Showing posts with label राहुल पगारे यांचे लेख. Show all posts
Showing posts with label राहुल पगारे यांचे लेख. Show all posts

Friday, 3 January 2014

आमची सावित्री ज्ञानाई !

सावित्री जोतीराव फुले 

राहुल पगारे


सावित्री जोतीराव फुले यांच्या विषयी थोडक्यात : 

  • जन्म :  (नायगाव,ता . खंडाला जिल्हा . सातारा ) : ३ जानेवारी १८३१
  • वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे , आईचे नाव : लक्ष्मी 
  • विवाह : १८४०
  • शिक्षण घेण्यास सुरुवात : १८४१
  • पहिली शाळा : १८४७ ( भारतातील पहिली महिला शाळा )
  • सावात्री आई देशाच्या पहिल्या महिल्या मुख्काध्यापिका : १ जानेवारी १८४७
  • सर्वोत्तम शिक्षिका पुरस्कार : १६ नोव्हेंबर १८५२.
  • पहिला काव्य संग्रह : काव्य फुले १८५४.
  • निर्वाण : प्लेगची साथ पसरली असता रुग्णाची सेवा सेवा करता आजार बळावून १० मार्च १८९७ रोजी  निर्वाण. 

भाटोड्याकडून झालेले अनंत कष्ट आणि यातना ( बामनाकडून) आम्हा बहुजनांसाठी सहन करून जिने स्वतःचे जीवन त्यागले त्या आमच्या प्राण प्रिय आईस विनम्र अभिवादन! आपल्या सुखी संसाराची आस न धरता नवरयाच्या खांद्याला खांदा लावून जी बहुजन उद्धारा साठी झटली आणि बहुजनाना अंधारातून प्रकाश कडे घेऊन आली त्या महामाउलीस कोटी कोटी प्रणाम. आमच्या आईने केलेल्या त्यागाची आज आम्ही आयते फळ चाखत आहोत.

असो. आता सर्वात मनाला जहाल आणि बोचणारी गोष्ठ हि की, तिच्या त्यागाची आम्ही किती मोल जपतो? शिकलेला सवरलेला असो कि अज्ञानी असो मात्र त्या बामणाच्या नटीबाज देखणी सुंदरी सरस्वती ( जी स्वतःच्या बापाच्या म्हणजे ब्रम्हदेवाच्या वासनेला बळी पडली होती ) हिलाच ज्ञान उदगाती समजतो. साऱ्या विश्वात ज्ञान ज्योत सरस्वती हिच्या मूळेच पेटलेली आहे, असे समजतो. ( हि गोष्ट वेगळी कि बापाला लैगिक वासनेत गुंडाळून अज्ञानी ठेवले ). तिने ज्ञाना साठी काय केले के ज्याने पोथी पुराणाच्या भाकड कथा लिहून ठेवले त्याला हि धड माहित नाही परंतु बहुजन मूर्खा सारखे वागून तिलाच ज्ञानाची देवी म्हणून पुजतो. 

मी म्हणतो बामन जर सरस्वतीला पुजत असतील तर ठीक आहे. बामणांनी तिला पूजावे कारण त्यांच्या जातीत महान पूजनीय व्यक्तिमत्व जन्माला येत नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या मनो धैर्याला आधार म्हणून काल्पनिक व्यक्तीरेषा बनवाव्या लागतात. उगाच नाही ३३ कोटी जन्माला आले. परंतु बहुजानाचे तसे नाही, त्याच्या वंशात इतके महान व्यक्तिमत्व जन्म घेते कि त्याच्या पुढे देव /ईश्वर (जर असतील तर ) तेही शरमेने खाली मान घालतील. म्हणून बहुजानानो आपल्या आदर्शांना प्रमाण माना त्यातच आपले हित आहे. बामनाची माधुरी ,ऐश्वर्या,दीपिका तुमच्या आमच्या कर्मांना पुरणार नाहीत . बामन ललना ह्या अधोगतीचा मार्ग आहे. आमच्या स्रिया या प्रगतीचा मार्ग आहे. म्हणून तर आम्ही महामाया, येशोधारा, जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई असे किती तरी नावें घेऊ शकतो पण बामानात एक हि स्री उद्धारक सापडत नाही. 

असो. आम्हाला आणि आमच्या आई बहिणींना ज्ञान प्रकाशाचे मार्ग दाखविणाऱ्या त्या ज्ञान ज्योतीला कोटी कोटी अभिवादन

Tuesday, 24 December 2013

आज सावरकर हयात असते तर पुन्हा तुरुंगात गेले असते!

राहुल पगारे

परवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अभूत पूर्व पुन्हा एकदा निर्णय दिला. या पुढे समलिंगी संबध ठेवता येणार नाहीत, ठेवलेच  तर जन्मठेपेची शिक्षा  मिळेल. आता आधुनिक स्वतंत्र आणि त्या बद्दल वयक्तिक मत जरी माझे भिन्न असले तरी काल मला बातमी वाचल्या वाचल्या चटकन लक्षात आले कि अरे " नशीब" त्या तात्याचे कि येथेही ते सलामत सुटले ! हा निकाल सर्वोच्च न्यायालाने सावरकर हयात असताना दिला असता तर त्या नशीबवान ब्रम्हपुत्राला पुन्हा जन्मठेप झाली असती. आमच्या बऱ्याच विद्वानांनी पुराव्या सहित हे सिद्द केले आहे कि सावरकर तात्याचे गोडसे सोबत गोड संबध होते … गणपतीची कृपा कि बरे त्या काळी म्हणजे सावरकर असताना ह्या केस ची सुनावणी झाली नाही किंव्हा सावरकर आज जिवंत नाहीत. नाही तर संजय दत्तच्या बाजूला येरवड्या मध्ये बसले असते काथ्या कुटत .

बिचाऱ्या त्या जेल भूमीला सावरकर यांचा चरणः स्पर्शाचा अलभ्य लाभ होऊ शकला नाही …तो अलभ्य लाभ होऊ शकला नाही म्हणून तेही बरे झाले नाही तर कुणास कसे ठाऊक त्या कटा मध्ये हि मुसलमान असल्याचे पुरावे त्यांनी "निर्माण" केले असते, माफ करा त्यांनी शोधून काढले असते.


सावकर हे समलिंगी होते, याचा उल्लेख फ्रिडम अ‍ॅट मीडनाईट या पुस्तकात आहे. भारतीय स्वातंत्र्यावर आधारित असलेले हे पुस्तक  जे. बॉयर बेल आणि आयर्विंग लुईस हॉरोविट्झ या दोन लेखकांनी लिहिले आहे.

सावरकरांच्या समलिंगीपणाविषयीची चर्चा विकिपीडियावरील सावरकरांच्या लेखासोबत जोडलेली आहे. भारतीय विकीपीडियावर ब्राह्मणवाद्यांनी कब्जा केला आहे. त्यामुळे मुख्य लेखात ही चर्चा नाही. जिज्ञासूंसाठी या चर्चेची लिंक खाली देत आहोत.



Monday, 11 November 2013

शास्रीय संगीत आणि लोकसंगीत ?

- राहुल पगारे

जर आम्हाला एखादे संगीत ऐकला आवडत असेल तर ते म्हणजे लोक संगीत. लोकसंगीतात जो बाज आहे तो शास्रीय संगीतात नाही. किंवा आपण असेही म्हणू शकतो की, शास्रीय संगीतात असा बाज असूच शकत नाही. शास्रीय संगीत बामनाचे तर लोकसंगीत मूलनिवासी भारतीयांचे, बहुजनांचे. शास्रीय संगीत तोच स्विकारू शकतो जो सधन आहे आणि समाजाशी अंतर ठेवून जो आहे.

लोकसंगीत फक्त मनोरंजन करत बसत नाही. असे ही म्हणा की, लोकसंगीत मनोरंजन करतच नाही. ते समाज प्रबोधनाचेच काम करते. लोक संगीत नाकातून व कसले कसले मार्गातुन उगाच आवाज़ काढत बसत नाहि. समाज प्रबोधन म्हणजे बामनाचे डोके सरकणारच कारण समाज कुषातच तो बामन भुंगा लपून बसला आहे.

इतके असून ही शास्रीय संगीत हे ३ टक्के बामनांचे कमालीचे आर्थिक उत्पंन मिळवून देणारे साधन आहे. बिचारे आमचे लोकसंगीतक़ार कला असून ही उपाशीच आहेत. बहुजनांनो विचार करा, आमचा समाज प्रबोधन करणारा उपाशी ठेवायचा की शास्रीय अश्लील संगीत म्हननारे पोसायचे आहे?


राजा श्री शाहू छत्रपति

बहुजनांचा मुलनिवासियांचा राजा छत्रपति ।
वंशज खरा महारठ्थ शोभतो शिवरायांच्या प्रति ।।
रयेतेच्या कल्यानासाठी चिंता त्याच्या उरी ।
बहुजनाच्या समतेसाठी झटला रात्र अन दिनी ।।

विषमतेच्या अग्नीत जळ्तो समतेचा मानकरी ।
घेतली शपथ नष्ट करण्या ती वैदिक भोंदुगिरी ।।
लावुनी सुरुंग त्या भटशाहिला पोकळ गड तो केला ।
तुड्वुनी पायी मनुवाद्याला शेंडीसकट आपटला ।।

घडविला इतिहास नवा तयाने राज थाट त्यागिला ।
सोडुनी स्वर्ण सिंहासन तयाने जन नायकात अवतरला ।।
रायेतेची ज्याने सेवा मानली महापरम पारमिता ।
महापुरुषाची स्वप्ने सार्थिले तो लोकशाहीचा नेता ।।

मेरु हिमालय अचल निष्टा,तो शिववंशांची शान ।
ज्योतिरावांचा ज्ञानप्रदीप तो, जन समतेचा प्राण ।।
न्यायनिष्ट तो, समताधिष्ट तो, सतप्रिय तो बहुमान ।
लोकसंत तो, ज्ञान गंध तो नागवंशीय अभिमान ।।

-राहुल पगारे.