Saturday 31 August 2013

।। आसारामायण ।।

।...( उत्तरगांड )…।

-रवींद्र तहकिक , मुख्य संपादक अपाविमं

 ओम नमोजी गध्या । काय चालवलंय सध्या । 
करोडोंच्या आराध्या । हरामखोरा ।।१।। 
लोक म्हणती तुजला बापू । तू तर निघाला खिसे कापू । 
सत्याचा आपलापू । केलास गा ।।२।।
कथा सांगतो रामाची । चाल खेळतो रावणाची । 
गर्दी जमवतो मुर्खांची ।त्यासी म्हणे सत्संग ।।३।। 
रंगांची खेळतो होळी ।करितो टेकरे खाली ।
प्रत्येक पोरगी साली । वाटते तुला ।।४।।।। . 
अकलेचे वाजले दिवाळे । साधुत्वाला फसले काळे । 
तुझ्याहून डोम कावळे । बरे बाबा ।।५।।
पाहून लहानग्या पोरी । नजर तुझी बावरी । 
पाहिजे रोज एक कोरी । डिमांड तुझी ।।६।।
अवदसा ही अशी । म्हातारपणी सुचली कशी । 
कशी शिंकली माशी । पाऊणशीत ।।७।।
कुणी म्हणती बापू थोर ।कुणी म्हणती बापू चोर ।
कुणी म्हणी बापू मोर । चहाटऴ ।।८।।
नाचताना मोर । दिसे मन विभोर । 
मागे मात्र त्याची थोर । गांड उघडी ।।९।।
तसेच झाले तुझे । पोथ्यांचे वाहिले ओझे । 
गुरूत्व तुझे वांझोटे । नराधमा ।।१०।। 
गाढवही गेले । ब्रम्हचर्यहि गेले । 
हाती काय उरले । सांग तुझ्या ।।११।।
तेलही गेले ।तूपही गेले ।
धुपाटणे हाती आले । भोसडीच्या  ।।१२।।
खाउन केळ नारळ । माजलास जसा पोळ ।
बुढाप्यात म्हतारचळ । सुक्काळीच्या ।।१३।।
साधूवर भरवसा ।ठेवावा आता कसा ।
घसरला असा कसा । फोकलीच्या ।।१४।।
वाटले जर वेगळा ।तुझा जीवन सोहळा । 
पण तुही निघाला बगळा । भाडखाऊ ।।१५।।
सांगती  महिला मुली । तुझी कसाब करणी ।
रोज हवी नवतरुणी । माय घाल्या ।।१६।।
कधी म्हणतो ती माझी नात । कधी म्हणतो बोलते वेडात । 
कोणत्या भ्रमात । आहेस भडव्या ।।१७ ।। 
भर सभेत नाचतो ।  पोरी कवेत आवळतो । 
रासलीला सांगतो  । अवचीन्द्या ।।१८।।
नाहीते केले धंदे ।त्यानेच झाले हे वांधे ।
आता नाकाने कांदे । सोलू  नको ।।१९।। 
पापाचा भरला घडा । आता तुरुंगात सडा । 
बरे झाले मादरचोदा । सापडलास ।।२०।।


6 comments:

  1. प्रो. तहकिक सर ,

    आपण ब्राह्मण द्वेष्ट्या अनिता पाटीलचा ब्लोग चालवता असे वाटते कुठेतरी वाचलेले -

    एका अर्थाने आपण शत्रूच - तरीही -

    समयोचित आसरामायण दिले आहे

    फारच छान आणि ओघवते लिखाण झाले आहे !खास अभिनंदन - अगदी मनापासून !

    आसाराम ब्राह्मण आहे का जातीने ? ते माहित असल्यास कृपया कळवा - त्याची जी जात असेल ती कळवा साऱ्या जगाला - म्हणजे एकदा जगालापण समजुदे -


    आसाराम हा एका सिंधी व्यापारी कुटुंबात जन्माला आला - मुळ गाव पाकिस्तानात -

    एक बायको एक मुलगा आणि एक मुलगी - पण या माणसाने किती , कसे आणि कुठे शेण खाल्ले ते सर्वांनाच माहित आहे -

    आपण चांगलीच रंगतदार कुचेष्टा करत त्या नीच जनावराची ची खिल्ली उडवली आहे

    आपले अभिनंदन ! त्याला बापू म्हणण्याचा आग्रह धरणारी मंडळी तर मेंदू गहाण टाकलेली असतील असे वाटते -


    प्रो. तहकिक सर ,


    आपण ब्राह्मण द्वेष्टे आहात हेपण जग प्रसिद्ध आहे !

    तरीही

    मी आपले ,स्वतः ब्राह्मण असूनही कौतुक करते !

    केवळ स्त्री धर्म म्हणून -आपले अभिनंदन करते आहे .

    आम्ही साऱ्या जणी , देव मानत नाही - तरीही या दुष्टास शासन होण्याला त्याची मदत होणार असेल तर ( आमची निरीश्वरता क्षणभर बाजूला ठेवून )त्याच्या कडे प्रार्थना सुद्धा करायला तयार आहोत ! हे सर्वात्मका सर्वेश्वरा - या नराधमाला कडक शिक्षा दे !

    आम्हाला कुणीच वाली नाही - जाळून खाक करून टाक अगदी त्यांच्या भक्तांसकट !

    आम्हाला आर्य कळत नाही द्रविड कळत नाही - धर्म तर नाहीच नाही -शिवधर्म तर नाहीच नाही कळत - मुसलमान बौद्ध आवडत नाहीत कारण ते फसवे धर्म वाटतात - प्रतिक्रियावादी -

    हिंदू हा धर्मच नव्हे हे संजय सरांचे तत्व आहेच अभ्यासायला -

    जात कळत नाही कारण आमची जात काही जणांनी बदनाम केली आहे !

    धर्म या शब्दालाच आम्ही घाबरतो !आम्हाला मानवता वगैरे शब्दांचा पण ऐकून ऐकून कंटाळा आला आहे ! - आज राज्य हवे आहे ते नीतीमत्तेचे , कायद्याचे ,

    पण आपण जाणता त्याप्रमाणे कायदा राखणारे कायद्याला हवे तसे वाकवत आहेत !

    धर्माचा अर्थ लावण्याची जबाबदारी असलेलेच अधर्म आचरत आहेत - जर देव असेल तर तो कसा काय अशा लिंग पिसाटाना मोकळे सोडतो ? म्हणून आम्ही देवालाच रिटायर केले आहे ! आमचे तत्वज्ञान भले चुकीचे असेल - हरकत नाही - निदान आम्ही या आसाराम सारखे ढोंग करत नाही

    प्रज्ञा खांडेकर

    ReplyDelete
    Replies
    1. pradnaji aapan shatru ka ? he aamhala kalle nahi . aamhai kadhich jat mhanun bramhan virodhi nahi . fakt pravuratti virodhi aahot ; he lakshat ghyave ; aapan bapuchya kavitela dad dili tya baddal dhany vad

      Delete
  2. रा रा रवींद्र सर

    आपण दिलेले आसारामायण खरेच इतके ओघवते आहे की आपले मनापासून दिल खुलास पणे लगोलग अभिनंदन करावेसे वाटत आहे

    आपण जरी अगदी तीव्र अशिष्ट शब्द रचना वापरली आहेत - शिव्या वापरल्या आहेत - असंस्कृत भाषा पेरली आहे पण ते सर्व कसे या हलकट माणसाला शोभून दिसत असल्यामुळे अश्लील वाटत नाही हेच या काव्याचे सर्वात मोट्ठे वैशिठ्य म्हणता येईल .

    इतर ठिकाणी असे शब्द मनाला टोचले असते - पण इथे तर उलट ते यथार्थ वाटतात

    रवींद्र सर , काल रात्री टी व्ही बघत असताना एक गोष्ट मनास लागून राहिली - फार मोठ्ठा स्त्री समूह आसारामांचे समर्थन करत होता - ही विकृती म्हणावी का काय म्हणावे ?

    आपला समाज इतका भोळा आहे का ?रात्री १२ वाजता अशा संख्येने महिला जमा होतात हे आश्चर्य आहे -कुणीतरी याच्या मागे राजकीय शक्ती आहे - ती पराभूत होणे महत्वाचे आहे नाहीतर असे अनेक आसाराम निर्माण होतील आणि - अयोध्येचा खेळ जसा शिळ्या कढीला ऊत म्हणून दरवर्ष सहा महिन्यांनी वि हिं प खेळत असते तसेच अशा बापू लोकांचे फावेल - याना रस्त्यावर ओढून त्यांचे अब्रूचे धिंडवडे काढले पाहिजेत !


    सर -

    हा आसाराम खरा कोण ? मारवाडी का राजस्थानी ब्राह्मण ?त्याला इतका मोठ्ठा कुणी केला ?

    आता राजस्थान आणि एम पी म प्र मध्ये निवडणुका आहेत - त्यामुळे त्याला अटक कुणी करायची असा पेच होता का ?

    त्यांच्याच आश्रमात पूर्वी कवट्या आणि हाडे सापडली होती अशा माणसामागे इतक्या मोठ्या संख्येने समाज कसा जातो ?इतका का आपला समाज नीच दर्जाला गेला आहे ?

    हि पसरत जाणारी सामाजिक विकृती आहे का ?याला बांध कसा घालावा ?आपण असा एक सर्व्हे प्रसिद्ध कराल का ?

    प्रांत निहाय आजच्या घटकेला कसे कसे संत महंत या देशात तहान मांडून बसले आहेत आणि त्यांचे अधिकृत वैभव काय आहे - फार अभ्यासपूर्ण माहिती आहाती लागेल वाचकांच्या !

    पुनीत आंबेकर

    ReplyDelete
  3. अभिनंदन

    सर आपण सुंदर कविता थोड्या वेळात लिहिली आणि एक चित्रच उभे राहिले आमच्या डोळ्यासमोर

    पांढऱ्या दाढीत लपलेला राक्षस दिसला

    ReplyDelete
  4. hahaha.....
    itki shivral ani befam kavita yaadhi vachnat ali navhti...lol

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचं वाचन कमी आहे, त्याला कोण काय करणार? थोडसं वाचन वाढवा भुसे साहेब. यापेक्षा जास्त स्पष्ट भाषा असलेल्या कविता तुम्हाला शेकड्याने सापडतील.

      Delete