Sunday 16 June 2013

ब्राह्मणांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला?


-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अनिता पाटील विचार मंच

सार्वभौम राजा होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेतला. महाराष्ट्रातील ब्राह्मण वगळता सर्व जाती आणि धर्माच्या लोकांनी राजांच्या राज्याभिषेकाचे स्वागत केले. महाराष्ट्राची छाती अभिमानाने भरून आली. पण प्रश्न असा निर्माण होतो की, ब्राह्मणांनी महाराजांच्या राज्याभिषेकास विरोध का केला? वास्तविक भोसल्यांनी फार पूर्वीपासून ब्राह्मणांचा योग्य तो सन्मान केला होता. शहाजी राजांच्या पदरी असलेले बहुतांश कारभारी (कारकुनी सांभाळणारे नोकर) ब्राह्मण होते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार भोसल्यांनीच केला. घृष्णेश्वराच्य पुजा-विधीसाठी ब्राह्मणांना वृत्त्या सुरू केल्या. स्वत: शिवरायांच्या पदरी असलेले कारभारीही ब्राह्मणच होते. तरीही ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध का केला.

याची प्रश्नाचे एक उत्तर असे आहे की, ब्राह्मणांना स्वराज्यच नको होते. हा देश परकीय राजवटींच्या अंमलाखाली राहावा, अशी ब्राह्मणांची इच्छा होती. त्यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो की, एतद्देशियांच्या राजवटीऐवजी परकीय राजवट भारतात राहावी, असे ब्राह्मणांना का वाटत होते? त्याची एक प्रमुख कारण आहे. ते म्हणजे मत्सर.

ब्राह्मण मत्सरी का बनले? 
शिवरायांच्या आधी सुमारे ४०० वर्षे महाराष्ट्रात मुस्लिम राजवट होती. एतद्देशीय ब्राह्मणांना मुस्लिम सुलतानांनी कारकुनीची कामे दिली. तर एतद्देशीय लढावू जातींना शिपायांची. म्हणजे एका परीने मुस्लिम राजवटी एतद्देशियांच्या बळावरच टिकून होत्या. ब्राह्मण सुलतानांचा राज्य कारभार सांभाळत होते, तर मराठे आणि इतर लढावू जाती त्यांच्यासाठी लढत होते. अशा प्रकारे ब्राह्मण आणि मराठे दोघेही नोकर होते. त्यांची कामे फक्त वेगळी होती. ब्राहण लेखणनया चालवायचे तर मराठे तलवारी. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्याची चळवळ सुरू करताच चित्र थोडेसे बदलले. मराठे स्वत: राज्यकर्ते बनले. ब्राह्मण मात्र आहे त्या भूमिकेत म्हणजेच नोकराच्या भूमिकेत राहिले. स्वराज्यात ब्राह्मणांचा मालक मात्र बदलला होता. मराठे हे त्यांचे आता नवे मालक झाले होते. आपल्या बरोबरीने सुलतान आणि बादशाहांचे नोकर असलेले मराठे एकदम आपले मालक बनत असलेले पाहून ब्राह्मणांच्या पोटात मत्सराचे मळमळू लागले. त्यातून मग महाराजांच्या विरोधात ब्राह्मणांनी कारवाया सुरू केल्या. सर्वपरिचित उदाहरण येथे घेऊ या. कोंढणा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे किल्लेदार दादोजी कोंडदेव होते. जोपर्यंत कोंडदेव किल्लेदार होते, तोपर्यंत त्यांनी कोंढाणा शिवरायांना मिळू दिला नव्हता. संजय सोनवणी यांनी कोंडदेवांविषयी केलेल्या लिखाणात हा विषय विस्ताराने लिहिला आहे. कोंडदेवांस शिवरायांपेक्षा आदिलशाहा मालक म्हणून अधिक प्रिय होता, हेच यावरून दिसले. 

शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ब्राह्मणांचा हा मत्सर एकदम उफाळून आला. त्यातून त्यांनी राज्याभिषेकाला विरोध सुरू केला. महाराजांना राज्याभिषेक करण्याचेच महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नाकारले. शेवटी महाराजांना गागाभट्टाला काशीहून आणून राज्याभिषेक करून घ्यावा लागला.

येथे एक गोष्ट ब्राह्मण विसरले. भारतात मुस्लिम राजवट येण्याआधी येथे एतद्देशीय राजवटी होत्या. या राजवटीत ब्राह्मण हे नोकरच होते. आपली मूळ भूमिका कायम आहे, हे त्या काळच्या ब्राह्मणांनी लक्षात घेतले असते, तर त्यांना राज्याभिषेकाला विरोध करण्याची गरज वाटली नसती. 

Monday 10 June 2013

अडवाणी यांचा राजीनामा जशाच्या तसा

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे प्रचार प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा काल गोव्यात करण्यात आली. गोव्यातील बैठकीला लालकृष्ण अडवाणी अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत भाजपाने मोदींना प्रचार प्रमुख केले. त्यामुळे दुखावलेल्या अडवाणी यांनी आज १० जून २०१३ रोजी पक्षाच्या सर्व घटनात्मक पदांचा राजीनामा दिला. अडवाणी यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ qसग यांना खरमरीत राजीनामा पत्र लिहिले. 

अडवाणी यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना लिहिलेल्या पत्राचा मजकूर जसाच्या तसा- 

प्रिय श्री राजनाथसिंहजी, 

मला माझ्या संपूर्ण आयुष्यात जन संघ आणि भारतीय जनता पक्षासाठी काम केल्याचा सदैव अभिमान व असीम वैयक्तिक समाधान वाटते. 

पक्षाच्या सध्याची कार्यपद्धती तथा पक्ष ज्या दिशेने जात आहे त्याच्याशी जुळवून घेणे मला काही काळापासून कठीण जात आहे. डॉ. मुखर्जी, दीन दयालजी, नानाजी आणि वाजपेयीजी यांनी निर्माण केलेला हाच तो आदर्शवादी पक्ष आहे असे आता मला वाटत नाही. हीच चिंता देशाला व देशातील जनतेला पडली आहे. आपले अनेक नेते सध्या केवळ वैयक्तिक ध्येयाच्या मागे आहेत. 

म्हणून मी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी, संसदीय मंडळ आणि निवडणूक समिती या तीन प्रमुख पदांचा राजीनामा द्यायचे ठरविले आहे. हे पत्र म्हणजे माझा राजीनामा म्हणून ग्राह्य धरावे. 

आपला स्नेहांकित
एल. के. अडवाणी

लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनाम्याची फोटो प्रत.

Sunday 2 June 2013

ठाकरेच पोर....महाहरामखोर......

शिवश्री प्रदीप इंगोले

महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायास्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वताच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली....असा हा ठाकरे घराण्याचा अर्पण सोहळा महाराष्ट्राच्या नाट्य इतिहासाला पण लाजवणारा आणि बामनानं माजवणारा आहे. याचा प्रत्यय अधून मधून राज ठाकरे नावाच विदुषकी पात्र अवघ्या महाराष्ट्राला देत असत.गिरगाव चौपाटी वर झालेल्या कार्यक्रमात हि राज ठाकरेने अशीच मुक्ताफळे उधळली ती त्याच्या अकलेची कीव करावी अशी आहेत.राज ठाकरे ने बाबासाहेबाचे स्मारक ज्या इंदू मिल च्या जागेवर उभारावी अशी सर्व महाराष्ट्राची मागणी आहे ती इंदू मिल ची जागा कशाला बिल्डींग बांधायला पाहिजे का असा सवाल करून आपला आणि कोहिनूर वाल्या जोशी सरांचा फार घनिष्ट संबध आहे हे दाखवून दिले.जेव्हा अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बांधावे अशी मागणी सर्व शिवप्रेमी संघटनेनी केली त्यावेळेस पण राज ठाकरे नावाच्या ह्याच बांडगुळाने विकासाचा मुद्दा पुढे करून शिव-स्मारकाला विरोध केला आणि आज भीमरायाच्या होणार्या स्मारकाला विरोध केला. ह्या कार्यक्रमात राज ठाकरेने बॉमबेतील दंगली आणि देशातील बोंब स्फोट हे परप्रांतीय मुळेच झाले असा जावई शोध लावला उद्या ह्यांच्या घरातील पाळणा जरी हलला तरी हे उपटसुंभ म्हणतील कि ह्यात नक्कीच पर प्रांतीयांचा हात आहे एवढी लागण यांना पर प्रांतीय द्वेषाची झाली आहे.

काही वर्षाखाली आपल्या काकाच्या सभेत काकाने लांड्या म्हणून मुस्लिमांना शिव्या दिल्यावर हिजड्या सारख्या टाळ्या वाजवणारा राज ठाकरे आज आपल्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग सामील करून मुस्लिमांचा उद्धारक होऊ पाहत आहे हा दलाली करण्याचा प्रकार आहे हे माझ्या मुस्लीम बांधवांनी ओळखून घ्यावे आणि थोडी फार जरी अस्मिता असेल तर मनसे मधून राजीनामा द्यावेत तसेच भीम भक्तांनी पण ह्या राज ठाकरेच्या धोरणाचा विचार करावा.असीम त्रिवेदी नावाच्या एका माथेफिरूने संविधानावर मुताल्याचे चित्र आपल्या पुस्तकावर देऊन बाबासाहेबाचीच नव्हे तर समस्त देशाची बदनामी केली असताना हा राज ठाकरे अभिव्यक्ती स्वतान्त्र्याखाली त्याचे समर्थन करतो मग म.फ.हुसेन ह्या ह्या जगप्रसिध्द चित्रकाराने हिंदू देवतांचे नग्न चित्र काढल्यावर त्याला भारत बंदी घाला असे सांगतो तेव्हा ह्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे झक मारते?कि मुस्लीम असल्यामुळे राज ठाकरे म.फ.हुसेन ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला तयार नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावे?आणि मुस्लीम बांधवांनी पण ह्यांचा विचार करावा. 

असीम त्रिवेदीला विरोध करणाऱ्या दलित बांधवाना राज ठाकरे धमकी देतो कि ह्यांना सरळ भाषा कळत नाहीह्यांच्यात सृजनशीलता नाही ह्यांना आमचीच खास शैली लागते अरे बहाद्दरा आमच्यात जर सृजनशीलता नसती तर आज तुला बाबासाहेबांची बदनामी केली म्हणून मुंबयीच्याच रस्त्यावरून नागडा करून मारला असता पण शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा आम्ही जगतो म्हणून तू सुखरूप आहेस लक्षात ठेव आणि तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर संयम पाळतो म्हणून गांडूची अवलाद समजू नको.तुला जे काही राजकारण करायचे आहे ते कर पण आमच्या शिवराय आणि भिम्रायाना दुखावण्याच महत्पाप ह्या पुढे तरी करू नकोस एवढीच अपेक्षा करतो.........

जय जिजाऊ.  जय शिवराय...........