Showing posts with label रवींद्र तहकिक यांचे लेख. Show all posts
Showing posts with label रवींद्र तहकिक यांचे लेख. Show all posts

Thursday, 12 September 2013

गांधीजीची जात सांगायची काय ?


आमच्या कडे फक्त शब्दाचीच नाही 
तर मुस्काट फोडण्याची ताकद आहे !  
----------------------------------------रवींद्र तहकिक 
 
या ब्लोग वर कुणी प्रतिक्रिया द्यावी व कुणी देऊ नये याला काही 
बंधन नाही ; ब्लोग मुक्त आणि सार्वजनिक आहे . रेल्वेस्टेशन वर ज्या प्रमाणे सभ्य नागरिक आणि प्रवाशी येतात तसे फुकटेहि येतातच ! 
चोर आणि खिसेकापू देखील येतात ! त्यामुळे कुणी आमच्यावर काय 
मल्लीनाथी करावी हा ज्याच्या त्याच्या वकूब आणि संस्कृतीचा प्रश्न आहे ; झाले असेकी आम्ही प्रज्ञा खांडेकर या आमच्या वाचक भगिनीच्या प्रतिक्रियेला अनुलक्षून प्रज्ञाताईना एक अनावृत्त पत्र लिहिले. आम्ही लिहिलेल्या आसारामायण या कवितेवर प्रतिक्रिया देताना प्रज्ञाताईनी 
एकीकडे कवितेला दाद देत आपण ब्राम्हण विरोधी लिहिता असे विधान केले होते , आम्ही त्यांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आमची भूमिका मांडली . ( पहा ; विरोध ब्राम्हण जातीला नाहीच ;प्रज्ञा खांडेकर यांना पत्र ) या पत्रात आम्ही महात्मा गांधीयांच्या नावाचा चुकूनही उल्लेख केलेला नाही . किंवा ते ब्राम्हण होते आसा उल्लेखही केलेला नाही ; असे असताना संबधित पत्रावर प्रतिक्रिया देताना प्रणव जोशी नामक एका '' गांधी आभ्यासकाने '' आम्हाला ''तहकिक बुवा''असे संबोधून '' गांधी ब्राम्हण होते , असे तुम्हाला कोणी सांगितले ? ''असा   सवाल करीत , आभ्यास करून लिहित जा ! असा अनाहूत सल्ला आम्हाला दिला आहे . आम्ही 
विनाकारण सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत नाही . म्हणून जोशींना सन्मान पूर्वक सांगतो कि आम्ही कोणतेच विधान आभ्यास केल्याशिवाय करत नाही , आणि नेहमी आपले पाय किती खोलात आहेत याची जाणीव ठेवूनच ; दुसर्या बद्दल बोलतो ! ( आर्थात हि आपली पहिली चूक आहे म्हणून ; या नंतर असभ्य भाषा वा हकनाक पंगा घेतलात तर आपले मुस्काट फोडण्या साठी आमच्या कडे फक्त शब्दाचीच नाही तर मनगटाची देखील ताकद आहे हे ध्यानात घ्या ! ) आसो ; तर आम्ही 
गांधी ब्राम्हण होते असे लिहिलेले नसताना आपण कुठल्या डोळ्यांनी ते वाचले ? हे एकदा कळू द्या ! आम्हाला आभ्यास करायला सांगताना आपण निदान वाचन  तरी डोळे उघडे ठेवून करत जा ; आणखी एक ; 
आपण आम्हाला बुवा म्हणालात ते कोणत्या अर्थाने ? आम्ही कीर्तन कार किंवा प्रवचन कार वगैरे तर नाही आहोत, नाही आम्ही कुणाला उदि -विभूती किंवा गंडे दोरे ताईत इत्यादी देतो ; हं आणखी एका नात्यात 
रांडपोरे आधुन मधून घरी येणाऱ्या ग्रहस्थास " आला आमच्या … चा बुवा '' असे म्हणतात , परंतु आपले असे काही नातेही असल्याचे मला आठवत नाही , असो ! क्रोध नसावा … 
तर आपणास गांधीची जात हवी आहे ; तर महात्मा गांधीची जात तशी 
गोंधळाची आहे , म्हणजे असे की मोहनदास ( म गांधी ) चे वडील करमचंदयांची जात हिंदू - मोघि ( गुजराती ) होती या जातीत त्यांनी तीन बायका केल्या तिन्हीहि बाळंत आजारात अपत्यहीन मरण पावल्या ; मोहनदास यांच्या माता पुतळाबाई मात्र जगल्या . या करमचंद यांच्या 
चतुर्थ पत्नी मुळात या बालविधवा होत्या आणि जातीने ब्राम्हण होत्या 
म्हणजेच म. गांधीचे वडील मोघी तर आई ब्राम्हण होत्या आणि हा दोघांचाहि पहिला विवाह नव्हता , त्या मूळे दुर्दैव असे कि गांधीना ब्राम्हण मानायचे कि मोघी हा प्रश्नच आहे ! असो … परंतु हा काही नवा प्रश्न नाही. ब्राम्हण मुली आंतरजातीय / आंतरधर्मीय / आंतरदेशीय विवाह करण्यात पटाईत आणि आघाडीवर असल्यामुळे आगदी पुरातन कला पासून हि समस्या आहेच ! अगदी ययाती -देवयानी , दुष्यत - शकुंतला पासून ते डॉ . आंबेडकर -सविता आंबेडकर पर्यंत आणि अगदी काल परवा 
ममता कुलकर्णीने एका अंडरवर्ड गुन्हेगाराशी लग्न करण्या साठी जात बदलण्याचा प्रकार असेल यांच्या मुलांची जात कोणती मानायची ? ते आपण सांगू शकता ? फार कशाला ?  रामदास आठवले , सुशील कुमार शिंदे , नरेंद्र जाधव , गंगाधर पानतावणे , शरद पवार या सर्वांच्या पत्नी ब्राम्हणच आहेत कि ! असि किती तरी उदाहरणे सांगता येतील प्रणवजी ! 
ज्याने त्याने आपल्या नाकाला किती शेंबूड लोंबतोय हे पाहून इतरांच्या नाकाची लांबी मोजली पाहिजे , ते सर्वा साठीच इष्ट असते , नाही काय ? 


Sunday, 8 September 2013

विरोध ब्राह्मण जातीला नाहीच

आम्ही ब्राह्मणवादाला ठेचतो

प्रज्ञा खांडेकर यांना …. 
रविन्द्र तहकिक यांचा सनविवि, 

आपली आसाराम बापूवर मी लिहिलेल्या कविते वरील प्रतिक्रिया 
वाचली . आपण कवितेला मन पासून दाद दिली त्या बद्दल आभार . 
कवितेत असभ्य भाषा आहे हे मान्यच ! परंतु ती विषय आणि आशयाची गरज होती . आपण लिहा वाचा च्या सदस्य आहात . आमच्या ब्लोग च्याही वाचक आहात , आपण प्रतिक्रिया खुल्या मनाने दिली आहे . बापू च्या कृत्या मुळे आपण हि व्यथित आणि संतप्त आहात ; एक स्त्री म्हणूनच नव्हे तर मानवी मूल्याची चाड असणाऱ्या कुणालाही बापू सारख्या छीनाल आणि महाबिलंदर बोक्याचे मुस्काट खेटरा ने बडवण्याची इच्छया होईल.    परंतु प्रज्ञाजी आपण पत्राच्या प्रारंभी मी ब्राम्हण विरोधी लेखन करतो आसा उल्लेख केला तो काही सत्यास धरून नाही ; आमचा ब्लॉग  किंवा आमचे संपादक मंडळ ; मी स्वत : अथवा आदरणीय अनिताजी आजीबात ब्राम्हण विरोधी नाहीत , एखादी जात कधीच वाईट नसते; आमचा विरोध ब्राम्हण जातीला नाही; प्रवृत्तीला आहे. आम्ही ब्राह्मणवादाला ठेचतो.  तुम्ही याला शब्दच्छल म्हणाल परंतु हेच सत्य आहे. 

 डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मनुस्मृती ची होळी करणारा एक ब्राम्हणच होता . संस्कृतातील ज्ञान मराठीत आणून बहुजनांना ज्ञानाचे अमृत देणारा एक ब्राम्हणच होता. नुकतीच हत्या झालेले नरेंद्र दाभोलकर देखील ब्राम्हणच होते, असि किती तरी नवे सांगता येतील कि जे ब्राम्हण असूनही मानवता मुल्यांची जपवणूक करण्या साठी ब्राम्हणत्वचा त्याग करून बहुजनाच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी झटले आहेत; असे सर्व ब्राम्हण आमच्या साठी आदरणीयच आहेत. आम्ही ब्राम्हण विरोधी नाही आहोत, वाळवंटात पाय पोळत धावणाऱ्या महाराच्या पोराला उचलून घेणारे संत एकनाथ आम्हाला संत तुकाराम इतकेच वंदनीय आहेत. 

परंतु जो कोणी ब्राम्हण तो केवळ ब्राम्हण आहे म्हणून स्वतःला शुद्ध, पवित्र, श्रेष्ठ, उच्च, ज्ञानी आणि विशेष समजत असेल; आणि धर्म किंवा परंपरांचा आधार सांगत किंवा आधार घेवून बहुजनांना कमी लेखत असेल , गटबाजी आणि षड्यंत्र करून बहुजनांना संधी नाकारत असेल , त्यांची अवहेलना किंवा टिंगल टवाळी करत असेल त्या भट -बोक्यांना पोत्यात घालून बुकलुन काढण्यास आम्ही कधीही मागे पुढे पाहणार नाही. त्याच बरोबर ब्राम्हण लेखक, कवी, विचारवंत, राजकारणी, समाजसेवक (?), कलावंत, धार्मिक पंडित-महंत वगैरे लोक ज्या प्रकारे गटबाजी करून बहुजन समाजाला विकास आणि प्रगती पासून वंचित ठेवतात त्यांचा समाचार आम्ही घेणारच ! आधुनिक काळातीलच नव्हे तर पुरातन काला  पासून आजतागायत ज्यांनी ज्यांनी हे पाप केले आहे; करत आहेत त्या बद्दल आम्ही लिहिणार; बहुजनांना सत्याची जाणीव करून देणे हे आमचे व्रतच आहे. 

असो आपण आमचा ब्लोग वाचा, आपल्या प्रतीक्रीयांचेही स्वागत आहे. चर्चा तर झालीच पाहिजे. संवाद व्हावा, सुसंवाद झाला तर उत्तमच ! वाद असू नये हि अपेक्षा. किमान गैरसमज तरी नसावेत हि इच्छा, 
                                                                           कळावे ,आपला 
                                                                           रवींद्र तहकीक




 

Thursday, 5 September 2013

उदाहरणार्थ फमु, सोनवणी इत्यादी वगैरे !


---------------------------------------------------
                             प्रा. रवींद्र तहकिक , मुख्य संपादक 
                                                         ( अ.पा. वि . मं .) 
---------------------------------------------------------------------
सासवड येथे होऊ घातलेले आखिल मराठी साहित्य संमेलन 
आणि त्या साठी निवडणुकीला उभे असलेले उमेदवार ! विशेषतः 
फ मु शिंदे आणि संजय सोनवणी ; चित्र असे आहे की ,जणू हेच दोन उमेदवार मैदानात आहेत . प्रभा गणोरकर आणि   अरुण गोडबोले 
कुणाच्या खिज गिनतीतच नाहीत . एक चित्र असेही रंगवले जात आहे की फ मु कितीच्या फरकाने जिंकणार ? म्हणजे सोनवणी नक्की पडणार ! 
निवडणुका म्हटलं किसाहित्य  आश्या अफवा -वावड्या - उठणारच ,परंतु सोनवणी तेवढ्याने विचलित झाले ; त्यांना कुणीसं म्हटलं कि ते आजून लहान आहेत ; आता नाहीतर पुन्हा कधी अध्यक्ष होऊ शकतात वगैरे ! तर गडी जाम भडकलाच की ! साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कुणी म्हातार बुआच आसावा असा काही नियम आहे का ? वगैरे ! असेल तर दाखवा मला वगैरे ! असं अद्वा -तद्वा बोलले म्हणतात ( म्हणजे असें नायगावकर परवा तेंडूलकराना अरुणा ढेरेंच्या घरी म्हणाल्याचं दवणे गोडबोलेंना सांगत होते म्हणे ) असो सोनवणी एवढ्यावरच थांबले नाहीत म्हणे ! तर त्यांनी थेट ज्ञानेश्वरांचीच साक्ष काढली ; म्हणाले वयाचा विचार केला असता तर ज्ञानेश्वरांना सुध्धा लोकांनी संत पद द्यायला वेटिंग वर ठेवलं असतं ! 
                 सोनवणी लेखक कमी विचारवंत जादा आहेत ; त्यात पुन्हा 
राजकारणाच्या खोप्यातही त्यांची मुशाफिरी सुरु असते ; धंदा पाणीही बघतात ; त्यामुळे त्यांना असे काही बाही सुचणे साहजिक आहे ,परंतू 
फ मु च्या बरोबरीत बसन्या साठी ज्ञानेश्वराशी तुलना करण्याचा सोनवनि चा हटयोग बरा नाही वाटला इतकेच ! 
   आर्थात फ मु अध्यक्ष होण्यास किती लायक आहेत हा वेगळा मुद्दा आहे . म्हणजे अध्यक्ष होऊन ते काय करणार ? वगैरे ! तर इतर तरी काय करतात ? किंवा आजवर कुणी काय दिवे लावले ? म्हणून फ मु कडून 
आमुक -ढमुक टेंभे पलिते उजळण्याची अपेक्षा करायची ? आणि सोनवणी म्हणतात तसे समेलन एक उत्सव झालाय ; तर ; समजा,  सोनवणी निवडून आले तर ते या उत्सवाचे कोणत्या जलश्यात रुपांतर करणार ?
   आणि त्यांनी आसा काही जलसा करू घातलाच तर लोक तो चालू देतील का ? हा खरा प्रश्न आहे . बाकी फ मु सोनवणी आम्हास एक समान आहेत ; ते बहुजनातील आहेत आणि आपल्या लेखन विचारातून बहुजन प्रबोधन करत आलेले आहेत ; चळवळीला बळ देत आलेले आहेत म्हणून हे दोघेही आम्हास योग्य उमेदवार वाटतात ; दोघानाही उदाहरणार्थ शुभेच्छा इत्यादी वगैरे !

Monday, 22 July 2013

उत्पात पुन्हा मातले ! बडव्यांची भडवेगिरी!!

-प्रा ऱविन्द्र तहकिक, मुख्य संपादक अपाविमं.  

पंढरपूरचा आषाढी एकादशी सोहळा नुकताच पार पडला . विठोबाच्या 
दर्शनाला आलेले खेड्यापाड्यातील भाविक भक्त आपापल्या घरोघरी 
परतले . परंतु या सगळ्या गडबडीत दोनदिवस आधी  रामदेव बाबा नावाचा एक भगवा भडवा वारीत घुसला होता . विठ्ठलाशी , माउली 
तुकोबांच्या पालख्यांशी किंवा दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्याशी 
या डूचक्या पळपुट्या आर्धनारी नटेश्वराला काही देणे घेणे नव्हते . 
याला तेथे जाऊन वारकऱ्याचा बुद्धीभेद करून महाराष्ट्र शासनाचे 
अंधश्रध्धा विधेयक हाणून पाडायचे होते . त्याच साठी वा ना उत्पात 
नावाच्या पंढरपुरी भडव्याने ( होय , भडव्यानेच ! बडवे हा मुळ भडवे या शब्दाचा सुभ्रंष आहे , हा मराठीतला एकमेव सुभ्रंष.  बाकी सगळे अपभ्रंष!)
या हरामदेव बाबाला बोलाऊन घेतले होते .           
   हरामदेव बाबानेच वारकरी मंडळाचे अध्यक्ष आणि पालखी सोहळ्याचे 
मानकरी यांचा बुद्धिभेद करून हे विधेयक वारकर्यांच्या विरोधात असल्याचे खूळ या मंडळीच्या  डोक्यात घातले . वास्तविक हा सगळा बनाव बामणाच्या भट भिक्षुकीच्या धंद्याला वाचवण्यासाठी होता . 
वारकरी संप्रदायात मुळात कोणत्याच   अंधश्रध्धा नाहीत . वारकरी संप्रदायाची प्रेरणाच   धर्मातील अंधश्रध्धा निर्मुलन ही आहे.  व्रत वैकल्ये
पूजा पाठ , विधी आदी गोष्टी वारी किंवा पंढरपुरात होतच नाहीत , त्या होतात बामणांनी ठिकठिकाणी उघडलेल्या देवळे आणि तीर्थे नावांच्या 
होलसेल मोल्स किंवा गावागावात सत्यनारायण , अभिषेक वैगैरे  रिटेल दुकानात. ते बंद पडले तर बामणांची कमाईच बंद पडेल . म्हणूनच 
नागपूरच्या संघोट्यानि हरामदेवाला वा ना उत्पाताच्या मदतीला पाठवून 
 भोळ्या भाबड्या वारकर्यांना वाटेत गाठले आणि अंधश्रध्धा निर्मूलन
विधेयक हे धर्म संकट असल्याचा कांगावा केला . 
       वारकरी हरामदेवाच्या बोलण्याला भुलले आणि विधेयक मांडू नका 
नाहीतर दिंड्या आहे तिथेच उभ्या करू असा निरोप दिला . असला अडेलतट्टू आणि धार्मिक भावनाचा आधार घेवून ब्ल्याकमेल करण्याचे
कारस्थान फक्त बामनच करू शकतात . वास्तविक या विधेयकात वारकरी संप्रदायाला  अडचणीचा ठरू शकेल असा एकही मुद्दा नाही . 
आहेत ते नागबली नारायण बळी , पूजा विधी , अभिषेक , धर्माच्या नावाखाली दान दक्षिणा गोळा करण्याच्या उद्योगाला आळा घालणारे आणि नरबळी जादू टोणा अघोरी विद्या भानामती इत्यादी गोष्टीना प्रतिबंध घालणारे मुद्दे . यावर वारकर्यांना आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही , संत तुकाराम ,एकनाथ , गाडगेबाबा आदी संतानी याच बाबतीत तर प्रबोधन केले . 
        उत्पात ( भडवे ) आणि हरामदेव बाबा  जर पुन्हा कर्मकांडाचे समर्थन करण्यासाठी वारकर्यांचा दबावगट म्हणून वापर करत असतील तर 
हा संत विचाराला पुन्हा कर्मकांडाला बांधण्याचा डाव आहे , आणि हा महाभयानक डाव संतानी सांगितलेल्या परिवर्तनवादी विचारधारेवर ( वारकरी संप्रदायावर ) विश्वास असणार्या प्रत्येकाने हाणून  पाहिजे . 
वारकरी तसेच बहुजन मराठी माणसाने उत्पात -भडव्यांच्या भूलथापाना 
बळी पडू नये  साठी त्यांना या मागचा संघोट्याचा बामणी  कुटिल कावा 
 समजाउन सांगण्याची गरज आहे .

Thursday, 13 September 2012

फौजदारी गुन्ह्यातील आरोपीला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यास अपात्र ठरवा !

      अखिल भारतीय मराठी साहित्य समेलन आणि त्याचे अध्यक्षपद  म्हणजे  कुंभमेळा नव्हे की  जिथे  कुणीही ऐरा-गबाळा संधी-साधू -बैराग्याने  यावे आणि गांजा-अफूच्या धुंदीत नंगानाच करीत गंगेचे गटार करून आणि त्यात डुबक्या मारून आपली पापे धुवावीत !
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक सन्मान्य परंपरा आहे , साधन शुचिता आणि नैतिकतेचा वारसा आहे. आजवर या व्यासपीठावर वाद  -विवाद घडलेच नाहीत असे नाही ,किंबहुना
साहित्य संमेलन आणि वाद हे जणू काही समीकरणच बनले आहे ; परंतु आजवरच्या वाद-विवादाना
किमान विचार -भूमिकांची पातळी होती . अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी गटबाजी   होत नव्हती
असेही नाही परंतु हि गटबाजी   मराठवाडा -कोकण -विदर्भ -पश्चिम महाराष्ट्र अशी प्रादेशिक किंवा
दलित साहित्य ग्रामीण साहित्य स्त्री साहित्य आणि तथाकथित मुळ साहित्य प्रवाह ( म्हणजेच सदाशिवपेठी
 साहित्य )   या पातळीवर होत असे आणि निवडणूक प्रक्रिया संपली की या वाद विवादाना
तिलांजलीही मिळत असे.
          यावेळच्या चिपळूण साहित्य सामेलनाच्या निमित्ताने मात्र ह.मो. मराठ्याच्या निमित्ताने
पुन्हा एकदा कोकणच्या भूमीत कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरणारी जातीद्वेषाने पछाडलेली
परशुरामाची अवलाद अवतरली ( परशुरामाच्या कहाणी प्रमाणे याच्याही घरात याच्या बापाच्या रुपात
कुणा इंद्रा-बिन्द्रा (? ) ने प्रवेश केला होता किंवा काय याचा तपास घ्यावा लागेल; याला बहुजनाचा एवढा टोकाचा राग असण्याचे काय कारण असू शकते ?) असो !
         तर अश्या या ह (हरामखोर ) मो (मोकाट ) मराठ्याने चिपळूणला साहित्य संमेलन होत आहे म्हटल्यावर या परशुरामाच्या भूमीत कुणा  अब्राम्हनाचा सत्कार सन्मान झाला तर या भूमीचे पावित्र्य नष्ट होईल म्हणून स्वतः उमेदवारीच्या मुंडावळ्या बांधल्या आणि खांद्यावर जातीद्वेषाची
कुर्हाड घेवून ब्राम्हणांना आवाहन करणारी पत्रक बाजी सुरु केली ; त्याचे हे उद्योग गेल्या सात-आठ
वर्षापासून चालू होते म्हणे ! परंतु लिहिणारा आणि वाटणारा हा आणि वाचणारा त्याचा गोतावळा
म्हणून ते आजवर कुणाच्या नजरेत आले नाही .मात्र जेव्हा त्याने साहित्य सामेलनासाठी उमेदवारी
अर्ज भरला आणि आपले साहित्य कर्तुत्व (?) पाहता आपल्याला कुणी हिंग लाऊन देखील पुसणार
नाही हे याच्या लक्षात आले तेव्हा किमान ब्राम्हण मतदारांची का होयीना मते आपल्या पदरात
पडून नामुष्की टाळावी म्हणून या नतद्रष्ट भटाने एक पत्रक काढले. या पत्रकात आपण कसे ब्राम्हणाची बाजू घेवून सातत्याने लेखन कामाठी करीत आहोत आणि बहुजनातील लोक कसे आपल्या विरुद्ध शक्तीप्रदर्शन करतात याचे जेम्स लेन आणि भांडारकर प्रकरणाचा संदर्भ देऊन
"ब्राम्हण खतरेमे है !"असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाद्या लिंग पिसाटाने
घरातल्या घरात बाईचा हात धरण्याची पुतळ्यावर प्रक्टिस करावी आणि मग पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी
एखाद्या सजीव बाईचा हात पकडावा ( ती बाई चक्क पोलीस निघावी आणि  ढुंगणावर दंडुके पडावे  ) तसे मराठ्याचे झाले  !!
        सगळीकडून जेव्हा गदारोळ उठला , साहित्य वर्तुळात छी थू झाली आणि संभाजी ब्रिगेड ने पोलिसात केस  दाखल केली तेव्हा मराठ्याला वाटले मीडियात आपले लोक आहेत ते आपल्या मागे उभे राहतील. पण कसचे काय अन फाटक्यात
पाय; सगळ्यांनीच मराठ्याच्या xxx वर लाथा घालायला सुरुवात केली आणि मग काकुळतिला येऊन
मराठ्यांनी दिलगिरी व्यक्त केली ; परंतु एवढ्यावर भागणार नव्हतेच मराठ्याच्या व्हाईट कॉलरवर   अखेर
पोलिसांचा हात पडलाच. त्याला जातीय तेढ निर्माण करणारे पत्रक छापुन वाटल्या प्रकरणी  भा.द.वि. च्या ३२७ (९ ब ) कलम अंतर्गत अटक झाली. आणि न्यालयात उभे करण्यात आले . खरेतर इतकी नाचक्की झाल्या नंतर एखाद्याने लगेचच आपली उमेदवारी मागे घेतली असती; परंतु हा निर्लज्ज
न्यायमूर्ती समोरही ओशाळला नाही. १३००० हजार रुपये भरून त्याने जमानत घेतली .
   आर्थात त्याला या प्रकरणी फक्त जमानत मिळाली आहे. खटला आता सुरु होईल. तो फौजदारी
गुन्ह्यातील आरोपी आहे .अशा परीस्थित त्याला निवडणूक लढाऊ देणे साहित्य संमेलनाची अप्रतिष्ठा करणारे ठरेल
म्हणूनच साहित्य महामंडळाने मराठ्याची उमेदवारीं रद्द करून त्याला धडा शिकवला पाहिजे ; म्हणजे असे चुकीचे पायंडे पडणार्या वृत्तीना पायबंद बसेल .
       आणि आपल्या जमानत मिळाली आता काय ? या भ्रमात मराठ्याने राहू नये ; कारण समजा साहित्य महामंडळाने  तांत्रिक कारणे पुढे करून मराठ्याची उमेदवारी रद्द करण्यास असमर्थता
दाखवली तरी हा लुत भरलेला कुत्रा चिपळूण पर्यंत पोहोचणार नाही या साठी केवळ संभाजी ब्रीगेडच  नव्हे
केवळ ब्राम्हणेतर बहुजनच नव्हे तर मराठी भाषा आणि मराठी साहित्यावर प्रेम असणार्या प्रत्येक मराठी माणसाने हातात प्रसंगी दंडुका घेण्याची तयारी ठेवली पाहिजे .


हे लेख अवश्य वाचा :

Wednesday, 12 September 2012

मराठ्याचे ब्राम्हणकांड

ह मो मराठ्यांनी  आपल्या निवडणूक प्रचार पत्रकातील मजकुराबद्दल दिलगिरी अखेर व्यक्त केली. परंतु तो पर्यंत पुलाखालून ( आणि वरूनही ) बरेच पाणी वाहून गेले होते .
ह. मो. नी हे पत्रक कोणत्या हेतूने काढले होते हे जगजाहीर आहे. त्यांना चिपळूण
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी ब्राम्हण साहित्यिकांची मते हवी होती.
हा   ग्रहस्थ केवळ साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी पहिल्यांदा असे करतोय असे नाही
तर गेल्या अनेक वर्षापासून ब्राम्हणाची बाजू मांडण्याच्या नावाखाली याने पुन्हा नव्याने
ब्राम्हण- ब्राम्हणेतर वाद उकरून काढला आहे त्याने खरडलेल्या काही कंचुकी-पुस्तिकाची
नुसती नावे जरी वाचली तरी हा 'कावळा' कोणत्या 'निष्पर्ण झाडाच्या शेंड्यावर' बसून
कुठे 'काकस्पर्श' करीत आहे हे लक्षात येते. या कावळ्याने वेळोवेळी टाकलेल्या 'शीटा' ची
ही नावे पहा १) ब्राम्हण मानस २)ब्राम्हण निंदेची नवी लाट ३)विद्रोही ब्राम्हण ४) ब्राम्हण चळवळ
कशासाठी ? ५) गंध,शेंडी,जानवे आणि ब्राम्हण चळवळ ६) ब्राम्हणांना आणखी किती झोडपणार ?
७) आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी ( आर्थात ब्राम्हनावर ) ८) ब्राम्हण,शिवधर्म आणि स्वदेश ई ई ई
वाचलीत ही पुस्तकांची नावे ?  या पुस्तकांचा मसुदा काय असेल याचा अंदाज केवळ नावे वाचली
तरी लक्षात येतो. या  प्रत्येक पुस्तकात केवळ ब्राम्हणाचा पुळका नाही तर ब्राम्हणेतरा बद्दल
तुच्छता आणि वर्णविद्वेषी गरळ आहे. मराठा, दलित, साळी,माळी, कोळी अशा ब्राम्हणेतर बहुजन समाजातील अठरापगड जाती बद्दल त्यांचा निर्मिती आणि रचने बद्दल 
अतिशय हीन भूमिका ठेवून शंका उपस्थित केल्या   आहेत.
       'ब्राम्हण समाज सुधारक ', ' ब्राम्हणाचे पुरोगामित्व '  ' ब्राम्हणाचे शोर्य ' असे चमत्कारिक शब्द प्रयोग करताना मराठ्यांना चक्क पळपुटे ; व्यभिचारी आणि धोकेबाज व 
फितूर गुणसूत्रांची जमात ठरवण्याचे धाडस याने केले आहे . व्यक्तीची शुद्धता .पावित्र्य ,प्रामाणिकता ,
निष्ठा ,आणि देशप्रेम देखील त्याच्या ब्राम्हण असण्या नसण्यावर अवलंबून असण्याचा संकेत देणारे लेखन 
या पुस्तकांच्या पानोपानी आहे . 
         असा जात्यंध कावळा मराठीसारस्वताच्या सर्वोच्य स्थानी  बसला तरी वर कावकाव आणि खाली घाणच 
करणार ! म्हणूनच त्यावर केवळ पोलिसात केस दाखल करणे पुरेसे नाही तर कुठल्या स्थितीत त्याला 
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष न होऊ देणे आणि  जातीय  समीकरणे जुळून झालाच   तर त्याला अध्यक्ष पदाच्या 
खुर्चीवरून खाली खेचून त्याची जागा दाखून देणे गरजेचे आहे .
……………………

हे लेख अवश्य वाचा :

Wednesday, 21 March 2012

अहो "पूल" महाराज, बन हे बांबूचे असते आंब्याचे नव्हे!



मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि महाराष्ट्र याची फारशी माहिती नसलेल्या लोकांनी काही तरी लिहायचे. लिहिणाèयाच्या सग्या सोयèयांनी आणि जातबांधवांनी वाहवा करायची. आणि माध्यमांनी त्यांना महान, लाडके वगैरे विशेषणे लावून मिरवायचे! मराठी साहित्य क्षेत्रातील हे वास्तव आहे. पु. ल. देशपांडे या हरमालवाल्याने या वास्तवाचा किती लाभ उठविला हे सांगायलाच नको. आपले अज्ञान कसे लपवावे एवढीही अक्कल या इसमाला नव्हती. आंब्याची आमराई असते आणि वेळूचे बन असते, ही साधी गोष्टही पुलला माहिती नव्हती. म्हणून त्याने लिहून टाकले, नाच रे मोरा आंब्याच्या बनात! बाबारे बन वेळूचे असते, हे पूलला सांगायचे धाडस त्याच्या हयातीत अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही झाले नाही. त्याच्या मृत्यूनंतर तर त्याच्या खोटेपणाला महानतेच झाकण बसविण्यात आले. बा. सी. मर्ढेकरांसारख्या जातीवंत कवीला बन आणि आमराई यातला फरक बरोब्बर माहिती होता. म्हणूनच मर्ढेकर एका कवितेत म्हणतात - 
बन बांबूचे पिवळ्या गाते
आभाळातील अधोरेखिते

"पूल"चे +नाच रे मोरा आंब्याच्या बनात+ हे गाणे गेली कित्येक दशके महाराष्ट्रात वाजतच आहे. तेही लहान मुलांचे बडबडगीत म्हणून पूलची बुद्धी लहान मुलांएवढीच होती, असा अर्थ त्यातून घ्यायचा का? आपण  काय शिकवतोय हा लहान मुलांना ?  उद्या एखाद्या मुलाने विचारलेच मला आंब्याचे बन दाखव, तर कसे दाखविणार? ...पुन्हा 'काळा- काळा कापूस पिंजला रे ! ' उद्या एखाद्या पोराने काळा कापूस कुठे असतो ? असे विचारले तर काय दाखवायचे ? मग हें गाणे मोरा साठी आहे की चोरा साठी ?  द्रोणाचार्यांनी ज्या प्रमाणे अश्वथाम्याला  तांदळाच्या पिठात पाणी कालवून तेच दुध म्हणून पाजले आणि तो देखील ( दुधाची चवच माहिती नसल्या मुळे) त्या पीठ पाण्याला दुध समजत राहिला. मराठी माणूसही तसाच आंब्याचे बन आणि काळा काळा कापूस म्हणतच राहिला.

थापा खोट्या.. अन म्हणे शाब्दिक कोट्या !
हीच गोष्ट पूलच्या विनोदाचीही आहे. मराठी साहित्यात देखील अस्सल विनोदाची चवच माहिती नसल्यामुळे पु ल दिलेले निकृष्ट निरस आणि बाष्कळ  विनोदच "पुलकित विनोद" म्हणून गणले गेले . वास्तविक पु ल चे विनोदी साहित्य म्हणजे मराठी साहित्य सरितेच्या काठावर साचलेल्या डबक्यातील गुळगुळीत आणि लिबलिबीत शेवाळ आहे हें अनेक उदाहरणांनी सांगता येयील.  पु ल चे कोणतेही पुस्तक घ्या ; काय आहे त्यात ? विनोद ! कुठल्या दर्जाचा विनोद ? तर कट्ट्यावरचा...सवंग ,बाष्कळ ,बालिश , कृतक आणि तद्दन खोट्या अनुभवाचा कोटीबाज फुलोरा ! याला विनोदी साहित्य म्हणायचे तर महाविद्यालयांच्या स्नेहसम्मेलनात होणाऱ्या फिशपोन्ड्स मध्ये आणि कट्ट्यावरच्या गप्पात मारल्या जाणाऱ्या टोन्ट मध्ये याहून दर्जेदार विनोद निर्मिती होते असे म्हणावे लागेल . 

मराठी माणसाचा पाणउतारा करणारा पु. ल.
मला सांगा व्यक्ती आणि वल्ली या व्यक्ती चित्रणातील आणि बटाट्याच्या चाळीतील कोणते व्यक्ती चित्र खरे आहे ? तर एकही नाही ! मराठी माणूस किती गबाळा , वेंधळा , अव्यवहारी,बावळट, तिरसट ,आळशी ,आडणी ,असमाजशील, आहे हेच बिम्बविण्याचा प्रयत्न यातून दिसतो ; शिवाय तुम्हाला पुणेकर ,नागपूरकर किंवा मुंबईकर ह्वायचे का या भाषण वजा लेखातही त्या त्या भागातील मराठी माणसाची वैशिष्टे अधोरेखित करण्या पेक्षा प्रतिमा बिघडवण्याचा उद्योग या महाभागाने केला आहे; मान्य आहे की मग विनोद कसा निर्माण होणार ? पण मग त्या करिता त्या भागातील माणसांची ,भाषेची ,परंपरांची खिल्ली उडवणे टवाळकी करणे याला पाणउतारा म्हणतात विनोद नव्हे !  

गुण गाईन कावडी....
पु ल चे गुण गाईन आवडी नावाचे एक प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीचित्रणाचे  एक पुस्तक आहे, हें पुस्तक म्हणजे
थापेबाजीचा कळस आहे. संबधित माणसांचे कधीही न घडलेले किस्से आणि लांगुलचालानाचा अतिरेक म्हणजे हें पुस्तक! वाटीभर दुधात चार वाट्या साखर ओतून वीट आणि झीट आणणारी खिरापत म्हणजे हें पुस्तक. खरे तर यात पु ल ने गुण गाईन आवडी म्हणत कावडीच वहिल्या आहेत . 
-रवींद्र तहकिक.