्या खजिन्याच्या चाव्या कोठे आहेत? आणि
माझ्या सरदारांपैकी तुम्हाला कोण फितूर आहे? म्हणजे औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला
नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर
ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला.


(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

3 comments:

  1. Respected Sir,

    This is really new and insightful information. I think Brahmins are scumbags. But sir, did Aurangzeb really gave so much importance to them? Per Islamic Chronicles, Sambhaji Maharaj ridiculed their Emperor and their faith.

    But I see that various atrocious murders were committed by Mughals for political prisoners, especially about Sikhs.

    http://www.sikhiwiki.org/index.php/Banda_Singh_Bahadur#The_prisoner_are_humiliated

    http://www.sikhiwiki.org/index.php/Guru_Arjun#The_Guru_accepts_Hukam_of_the_Lord

    Considering that and medieval customs, tortures of prisoners were standards.

    Could you please share your thoughts on this?

    ReplyDelete
  2. This was really not so as said in these articles because mughal emperor aurangzeb was not believable. But anyhow it was crucial.

    ReplyDelete