Showing posts with label मंगेशकर. Show all posts
Showing posts with label मंगेशकर. Show all posts

Friday, 28 March 2014

Alleged Love affairs of Lata Mangeshkar!

It is shocking. Shy and often soft spoken Lata Mangeshkar allegedly had tow love affairs. Her name linked with Bhupen hajarika and Raj sing dungarpur for long.

Lata Mangeshkar was allegedly romantic linked to noted musician Bhupen Hazarika, leading English daily The Times Of India (TOI) reported recently. TOI report said, In a shocking statement to Zee News, the late musician Bhupen hazarika's estranged wife Primvada had stated that the two would spend nights together and her husband apparently told her that if a musicians wants to come up, he has to have his songs sung by Lata Mangeshkar. This statement is said to have enraged Hazarika's partner Kalpana Lajmi and all the Mangeshkars. 

Earlier, in 2012 TOI’s sister Tabloid Mumbai Mirror has reported same stuff with different sources. Mumbai Mirror’s report published on 7 Nov 2012 reads : 


Barely a year after his death, an unsavoury controversy has erupted around late singer-composer Bhupen Hazarika. In an interview with an Assamese TV channel, his estranged wife Priyamvada has claimed that Lata Mangeshkar "started a big affair with him". 

Ottawa-based Priyamvada's insinuations about a romantic relationship between her late husband and the songstress have angered not only the Mangeshkar family, but also Kalpana Lajmi - the filmmaker who had been Hazarika's companion for 40 years. Both parties have now decided to take legal action. 

In the interview that was aired on Saturday, the octogenarian Priyamvada hinted that Lata was one of the reasons why she left her late husband 50 years ago. She even mentioned that the singer used to share one of the three bedrooms in their Tollygunge (Kolkata) flat whenever they'd be in the city. "He (Hazarika) told me one day, 'Look Priyam, in India, if a musician wants to rise, his songs have to be sung by Lata Mangeshkar'. Later, when I asked him why he should be with a woman in the room the whole night, he said, 'ketiaba koribo lage' (sometimes you have to do it)," Priyamvada said in the interview. 


About alleged affair with Raj Singh Dungapur, Toi said : As per reports in the media, it was Lata Mangeshlar's alleged decade long love affair with the late Raj Singh Dungapur that come to light. Raj Singh Dungapur was the son of royalty and he had apparently promised his parents that he would not bring home a commoner bride. It is said that the duo met in Mumbai when Raj Singh Dungapur ended up playing cricket with Lata didi's brother at their Walkeshwar house. They came from different backgrounds and maybe those things were not allowed in those days, as commitment to families came first. Though the two remained unmarried, this itself was proof of their eternal love, if stories of their true love are anything to go by.

Sunday, 10 November 2013

मंगेशकर नावाची लोभाची मांजरे

लताबाई यांच्याकडून प पुरस्कारासाठी वशिलेबाजी

राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं. 


झाले लोभाचे मांजर । विषया हिंडे दारोदार ।। असे तुकोबांचे एक वचन आहे. हे वचन मंगेशकर घराण्याला तंतोतंत लागू पडते. लताबाई पासून उषाबाई- मीनाबाई यांच्यापर्यंत सगळे मंगेशकर प्रचंड लोभी आणि स्वार्थी आहेत, हे वारंवार सिद्ध होत आले आहे. लताबाई यांनी आपली बहीण उषा मंगेशकर यांना प पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस पत्र गृहमंत्रालयाला पाठविल्याची बाब नुकतीच उजेडात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अगरवाल यांनी एक अर्ज करून केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती मागविली होती. त्यात विविध क्षेत्रातील १३०० शिफारशी गृहमंत्रालयाने जाहीर केल्या. 

एक बहीण, दुसरा इस्टेट एजंट
लता मंगेशकर यांनी उषा मंगेशकर आणि गायक सुरेश वाडकर अशा दोघांना प परुस्कार मिळावा म्हणून शिफारस केली होती. लताबाई आणि उषाबाई या सख्ख्या बहिणी आहेत. तर सुरेश वाडकर हे लताबार्इंचे इस्टेट एजंट म्हणून काम करतात. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जमीन विकण्याच्या प्रकरणात सुरेश वाडकर हेच लताबाई यांच्या वतीने व्यवहार पाहत होते. 
मंगेशकरांना भारतातील सर्व पुरस्कार मिळून झाले आहेत. स्वतः लताबाई यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळाला आहे. आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांना प पुरस्कार मिळाला आहे. तरीही मंगेशकरांची पुरस्कारांची हाव सुटत नाही. 

धडपड पुरस्कारासाठी की आर्थिक लाभासाठी
प पुरस्कार हा नुसता पुरस्कार नाही. हा पुरस्कार मिळाल्यानंतर दरमहा मोठे मानधनही मिळते. हा आर्थिक लाभ मुख्यतः लोभाचे कारण आहे. खरे म्हणजे गाण्याचा धंदा करून मंगेशकरांनी अब्जावधी रुपये कमावले आहेत. धंदा-पाणी करणे हा घटनेने दिलेला अधिकारच असल्यामुळे त्यावर काही आक्षेप घेण्याचे कारण नाही. तथापि, अब्जावधी रुपयाची माया स्वतः जवळ असतानाही प पुरस्कारातून मिळणाèया थोड्याशा पैशासाठी मंगेशकर मंडळी धडपड करू लागतात, तेव्हा त्यांच्या लोभीपणाची शिसारी येते.



संबधित लेख 

Tuesday, 8 May 2012

शेफारलेले बाळे आणि बाळ्या

सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा महाराष्ट्रद्रोह

महाराष्ट्रात काही शेफारलेली बाळे आणि बाळ्या आहेत. सचिन तेंडुलकर, माधुरी दिक्षित, आणि मंगेशकर कुटुंबातील स्त्री-पुरुष यांचा त्यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यांना शेफारून ठेवण्याचे पाप महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी केले आहे. हे लोक महाराष्ट्राची शान आहेत, असा प्रचार माध्यमे गेली अनेक दशके करीत आहेत. एखाद्या खोट्या गोष्टीचा प्रसार सतत करीत राहिले की, ती शेवटी लोकांना खरी वाटू लागते, असे हिटलरचा माहिती आणि प्रसारणमंत्री डॉ. पॉल जोसेफ गोबेल्स म्हणत असे. ही बाळे आणि बाळ्यांच्या बाबतीत नेमके हेच झाले आहे. अत्यंत स्वार्थी आणि आपल्याच कोशात जगणाèया या बाळे-बाळ्यांवर मीडियातून सातत्याने हितसंबंधी प्रशंसेचा वर्षाव होत राहिला. त्यामुळे या बाळे-बाळ्यांना असे वाटायला लागले की आपल्यामुळेच महाराष्ट्राला किम्मत आहे. अतएव आपण सर्व कायदे आणि नियमांच्या वर आहोत. नियम हे सर्वसामान्यांसाठी आहेत. आपल्यासाठी नाहीतच. ही बाळे आणि बाळ्या आता सरकारलाही जुमानीशी झाली आहेत. 

या सर्वांत एक समान दुवा आहे. तो म्हणजे हे लोक पैशांच्या बाबतीत अत्यंत हावरट आहेत. 

१.

मंगेशकरं

मंगेशकरं हे महाराष्ट्रातील सर्वाधिक शेफारलेले लोक आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची इतर भावंड मुंबईतील पेडर रोडवर राहतात. कृष्णकुंज असे त्यांच्या घराचे नाव. मंगेशकर राहत असल्यामुळे कृष्णकुंजला सर्व नियमांतून बाजूला काढण्यात यावे, असे त्यांना वाटते. पेडर रोड हा मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. या रोडवर वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. सर्वसामान्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन सरकारने येथे उड्डाण पूल बांधण्याचे ठरवले. कृष्णकुंज समोर उड्डाण पूल? किती घोर पाप? स्वत: लताबाई आणि मंत्रालयात गेल्या. संपूर्ण दशकभर त्यांनी हा पूल रोखून धरला. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लताबाई कधी अशा बाहेर पडल्या नाहीत. उड्डाण पूल झाला तर आम्ही दुबईला जाऊन राहू, अशी धमकी खुद्द लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी दिली होती. याचाच अर्थ असा की, यांना देशाबद्दल अजिबात प्रेम नाही. मला तर वाटते, हे दुबईला कधी जातात याची वाट सरकारने पाहूच नये. एका बोटीत बसवून त्यांना दुबईच्या दिशेने तोंड करून अरबी समुद्रात सोडून द्यायला हवे. दुबईत जाऊन नवे प्रभूकुंज बांधा म्हणा.  हा उड्डाण पूल करायचाच असा निर्णय आता सरकारने घेतला आहे. ही चांगली गोष्ट झाली.

 सर्व मंगेशकरांनी मिळून महाकपटी विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला' वगैरे रडगाणी गायिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी असे एखादे गाणे मंगेशकरांनी गायलेय का? किन्वा छत्रपती शाहू महाराज, महात्मा  फुले यांच्यासाठी एखादे गाणे गायलेय का? येथे प्रश्न असा पडतो की, मंगेशकरांनी सावरकरांसाठीच का बरे एकत्र येऊ गळे काढले? हृदयनाथ मंगेशकरांनी तर अलिडके अत्यंत जात्यंध उपक्रम हाती घेतला आहे. वारकरी संतांमधून ज्ञानेश्वरांना वेगळे काढून केवळ त्यांचेच अभंग मंगेशकर गात फिरत फिरत आहे. इतक्या जात्यंध लोकांना मीडिया कित्येक दशके महाराष्ट्राची शान म्हणत आहे. 


२.

सचिन रमेश तेंडुलकर

क्रिकेटचा देव वगैरे अत्यंत फालतू विशेषणांनी मराठी मीडियाने सचिनला शेफारून ठेवले आहे. याला भारतरत्न द्या, अशी मागणी करण्यात राजकीय पक्षांत मध्यंतरी शर्यतच लागली होती. मुळात प्रश्न असा आहे की, खेळाच्या क्षेत्रात शिखरावर असलेला हा एकच माणूस भारतात आहे का? महाराष्ट्रातून क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न द्यायचे झाले, तर सर्वांत प्रथम महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना द्यावे लागेल. कुठल्याही सरकारी सुविधा न घेता, केवळ स्वत:च्या सामथ्र्यावर त्यांनी भारताला ऑलिम्पिक मधले पहिले पदक मिळवून दिले आहे. पण मीडिया खाशाबांचे नाव घेत नाही. मंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील पेरीक्रॉस रोडवर सचिनने आलिशान चार मजली बंगला बांधला आहे. त्याची किंमत शंभर कोटी आहे की, दोनशे कोटी यात आपल्याला जाण्याचे कारण नाही. तो त्याचा खाजगी प्रश्न आहे. परंतु या घरात प्रवेश करण्याआधी ऑक्युपेशन सर्टिफिकेट (भोगवटा प्रमाणपत्र) घेणे कायद्यानुसार आवश्यक होते. ते न घेताच सचिन नव्या घरात गेला. मीडियातून ओरड झाल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याला ४ लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला. हा दंड माफ करण्यात यावा यासाठी राजकारण्यांनी महापालिकेकडे नुसता तगादा लावला होता. वर्षाला अडीचशे तीनशे कोटी रुपये कमावणाèया सचिनला ४.३५ लाखांचा दंड का माफ केला जावा? माफ करायचा असेल, तर सर्वांनाच माफ करून टाका. सचिनने हा दंड भरला की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंबंधीची माहिती मिळावी यासाठी महापालिकेत अर्ज केला होता. ही माहिती देऊ नये, असा पवित्रा सचिनने घेतला. त्यामुळे आता पालिकेने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. कर नाही त्याला डर कशाला? यात नक्कीच काही तरी काळे बेरे असणार म्हणून तर सचिनने ही माहिती रोखली आहे. फावड्याने पैसे ओढणारा सचिनला चार-सव्वाचार लाखांच्या सरकारी कराची नादारी हवी आहे. यातून त्याची कंजुषी तर समोर येतेच, पण त्याचा स्वार्थही दिसून येतो. 


३.

माधुरी दीक्षित 

माधुरीला +धक धक गर्ल+ हा मानाचा किताब दिला गेला आहे. तीसुद्धा हा किताब मिरवत असते. अनिल कपूरसोबतच्या चित्रपटात तिने आपली वक्षस्थळे आणि पाश्र्वभाग (पाश्र्वभाग हा संस्कृत शब्द आहे. मराठीत त्याला qटगर असे म्हणतात.) गाण्याच्या तालावर हलविली म्हणून तिला हा किताब मिळाला आहे. तिच्या गाण्याला qकवा गाण्यातील शारिरिक हालचालींना आमचा अजिबात विरोध नाही. तिला पैसे कमावण्याचा अधिकार घटनेनेच दिला आहे. पण पैसे कमावण्याच्या उद्योगाला कोणी महाराष्ट्राची शान म्हणू नये. घोळ नेमका इथेच आहे. पैशांसाठी काहीही हलवायला तयार असलेल्या दीक्षितांच्या या माधुरी मीडियाने महाराष्ट्राची शान असा किताब स्वत:च्या अखत्यारित देऊन टाकलेला आहे. माधुरीने श्रीराम नेणे नावाच्या एका अनिवासी भारतीय डॉक्टरशी विवाह केला, तेव्हा मीडियाचा उर भरून आला होता. स्वत:चीच मुलगी अमेरिकेत चालली असा आनंद मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना झाला होता. हिला वृत्तपत्रांनी इतके डोक्यावर बसवून घेतले की, ही बया आता महाराष्ट्राचाच अपमान करीत आहे. महाराष्ट्र सरकारने तिला नुकताच एक पुरस्कार देऊ केला होता. तो घ्यायला ती फिरकलीही नाही. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाची ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर हो, अशी गळ राज्य सरकारने तिला घातली. तेव्हा तिने इतके पैसे मागितले की, सरकारचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. माधुरीच्या ठुमक्यांचे आंबट शौकिन असलेले लोक आता असे म्हणू लागले आहे की, मेहनतीने पैसे कमावणाèया माधुरीने सरकारसाठी फुकट काम का करावे? हा कृतघ्नपणा आहे. महाराष्ट्र सरकारकडून फुकट सवलती उकळताना लाज वाटली नाही. महाराष्ट्राच्या ११ कोटी लोकांनी प्रेम दिले म्हणून तुम्ही सुपर स्टार झालात. पैसे कमावले. लोकांनी पैसे मोजून तुमचे चित्रपट पाहिले. या ॠणातून थोडेसे उतराई होण्याची वेळ आली, तर तुम्हाला पैसे हवे आहेत. आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठविणारी अवलादच असे बोलू शकते. केंद्र सरकारची  अतुल्य भारत ही जाहिरात मालिका आमिर खानने एक पैसाही न घेता केली. अमिताभ बच्चन यांनी एक पैसा न घेता उत्तर प्रेदशचे ब्रँड अंबॅसिडर म्हणून काम केले. हे खरे महान कलाकार आहेत. 

अनिता पाटील


संबधित लेख 
मंगेशकर नावाची लोभाची मांजरे
सनी लिओनला भारतरत्न का नाही?
माधुरी दीक्षितच्या बगलेत कोणाचे हात?