Wednesday 12 September 2012

ब्लॉगचे नवे बारसे

वाचक हो, श्रीमती अनिता पाटील या ब्लॉगच्या जबाबदारीतून पूर्णत: मुक्त होत आहेत. ब्लॉगची संपूर्ण जबाबदारी संपादक नात्याने माझ्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुषंगाने या ब्लॉगची संपूर्ण फेरमांडणी करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून ब्लॉगचे नाव ‘अनिता पाटील विचार मंच' असे करण्यात आले आहे. 

नाव बदलले तरी ब्लॉगच्या विचारांत कोणताही बदल झालेला नाही. हा ब्लॉग समतावादी विचारांचे नेतृत्व या पुढेही करीतच राहील. हा बदल स्वीकारून आपण ब्लॉगवरील वाचकांचे प्रेम असेच कायम राहील, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.

- रविन्द्र तहकीक उपाख्य दादाहरी
संपादक, अनिता पाटील विचार मंच

No comments:

Post a Comment