Sunday 27 May 2012

लवकरच वाचा ‘टिळक-रहस्य'!


अनिता पाटील घेऊन येत आहेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाची चिकित्सा करणारी लेखमाला.



1. बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य होते की ब्राह्मणमान्य?
2. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांसाठी स्वयंपाक कोण करीत असे? त्यांना पुण्याहून तूप कोण पाठवित असे? मंडालेहून सुटल्यावर टिळकांनी इंग्रज सरकारच्या अटी मान्य करून शरणागती का पत्करली?
3. मंडालेच्या कारागृहात टिळकांनी हालअपेष्टा भोगल्या की त्यांना विशेष वागणूक देण्यात आली?
4. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा अग्रलेख टिळकांनी का लिहिला?
5. वेगवेगळ्या शिक्षेत सूट मिळावी यासाठी टिळकांनी किती अर्ज विनंत्या केल्या?
6. बाळ गंगाधर टिळक हे खरेच भारतीय असंतोषाचे जनक होते का?
7. ताई महाराज यांची संपत्ती बळकावण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून टिळकांना शिक्षा का झाली?
8. ना. गोखले आणि फिरोज शहा मेथा यांच्या विरुद्ध टिळकांनी कशी कटकारस्थाने केली? काँग्रेस नेत्यांशी पटत नसतानाही  स्वतंत्र पक्ष काढण्याऐवजी टिळक लोचटांसारखे काँग्रेस नेत्यांसोबतच का राहिले?
9. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी ब्राह्मणांचे प्रतिनिधी असल्यासारखी भूमिका का घेतली?

या आणि अशा असंख्य अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे या लेखमालेत वाचायला मिळतील. लेखमालेवर लक्ष ठेवा...

No comments:

Post a Comment