Thursday 13 September 2012

फौजदारी गुन्ह्यातील आरोपीला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यास अपात्र ठरवा !

      अखिल भारतीय मराठी साहित्य समेलन आणि त्याचे अध्यक्षपद  म्हणजे  कुंभमेळा नव्हे की  जिथे  कुणीही ऐरा-गबाळा संधी-साधू -बैराग्याने  यावे आणि गांजा-अफूच्या धुंदीत नंगानाच करीत गंगेचे गटार करून आणि त्यात डुबक्या मारून आपली पापे धुवावीत !
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक सन्मान्य परंपरा आहे , साधन शुचिता आणि नैतिकतेचा वारसा आहे. आजवर या व्यासपीठावर वाद  -विवाद घडलेच नाहीत असे नाही ,किंबहुना
साहित्य संमेलन आणि वाद हे जणू काही समीकरणच बनले आहे ; परंतु आजवरच्या वाद-विवादाना
किमान विचार -भूमिकांची पातळी होती . अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी गटबाजी   होत नव्हती
असेही नाही परंतु हि गटबाजी   मराठवाडा -कोकण -विदर्भ -पश्चिम महाराष्ट्र अशी प्रादेशिक किंवा
दलित साहित्य ग्रामीण साहित्य स्त्री साहित्य आणि तथाकथित मुळ साहित्य प्रवाह ( म्हणजेच सदाशिवपेठी
 साहित्य )   या पातळीवर होत असे आणि निवडणूक प्रक्रिया संपली की या वाद विवादाना
तिलांजलीही मिळत असे.
          यावेळच्या चिपळूण साहित्य सामेलनाच्या निमित्ताने मात्र ह.मो. मराठ्याच्या निमित्ताने
पुन्हा एकदा कोकणच्या भूमीत कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरणारी जातीद्वेषाने पछाडलेली
परशुरामाची अवलाद अवतरली ( परशुरामाच्या कहाणी प्रमाणे याच्याही घरात याच्या बापाच्या रुपात
कुणा इंद्रा-बिन्द्रा (? ) ने प्रवेश केला होता किंवा काय याचा तपास घ्यावा लागेल; याला बहुजनाचा एवढा टोकाचा राग असण्याचे काय कारण असू शकते ?) असो !
         तर अश्या या ह (हरामखोर ) मो (मोकाट ) मराठ्याने चिपळूणला साहित्य संमेलन होत आहे म्हटल्यावर या परशुरामाच्या भूमीत कुणा  अब्राम्हनाचा सत्कार सन्मान झाला तर या भूमीचे पावित्र्य नष्ट होईल म्हणून स्वतः उमेदवारीच्या मुंडावळ्या बांधल्या आणि खांद्यावर जातीद्वेषाची
कुर्हाड घेवून ब्राम्हणांना आवाहन करणारी पत्रक बाजी सुरु केली ; त्याचे हे उद्योग गेल्या सात-आठ
वर्षापासून चालू होते म्हणे ! परंतु लिहिणारा आणि वाटणारा हा आणि वाचणारा त्याचा गोतावळा
म्हणून ते आजवर कुणाच्या नजरेत आले नाही .मात्र जेव्हा त्याने साहित्य सामेलनासाठी उमेदवारी
अर्ज भरला आणि आपले साहित्य कर्तुत्व (?) पाहता आपल्याला कुणी हिंग लाऊन देखील पुसणार
नाही हे याच्या लक्षात आले तेव्हा किमान ब्राम्हण मतदारांची का होयीना मते आपल्या पदरात
पडून नामुष्की टाळावी म्हणून या नतद्रष्ट भटाने एक पत्रक काढले. या पत्रकात आपण कसे ब्राम्हणाची बाजू घेवून सातत्याने लेखन कामाठी करीत आहोत आणि बहुजनातील लोक कसे आपल्या विरुद्ध शक्तीप्रदर्शन करतात याचे जेम्स लेन आणि भांडारकर प्रकरणाचा संदर्भ देऊन
"ब्राम्हण खतरेमे है !"असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाद्या लिंग पिसाटाने
घरातल्या घरात बाईचा हात धरण्याची पुतळ्यावर प्रक्टिस करावी आणि मग पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी
एखाद्या सजीव बाईचा हात पकडावा ( ती बाई चक्क पोलीस निघावी आणि  ढुंगणावर दंडुके पडावे  ) तसे मराठ्याचे झाले  !!
        सगळीकडून जेव्हा गदारोळ उठला , साहित्य वर्तुळात छी थू झाली आणि संभाजी ब्रिगेड ने पोलिसात केस  दाखल केली तेव्हा मराठ्याला वाटले मीडियात आपले लोक आहेत ते आपल्या मागे उभे राहतील. पण कसचे काय अन फाटक्यात
पाय; सगळ्यांनीच मराठ्याच्या xxx वर लाथा घालायला सुरुवात केली आणि मग काकुळतिला येऊन
मराठ्यांनी दिलगिरी व्यक्त केली ; परंतु एवढ्यावर भागणार नव्हतेच मराठ्याच्या व्हाईट कॉलरवर   अखेर
पोलिसांचा हात पडलाच. त्याला जातीय तेढ निर्माण करणारे पत्रक छापुन वाटल्या प्रकरणी  भा.द.वि. च्या ३२७ (९ ब ) कलम अंतर्गत अटक झाली. आणि न्यालयात उभे करण्यात आले . खरेतर इतकी नाचक्की झाल्या नंतर एखाद्याने लगेचच आपली उमेदवारी मागे घेतली असती; परंतु हा निर्लज्ज
न्यायमूर्ती समोरही ओशाळला नाही. १३००० हजार रुपये भरून त्याने जमानत घेतली .
   आर्थात त्याला या प्रकरणी फक्त जमानत मिळाली आहे. खटला आता सुरु होईल. तो फौजदारी
गुन्ह्यातील आरोपी आहे .अशा परीस्थित त्याला निवडणूक लढाऊ देणे साहित्य संमेलनाची अप्रतिष्ठा करणारे ठरेल
म्हणूनच साहित्य महामंडळाने मराठ्याची उमेदवारीं रद्द करून त्याला धडा शिकवला पाहिजे ; म्हणजे असे चुकीचे पायंडे पडणार्या वृत्तीना पायबंद बसेल .
       आणि आपल्या जमानत मिळाली आता काय ? या भ्रमात मराठ्याने राहू नये ; कारण समजा साहित्य महामंडळाने  तांत्रिक कारणे पुढे करून मराठ्याची उमेदवारी रद्द करण्यास असमर्थता
दाखवली तरी हा लुत भरलेला कुत्रा चिपळूण पर्यंत पोहोचणार नाही या साठी केवळ संभाजी ब्रीगेडच  नव्हे
केवळ ब्राम्हणेतर बहुजनच नव्हे तर मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर प्रेम असणार्या प्रत्येक मराठी माणसाने हातात प्रसंगी दंडुका घेण्याची तयारी ठेवली पाहिजे .


हे लेख अवश्य वाचा :

No comments:

Post a Comment