Saturday 12 January 2013

चिपळूनची  चम्मत गं !!
    
                                 - प्रा. रवींद्र तहकिक     


चला एकदाचे चिपळून साहित्य संमेलनाचे सूप वाजले !  या वेळी अनेक वादांनी संमेलन गाजले. पण ते काही आता नवीन नाही . वाद तसे आता साहित्य संमेलनाचा एक भागच बनले आहेत . म्हणजे ज्या प्रमाणे संमेलन म्हटले की ग्रंथ दिंडी , परिसंवाद , कवि संमेलन , प्रगट मुलाखत ,
ग्रंथप्रदर्शन ई. ई. अपरिहार्यच असते तसेच वाद हा हळू हळू संमेलानांचा अविभाज्य भाग बनू  लागला आहे . त्यात पुन्हा या वेळी हे कोलीत चिपळूणच्या चित्पावनी ब्राम्हणांच्या हातात होतं.
म्हणजे आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी अवस्था !

      त्याची पहिली झलक ह. मो. मराठ्यांनी दाखवली . मी ब्राम्हणाच्या बाजूने लिखाण करतो म्हणून
मला चिपळूणच्या  संमेलनाचा अध्यक्ष करा. कारण चिपळूण परशुरामाची भूमी आहे वगैरे वगैरे..
परंतु त्यांनी कानात जानवं अडकाउन कितीही कोलांट उड्या मारल्या तरी त्या मुळे कुणाचे लक्ष वेधले नाही कि कुणाचे लक्ष
विचलित झाले नाही .हम्मो तर थोबाडावर पडलाच ! वरतून प्रा नागनाथ कोत्तापल्ले सारखे पुरोगामी ( फुले वादी ) साहित्यिक या संमेलनाचे अध्यक्ष झाले . आम्हाला वाटले चला हम्मोने भले शेण खाल्ले असेल परंतु  महाराष्ट्रातील साहित्य रसिक जाणकार आणि विचारी आहेत ते 'जानवटां ' च्या' 'भटचळा ' नां बधले नाहीत . परंतु  एका खेटराने तोंड काळे करतील ते भट कसले ?
भटांचा खादाडपणा  फक्त आन्नाचाच असतो असे नाही. जे जे मिळेल ते ते गरजे पेक्षा जास्त
हडपणे हा आप्पलपोटेपणा भटांच्या गुंणसूत्रातच असतो !  ब्राम्हण आपला मार्ग आणि माध्यम
बदलतात उदिष्ट कधीच बदलत नाहीत. वरील दोन्ही गोष्टींचा प्रत्यय चिपळूण मध्ये आला.

१) राजकर्ते कोणी असोत त्यांच्या समोर लोटांगणे घालत त्यांची वारेमाप स्तुती आणि
   "वाट्टेल"ती "सोय" करणे हा ब्राम्हणांचा पुरातन पिंड !
    चिपळूणात दिसलेली पुढार्यांची मांदियाळी हा त्याचाच प्रत्यय .

२) चिपळूणात साहित्याच्या चर्चे पेक्षा " मग आज नाष्ट्याला काय मासला ? , दुपारचा काय बेत ?
     रात्रीला काय मिळणार ?  याचाच " साहित्य- विचार जोरावर होता .

३) व्यासपीठाला  बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देउन चित्पावनी इंगा दाखवलाच !

४) आणि निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाचे चित्र टाकून जात !
 

 परंतु उत्साहाच्या भरात कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेल्या चिपळूणी चिंतातूर चीन्तुंना
त्या मुळे आपली गांड उघडी पडल्याचे मात्र लक्षात आले नाही..................
परशुरामाच्या भूमीत आर्थात या पेक्षा वेगळे काही घडण्याची अपेक्षाही करता येत नाही.
कारण परशुरामाने देखील ज्या इंद्राने त्याच्या आईचे शीलभ्रष्ट केले त्या "इंद्राला मोकळा" सोडून
आपला सूड बाकी सगळया क्षत्रीयावर उगवला होता. चिपळूणची "चम्मत गं"या पेक्षा वेगळी नाही .


  

No comments:

Post a Comment